॥1॥९ )॥॥0॥60 380072
()॥५॥४/८॥२७/१|_
(3२,७२२
0) 194181
२०) १०० हि
॥४5७-/॥५]
ज्ञानेश्वरी ,
1) 6
अध्याय पधरावा
पुरुषोत्तमयाग
मूळ साहिता, पाठभेद, प्रस्तावना, टापा स्पष्टीकरण,
शद्वकाह, व॒भाषाशास्त्रविषयक परिशिष्टासद्,
१ संपादक !
दत्तात्रय सीताराम पंगु
राक्षाराम कॉलेज, कोल्हापूर,
शल्क (०2. ४० ५५-७०
कार्तिक झु॥ द्वितीया १८७३
१ नोठ्हेम्बर, १९१५१
किंमत ४॥रुपय
स्कूल व कॉलेज बुकस्टॉल, कोल्हापूर,
प्र का् दा क
दा. ना. मोघे, बा ।
स्कूळ व कॉळेज बुकस्गॉळे -
को व्हा पू र,
ध्द
च
“>>
“>
( या प्रथमावृत्तींचे सव द्दक्क प्रकाहकांचे स्वार्धांन )
थै
€"“
मु द्र क
खो. य. गरु णे
चिंता मगिप्रे स
को व्हय पू र,
“रट € “> टा“: ५ ४/५८/--५/-/-/-५/-/-/-५८८८ “८/-/-५ / “.>-.५८/--- 7- “८८0 --“-<-<-€-*"€4: »“/”€ “ “-/“//
प्रास्तावक
२7» 2 ९.”%/५ 4६ ९७८, ६.४ ४ ७८ ९../ फे../ ६ दे. फे ७. ९७ ७ केक ळी "५० क्क ७७४७४ २८%. त फे. शी ७४ ७.७ ११० %// ७
१ १-५ ५९-४४ ४” ४५” ४-५ ४.” २.५/४-/ ४-४४-”/१-/१५*-/ ४ ->*.” ४, «८ *”/* / «20५ /0१५ / १८” %/ ४५. ४
खर
प्रो. पंगु यांचे ग्रंथ
लात अग तय ला
क
सशाधन
(१) सामराज (२) प्राचीन मराठी कविपंचक
संपादित
शिका
(१) बच्छइरण-पडित दामोदर (४) सीतास्वथंवर-नागेश-
(५) लबकुशोपाख्पान-मोरीपंत (६) वनपव -मुक्तेश्वर
(७) शानेश्वरी अध्याय १२ (८) शानेश्वरी अध्याय १६
(९) सभापव-मुक्तेश्वर (१०) सीतास्वयंतर-विठ्ठळ भोडकर
(११) शजानेश्वरी अध्याय १ (१२) शानेखरी-अध्याय १५.
टोकाप्रबध
(१३) आस्वाद (१४) तुष!र
(१५) पुष्पांजलि,
अध्याय पंधरावा
गीताध्यायसंगाते
श्रीमद्वगवद्वगीतेच्या आठरा अध्यायांची संगति निरनिराळ्या विद्वानांनी
निरनिराळ्या प्रकार लाविली आहे. या आठरा अध्यायाचे प्रत्येकी सहासहा
अध्यायांचे विभाग कल्पून त्यांत अनुक्रमे कम, भक्ति ब शान या विषयांचे
बिवेष्वन करण्यांत आल आहे असे कांहीं मानतात, तर कांहीं तत्त्वर्मास ?
या महाबाकक््याच्या अनुक्रमे तत् , त्वम् व असि, या तीन पदाचे विवरण
बरील प्रत्येकी षडथ्यायींत आल्याचं ग्रह्ीत घरून, या महाबाक्याचें विवरण
६प्व श्ीमद्भरवद्रीतेचा प्रधान हेतु आहे असे समजतात. लो, टिळकांचे
मत मात्र याहून अगदीं भिन्न ऊसून, गीतेच्या उपक्रमोपसंह।रावरून गीतेचा
मुख्य प्रतिपाद्य विषय जो कमंयोग, त्या*्याच परिपुष्ट्यथ शानयोगाचा तेथे
उह्घापोहृ झाला असल्याने, एकाच विषयाला वाहिलेल्या गीताग्रंथांत अद्या
सुठ्या व स्वतंत्र विषयांरी मांडणी कल्पिर्ण योग्य नाहीं, असें त्यांचं म्हणणे
आहे, पण लो. टिळकांचे हं मत तकशास्त्रदृष्टया कितीही बरोबर वाटलें, तरी
भगवक्रीतेबरील इतर प्राकृत टीकाकागंचं प्रवृत्त, तिच्या अध्यायांची अशी
स्वतत्र विषयवार संगति लावण्याकडेच असल्याचे दिसून येते. महानुभाव
पडित शाद्धघर, याने आपल्या '*' केवल्यदीपिका ? नामक गीतेवरील
मराठी टीकत, गीताध्यायांचे असच विषयवार वर्गीकरण केळे असून,
पहिल्या पांचच अध्यायांना उगासनाकांड, सातव्यापासन पंधराव्या अध्या या-
पर्येत श्ञानकांड, व सोळाव्य़ापासून १८ अध्यायाच्या ४९ टोकापर्यंत कर्म-
कांड अशी त्याने त्रिकांडामक आखणी करून दाखविली आहे. खुद्द
शानेश्वरांनींही गीतेची अशीच त्रिकांड[त्मक विभागणी केली असून, अध्या.
8
यांची बिमागणी करतांना मात्र त्यांनीं इतर ग्रंथकाराहून वेगळा क्रम
स्दीकारला आहे. पहिल दोन अध्याय अनुक्रम प्रवृत्तिशासत्र व गीता शा<
सत्राचे मोक्षदायित्व यांशनेधींच वि चन कर- रे म्हणून प्रास्तविक स्वरूगाच
मानले, तरी तितऱ्या अध्यायास कमाड चौथ्याच्या शेवट आसून तों
आकराव्या आध्यायाच्या शबटप्यंत उपासनाकाड, व बाराव्या अध्वायाच्या
तेगव्या कछछोऊापासून पंघराव्या अध्यायाच्या अक्लेर ज्ञानवांड, अशीच
अध्यायांची बिषयबार वगवारी त्यानीं केळेडी असन, सोळाव्यांत ज्ञानवग,
सतराब्यात त्यास शास्त्राने कसे जिंकावे यांचे विवेचन व आठरावा अध्याय
स गीतेचे तात्पर्य सांगणारा म्हणून करशा६॥य, अशी मांडणी श्ञानेश्व-
रांनी एकंदरीने केळेटी आढळून येते.
पंधराव्या अध्यायाचे प्रतिपाद्य
तथापि भगवड्ठौतेच्या बाराव्या अब्यायाच्या शवटीं शानीमक्ताचया ताम्या-
वस्थेचे जे वर्गच करण्यात आझे आढे, त्यावरून परनेश्वतच्या लबेब्यापी
स्वरूपाचे शान हाच या शानकांढाचा मुख्य विषय असून, परमेश्वर सव
बह्माडांत व्यापून राहिला आहे, याच प्रत्यतर आकराव्या अध्यायांतीळ विश्व-
रूपदशनान दिल्यानंतर तोत परमेश्वर पिंडां म्हणजे मनुष्याच्या शरीरांत
आत्मा या नात्यानं राहतो हे सांगण्यासाठी, शरीराच म्हणजेक्षत्राथये व
आत्म्याचे म्हणजे क्षेत्रज्ञाचे स्वरूपष्णन, तेराव्या अध्यायांत ओघानेच येणें
अपरिहार्य होते. यांमकीं पहिल्या १८ 'छोकांत प्रथम परमात्म्यांच अथवा
परब्रह्माचे स्वरूप उपनिषदांच्या ।केंवा बेदांताच्या आधारं केल्यावर, हाच
क्षत्रशेत्रज्ञविचार, यापुढे तांख्यांच्या प्रकृतिपुरुषपरिभाषरेत करून दाखविला
असून, अखेर प्रकृतिव पुरुष यांतील भद ब सव भूताच्या मूलप्रकृतांचा मोक्ष,
ज्यांनीं शानचक्षूनीं जाणला, तेच परत्रह्माप्रत पोचतात, अशा फलश्रतीनें
वेदांत व सांख्य या दोन शास्त्रांचा येथ समन्वयच घडवून आणला आहे.
पण प्रकृतीन्च हें कतुत्व पुढें अब्राधरितपर्णे कस 'चालूं राइते, ह दाखवण्या.
ष्
साठींच ज्ञानांच हे विवेचन चवदाव्या अध्यायांतही चाळू ठेवलें असून,
सर्वत्र एकच आत्मा अगर परमेश्वर व्यापून रादिला असला, तरी सत्व,
रज, व तम या प्रकृतीच्या त्रिगुणात्मक भेदामुळे, एकाच प्रकृतीपासून
नानाविध सजीवसृष्टि कशी उत्पन्न हवोत, याचे सांख्यशास्त्राप्रमाणि वर्णन
करतांना, यथेही रोबटीं '“ जो एकनिष्ठ भक्तियोगान माझी सेवा करतो, तो
या तीन गुणांच्या पलीकडे जाऊन त्रह्ममतावस्था प्राप्त करून घेतो, ? अज्ञा
त्रिमुणातीताच्या वणनांन , दसऱ्या अथ्यायातं'ळ स्थितप्रशू ब बाराव्या अध्या-
यांतील म क्तमान् पुरुष, यांच्या स्थितीशीच या घिगुणातीताच्या स्थितीचे
साम्य दाखवून सवापासनाचे एक्यच येथे प्रामुख्याने स्पष्ट केल आहे.
यानंतर प्रस्तुत पघराव्या अध्यायांत, वर भूळ ब खालीं शास्वा अस-
णाऱ्या अश्वत्ळूरूपी संसान्वूक्षांचे वणन, प्रथम उपनिषदांच्या आधार व
नंतर साख्यशास्त्राथार करतांना 2खोळ हश्यसुप्ररूप वून्न या नात्याने प*्मे-
श्वराचे औप'नप्रदिक वणन ब सांख्याच्या ५कृतीच्या पसाऱ्यारचे वणन, यांची
येथे सांगड घरातळी असून, या वृक्षाच्या त्रिगुणात्मक शाखा खालीं तशाच
वरही पसरलेल्या आहेत असे सांगून, पुनः कमविपाका'चा संबंधही अखर
जोडून देण्याचा प्रयत्न केला आहे पण शेवटीं मोक्ष मिळण्यास य़ा त्रिगुणा-
त्मक उध्4मूळ अश्वत्थवृक्षाच्या पसाऱ्यांतून अथवा ससारांतून सुटण्यासाठी,
या अजाढव्य वुक्षाच्या नाजाचा, असेग किंवा अनासक्ति हा उयाय
सांगताना, “ त्याच आद्य पुरुषाला मी शरण जतो ” या भावनेने,
५६ जथे गेलळे पुनः पत्त येत नाहांत ” ते शाश्वत पद शोधून काढण्याचा
आदेशही देण्यांत आला आह. तरी पण याही पुढे पुन; त्या पदाचे
स्वतंत्र ब एकमेब ररूय वर्णण करतांना, ते मिळण्यास लागणाऱ्या
कांटीं निष्काम गुणांचे संकोतनदी ओघानेच आळे असन, “ नथ
गेलेल पुमः परत यत नाहींत, ? यावरून सचित झालेल्या लिंग ब स्थूल
शरीरात्मक जीवाच्या उत्तातीचे, व जीवाच्या स्वरूपाचे वणेनही थोड्या
द्
अधिक विस्ताराने देतांना, श्ञानचक्षूंनाच हे॑ आत्मज्ञान होते, असा या
जीवोळांतिवादाच्वा समारोप करण्यांत आला आहे, आत्म्याच्या सर्वव्यवि-
त्वां वर्णन गीतेत याहीपूर्वी सातव्या अध्यायांत आलें असलें, तरी येथे
देखील तशा वणंनाचा प्रस्तावनेदाखळल अंतर्भाव करूनच प्रस्तुत अध्या.
याचा प्रतिपाद्य विषय जो ' पुरुषोत्तमयोग ' अथवा * पुरुषोत्तम लक्षण, !
त्याचा येथे उपन्यास झाला आहे. शिवाय क्षराच्या पलीकडचा ब अक्षर-
हूनदहदी उत्तम, अर्थ जे या पुरुषोत्तमांचे लक्षण सागण्यांत भाळ आहे,
त्यांतही * अक्षर ! या शब्दाने सांख्यांची प्रकृति असाच अथ घ्याबयाचा
असून, क्षर ( व्यक्त सृष्टि ) व अक्षर ( प्रकृति ) यांच्या पलीकडचे परब्रह्म
व ह| पुरुषोत्तम, याचे ऐक्यच येथे स्पष्ट करण्यांत आळे आहे. शेवटीं फल-
श्रुति देण्याच्या सवच ग्रंथाच्या परिपाटाप्रमाणे, “ मी पुरुषोत्तम इं विचक्षण-
पणाने जो जाणतो, तो स्वश्ञ होऊन मलाच भजतो, ”' अशी य पुरुषोत्तम-
योगा'चो फलश्नति सागून, प्रस्तुत अध्यायाचा उपस्हा र करण्यांत आला आहे,
ज्ञानेश्वरांच्या टीकेची पर्द्धात
अशा यो श्रीमद्धगवद्रीतेच्या मूळ छोकबद्ध विषयाचे विवेचन करतांना,
छोकांतील प्रत्येक पदाचा अर्थच केवळ विशद करण्याकडे ज्ञानेश्वरांची
प्रवृत्ति नसून, आपल्या विशिष्ट तत्त्ज्ञानाच्या दृष्टीनें मूळ संहितेतील
शब्दाना अनुकूल अश्या अथा'ची योग्य ती मुरड घालण्याचे व कित्येक
स्थळीं मुळापेक्षाही अधिक आशय अथवा भावार्थ ग्रंथविस्ताराने, अथवा
नवीन प्रसंगनिर्मितीनं व्यक्त करण्याची व्यापक पद्धति त्यानी स्वीकारल्या-
मुळें, त्यांच्या या ' भावाथंदीपिके ? ला एका स्वतत्र काव्यग्रथाचें स्वरूप
प्राम झाले आहे, प्रस्तुत आध्यायात देखील, मागील चवदाव्या अध्या-
याप्चे पूवानुसंधान सांगून या अध्यायांतील विषयाचा उपन्यास कसग्तांना,
ज्ञानेश्वरांनी (१) शञानी तोच मोक्षाधिकारी (२) ज्ञान होण्यास व्वित्तयुद्वीची
भाषरयकता ( ३ ) चित्तशुद्धी वैराग्याची आवश्यकता ( ४ ) वेराग्याला
"खै
पुनः संसाराच्या अनित्सत्वाची आवश्यकता. व म्हणून (५ ) संसाराची
अनित्यता सिद्ध करण्यास त्यावर वृक्षाच्या रूपकाची योजना, अशा
श्रुखलान्यायात्मक कोटिक्रमाच * जो अवलंब केला आहे, त्यामुळें प्रस्तुत
अध्यांतील अश्वत्थवृक्षाच्या प्रदीध रूपकाचे प्रयोजन लक्षांत येऊन, वाचकही
एकंदरीन या भववृक्षांचे स्वारस्य ग्रइण करण्यास विदाधर समुत्सुक होतो.
यानंतर पुनः अश्वत्थरूप संसाराचे ऊध्य म्हणजे परब्रह्म ब त्याचें मूळ
म्हणजे स्वस्वरूपाचे विस्मरणरूप माया कशी आहे, व तिच्यापासून'च पढे
महतत्त्व, अहंकार, शुणत्रय, मन व पंचमहाभूते निर्माण होऊन, त्रेलोक्य व
त्यांतील पवार खाणींचे जीव कसं निर्माण होतात, शिवाय या वृक्षाला त्याच्या
क्षणभंगुरत्वामुळें ' अश्वत्थ ? अर्थ नांव कसे पडले, व * मोड्तु मांडतु *
अर्से त्यांच स्वरूप असूनही, सातत्यामुळें तो ' अव्यय ? अश्या नामामिधा-
नाला कसा पात्र झाला आहे, याचे मूळ 'ोकातील एकदोन पदांच्याच
आधारें शञानेश्वगंतीं निसगोतील, सू्य-मृगजळ, दीप- प्रभा, सागर-मेघ --
नदी यांच्या अचूक दृष्टांतांची जोड देऊन जें विस्तृत वर्णन केलें आहे,
त्यावरुन सांख्यांच्या २४ तत्त्वांवर उभारलेल्या या स्थावरजबंगमात्मक
सृष्टीचे, परत्रह्मापासून तों त्रह्मशांत पदापर्येतचे विस्तृत स्वरूप वाचकांच्या
दृष्टीसमोर कर्स आरशासारखं उभ राहतें !
पुर्ढ या ग्रंथविस्ताराप्रमाणेंच पुनः या मववृक्षाचें छेदन वैराग्याच्या अभंग-
बलाने व आत्मज्ञानाच्या तरवारीने करण्यास सांगून, '' ज्ञथ गेलळे परत येत
नाहींत ” त्या परमं पदाला जाणाऱ्या निष्काम कमयोगी शान्यांचें थोडें बहुत
वर्णन केल्यावर, त्या पदाला जाणारे ज ज्ञानी जीव, ते मूळचे परमेश्वराहून भिन्न
कां अभिन्न, अशी श्गंगापत्तीच्या स्वरूपा'ची शंका, अजुनाच्या तोंडून प्रदर्शित
करून तिचे श्रीभगवताकडून गे उपनिषदांच्या पद्दतीने निरसन घडविळे
१ शाने-१५)२४-४५, २ शञाने-१५२८८ ३११०,
टॅ
आहे, त्यामुळे या ज्ञानी जीवांचे परमेश्वराशी अतणारे अभिन्न स्वरूप विशे
षच स्पष्ठ होऊन, मूळ तिषप्रतिपादनाला श्रीभगबंतांच्या अधिकारवाणीची
पुष्टि मिळाल्याचे हश्यही त्यांनीं वाचकांना दाखविले आदे, अशावव
प्रकारचं पूवपक्ष-उत्तरपक्ष स्वरूपाचे हे श्रीकृष्णाजुनसंवादाचे अभिनव
प्रसंग, विवेचनाच्या भंत मध्यंतरीच निर्माण करून एकंदर विषयाला
विशषषच चालना व उटठाब देण्याची ज्ञनेश्वरांची नेहमीचीच पद्धति
असून, प्रस्तुत अध्यायांत पुनः अजुनाच्या तोंडून प्राणिमात्रांच्या
सखदुः$खात्मक वेषम्याबद्दल? व पढे परमेश्वराच्या निरुपाधिक स.रूपाबद्दल
अशीच हेका* उपत्थित करून श्रीकृष्णाकडून त्याचा परिद्टार केलेला त्यांनीं
दाखविळा आह. मूळ भगवद्गीता ही श्रीकृष्णाजुनसवादरूप असली, तरी
ज्ञानेश्वरानीं ज्या स्थलीं उ ज्या विषयानुरोधाने हे श्रीकृष्णाजुन- संवादाचे
प्रसग कल्पिले आहेत, तेथे ब त्या संदर्भात मूळ भगवद्रातेत हे प्रसंग ज्या
अर्था आलिले [दिसत नाटींत, त्या अर्थी श्रीश्ञाने्वरांनीं आपल्या
विषयप्रतिपादनाला, जणु भगवंताच्या बाणींचे पाटनळ मिळालेच आहे
असे दाखविण्यासाठीं, ही अभिनव प्रसगनिमिति अटी आह, हे स्पष्ट दिसते.
बास्दविक निरुपाधिकाबद्दलचा अजुनाचा प्रश्न म्हणजे क्षराक्षरपुरुष-
विवेचनाची ज्ञानेश्वरांनी केलेली प्रस्तावना च होव, असे म्हणावयास इरकत
नाही, कारण अजुनाने परमेश्वराच्या निरुपाश्रेक स्वरूपाबद्दल विचारले
असतां, आपण उलट उवपाधीचंच प्रथम वर्णन कां करतों, याचें श्रीकृष्णारनी
दिलेळं उत्तर म्हणजे शानेश्वरांच्या विवेचनांत उत्तमपुरुष्रवणनापूर्वी क्षरा-
क्षरपुरुषा चं वणन कां आळे, याचे सकारण समर्थनच होय, तेराव्या
अध्यायांत ज्याला “ ज्ञ्य ? म्हटलें, त्यालाच वास्तविक क्षर व अक्षर
पुरुषांच्या अपक्षेन येथे पुरुषोत्तम असें म्हटलें असन, पंधराव्या अध्या-
याच्या विवेचनाचा हा गाभाच होय, ज्ञानेश्वरांनी येथदी ग्रथविस्ताराच्या
१ ज्ञाते--०'१५३८०--३८८ ९ शञाने-१५)॥४३० - ४३७.
९
रूपाने क्षर व अक्षर पुरुषांचे बर्गन' करतांना, क्षर परुष म्हणजे जीवचेतन्य
अर्थ थोडक्यांत सांगून, मददईकारापासून तृगाग्रापर्रत दिसणाऱ्या यचचावत्
चराचर सृष्टीला सत्य मानून तिच्यांत अहंकाराने वावरगारा व ! मी माहे ?
करीत भबस्वर्गाच्या रानांत शिरणारा जो जीव, त्यालाच क्षर पुरुष अर्स
म्हटले आहे, तर हृश्याभांस जग व केवळ परब्रह्म यांच्या, किंवा विपरीत
ज्ञान व शुद्धश्ञान यांच्या मध्यंतरीची जीं अज्ञानावस्था अथवा मायासंगी
चैतन्य, त्याला येथे अक्षर पुरुष अशी संज्ञा दिली आहे. तथायि शानेश्वरांनीं
याच क्षगक्षराहून अगदी वेगळा असलेल्या पुरुष्रोत्तमाचे, प्रफाशबीण
प्रकाश, इंशितब्येव्रीण इंश, नादाचा नाद, व विश्रांतीची विश्रात, अर्स जे
उपनिषदांच्या घतीअर निराकार व निगुंण अर्से वर्णन केळे आहे,
त्यावरून वरवर पाहणाऱ्याला पुरुषोत्तमाच्या स्पष्ट अस्तित्वाची शका थोडा
बेळ आढी, तरी शानेश्वरांनींच येथे मोठ्या मा्मिकतेने योजलेल्या प्राण
व पुष्प यांमधील परिमलाच्या अचूक व युक्तिवादात्मक दृ्टंताने , परिमला-
प्रमाणेंच अमावरूपाने अस्तित्वांत असणाऱ्या परमात्म्याचे असेंच अस्तित्व
कोणादी सामान्य बुद्धीच्या माणपाला पटल्यारिवाय राहणार नादीं, रोवटीं
६६ या रोयाचे किंवा पुरुषरोत्तमाचं स्वरूप आकळल्यानेंच माझी खरी भक्ति
होते, ज्ञानाने मोइमुक्त झालेला जो पष माझ स्वरूप जाणतो, तो सवे जाणणारा
होत्साता मळा सर्वभावांन भजतो, '' इत्यादि ज्ञान व भक्ति यांचा समन्वय
करणाऱ्या भगवंतांच्या उद्गारांचा अनुवादही, “ क्षीरसागरानेंच क्षीरसाग-
रा'चा पाहुणचार करावा ” अथवा “ गानानेंच गानाला आलिंगन द्यावे,”
अशा उचित व व्यापक दृष्टांतांनीं करतांना, ज्ञानेश्वरांनी शानस्वरूप पुदषो-
त्माची भक्ति करण्यास तसाच तदुरूप झालेडा ज्ञानीमक्त पाहिजे, अर्धे सच-
वून ज्ञानोत्तर भक्तीची आपली भूमिका येथेददी विशद करून ठेवली आहे,
१ शाने-१५४५५-४९१, २ शाने- १५५०९-५१०,
१७
ज्ञानेश्वरांचे तसक्षान
आणि या भूमिकमागील त्यांचे विशिष्ट तत्वज्ञान त्यांच्या ग्रथांत जर्से
इतस्ततः विखुरछेळे आहे, तसेच ते त्यांनीं योजलेल्या विविध दृष्टांतांनीं
तर अधिक'च स्पष्ट झाळें आहे. श्रीजानेश्वरांनीं परमात्म्याचे स्वरूप,
६ आपणम्वि आपणेयाते । पाहिजे जे अद्वेते । ते ऐसें होये निरुतें । बोलि-
जतु असे ॥ ” याप्रमार्गे किंवा “' तो पूर्णतेचा परिणामु । पुरुषु गा सर्वो-
त्तमु । विश्रांतिःचा विभ्रामु । जिराठा जेथ' ॥ ” अर्थ निरपेक्ष पूर्णस्वसंवेद्य
वर्गिल्यामुळें, विश्वाचा निरास केल्यानंतरच मार्गे अद्वेत स्वरूपांत उरणाऱ्या
श्रीदकराचार्यांच्या केवळ परब्रह्माहून त्यांचा परमात्मा स्.यंपूर्ण अतएव
थोडा भिन्न भासतो. वास्तविक ज्ञानेश्वरांची अद्वेतकल्पना इतकी एक-
जिनशी आहे कीं, तिला ' अद्वेत ' अशा संबोधण्यानेंही द्वेतपणा येण्याचा
संभव असल्यानें, श्रीशकरार्चायीच्या केवळाद्वेताच्या अपेक्षेने त्यांना आज-
काळ ' पूर्णोह्वैती ' म्हणण्याचा परिपाठ पडला आहे, हें लक्षांत ठेवळे
पाहिजे, ज्ञानेश्वरांना याप्रमाणे स्वयपू्ण अशा परमात्म्याची स्थापना करून
श्रीशकरा'चायाहून थोडें स्वतंत्र व प्रतीतिसंपन्न तत्त्वशञान मांडावयाचें अस-
ल्याने, भ्रीद्वकराचार्यांनीं आपल्या अद्वेत सिद्धांतासाठीं मानलेला माया-
वादही त्यांना अमान्य करावा लागला आहे. शःनेश्वरांचे विशिष्ट तत्त्वज्ञान
आचायांच्या अद्वेत तत्वज्ञानावर उमारळें असलें, तरी त्यांनीं मायेचा केवळ
निरासच करून न राइतां, “ तऱ्ही माया ऐसी ख्यांते | नसतीच यया
आथी । कां वांज्ञेची संतती | वानो ए जेती ॥' अशा सामभिप्राय व
सूचक दृष्टांतांच्या द्वारा अजातवादाचाच पुरस्कार करून आपल्या स्वयंपूर्ण.
वादाची प्रतिष्ठापना केळी आहे.
१ ज्ञाने--१५२४४. २ ज्ञाने -१५॥५१५. ३ ज्ञानेधवरदशन-सैंड २->
पान १०, ४ ज्ञाने--१५| ५९,
११
पण आपल्या अद्वेत सिद्धांताच्या आड येणाऱ्या व नानारूपाने
हृइ्यमान होणाऱ्या नामरूपात्मक जगाचा निरास श्रीशकराचायांनीं जसा
आपल्या मायावादाने अथवा अध्यासवादाने केला आहे, तसाच जरी
शानेश्वरांनींद्द केव्हां, “ यऱ्हर्वि दोरिएचेया उरगा | डांगा मेलावेतां पे ग्रा ।
तो वा3”चि फारु गा । केला होए |॥ तरावेया मृगजलाचि गंगा | डोणीलागि
घांवत दांगा । माजि वाहले बुडिजे पें गा । सांचे जेवि ॥ ” याप्रमाणें
त्याच वादाचा आघार धेऊन केला असला, तरी लावरून शञानेश्वर हे
मायावादी किंवा अज्ञानवादी ठरत नसून, ही मायाबादाची युक्ति केवळ
जिशञासुंना या विश्वाचे मिथ्यात्व पटवून देण्यासाठीच आपण योजल्याचं
त्यांनीं “* पाडिवेयाची चंद्ररेथा । निरुता दावावया शाखा । दाविजे तेविं
औपाधिका | बोली इया" ॥ ” अशा युक्तिवादातमक दृष्टांताने स्पष्ट केले
आहे, शानेश्वर हे जगतू सत्य किंवा मिथ्या मानीत नाहींत, व त॑ परमात्म्या
हून भिन्न आदे, असें तर ते केव्हांच समजत नाहीत, जम म्हणजे परमात्माच
अर्घे त्यांचे ठाम मत असून, परमात्माः्च जगदूरूपाने स्फुरण पावला आहे
अर्ल, “ ते माया बस्तूचां ठाईं । असे जेसेनि नाहि । मग तस्तुप्रभा चि
पाहि । प्रकट होये ॥ ” या व अशाच प्रकारच्या ओव्यांतून सांगतांना,
त्यांनीं आपल्या स्वयंपूणे ति्ांताला पोषक अश्ा स्फूर्तिवादाचाच पुरस्क!र
येथे केला आहे,
ज्ञानेश्वरांनी परमात्मा व जगत् यांच्या याप्रमाणे एकत्वाचा जो संबंध
दाखवून दिळा आहे, तसा'च परमात्मा व जीव यांचाही संबंध दारशवण्या-
साटीं त्यांना आणखी कांहीं युक्त्यांचा आधार घ्यावा लागला आहे
वास्तविक येथे '* जीवो ब्रह्मेंव नापरः । ? अशी'च त्थिति असतांना, अन-
घिकारी लोकांची तकी समजूत पटवून देण्यासाठीं कांहीं ठिकाणीं, “ एवं
विधि जीवलोकिं। तूं माते ऐसेया अवलोकिं । जसा चांदु कां उदर्कि ।
१ ज्ञाने--१'५२२८-१२९. २ शाते--१५४३७, ३ शाने--१५८३,
१२
उदकातीतु' ॥ पैं कारिमरींग्वा रवा | कुंकुमावरि पांडधा | आणिकां गेम
लोहिवां । तो तरि नव्हे' ॥ ”? अश्या बिंबप्रतिबिंबवादची, तर कांद्दी
ठिकाणीं “' घटमठ घढले | ते चि पाठि मोडले । परि आकाश तं संचले |
असत चि असे ॥ ” अशा अवच्छदवादा'चीही योजना करून, जीव व पर-
मात्म्याचें एकत्ब त्यांनीं सिद्ध केळे आहे, शिवाय प्रस्तुत अध्यायांत (१)
परमात्मा जर सवेत्र एकच आहे, तर कांहीं ठोक सुखी व कांहीं दुःखी
कां ९१” अथवा (२ ) जीव व परमात्मा जर नेहमीं एकच आहेत, तर,
6 यद्वत्वा न निवरतेते ' या म्हणण्यांत काय अर्थ*? ? या अदेतसिद्धांतावर
नेहमींच घेण्यांत येणाऱ्या शंकांना श्रीकृष्णांच्या तोंडून अनुक्रमे (१) “ पे
आघवा्चि मी असे । एथ नाहि किं अनारिस । परि प्राणियांचां ठाई
उल्ह्से । बुद्धि ऐसी ॥ ” हें व (२) “जे विवेक खोले पाहिजे । तरिमीं चि
ते साहाजे | ना आहाचवाहाच दुजे । ऐसे गमति* || तेसे ज्ञानाचिये दीठी ।
माझि अभिन्न चि ते किरीटी । एर मिन्नपर्णे ते उठी । अज्ञाना तर्ब ॥
असे जे उत्तर देण्यांत आलें आहे, त्यावरून शानेश्वरांना परमात्मा एकच
असून जीव म्हृणजे त्यावेगळा कोणी नाहीं, असंच एकंदरीने दाखवावयाचे
आहे,
तात्पयं शानेश्वरांना पूर्णद्वेती म्हणण्यापेक्षा स्वयपूर्णतादी म्हणणेच अधिक
शोभेल, परमात्मा, जीव व जगतू यांयेकी दोवटच्या दोघांचा निरास
करतांना त्यांनीं बरिंबप्रतिनिबवाद , आभासवाद “, अवच्छेंदवाद' व कल्पना.
बाद यांठारख्या कमी अधिक अधिकाराच्या साधकांना प्रतीत होण्यासारख्या
दृष्टांतांनी आपल्या श्रोत्यांची जीवजगन्मिथ्यात्वाची कल्पना हळू हळू
१ ज्ञाने-१५॥३१६, ९ ज्ञाने --१५३१७, ३ ज्ञाने--१५॥३१५६, ४ ज्ञाने-<
१५३८०, ५ ज्ञाने-१५॥२९०-२९६, ६ ज्ञाने-_१५१८३, ७ ज्ञाने->-१५
२९९, ८ श्ञाने--१५॥३०२. ९ ज्ञाने-१५३५३, १० ज्ञाने2 १५३ ४५-३४६.
११ ज्ञाने - १५११२-१११३१,, १९ झाने--१५)४५६-४५७,
११
घालविली असून, शेवटीं स्फूर्तिवादाने' ब अजातवादाने , जगजीबांचा संपूर्ण
निरास व परमाल्ययाचें स्वयंपूण स्वतत्न अस्तित्व त्यांनीं पटवून दिलें आहे.
ज्ञानेश्वरांनी याप्रमाणे श्रीशकराचायांच्या मायाधिष्ठित अद्वेतवादाला आपल्या
अध्यात्मिक अधिकाराने, स्वयंप्रतीतीनें व स्व'चारित्र्याने जो नबीन उनाळा
दिला, त्यांतच त्यांच्या बिचारप्रणाटीचें वोशिष्ठ्य सांठविलळे असून, साक्षा.
त्कारी स्वानुभवसपत्न साधु पुरुष, वळोबेळीं तत्त्वज्ञानाची प्रगति त्यांत अशी
नवीन भर घाढून कशी करतात, इंच तत्त्व यावरून आपणास शिकण्या-
सारखं आहे.
ज्ञानेश्वरांचे व्याक्तितत व काव्यगुण
तरी देखील अशा तत्वज्ञानाच्या गहन अरण्यांवूनही ज्ञानेश्वरांच्या अनुपम
व्यक्तित्वाः्चे प्रकाशकिरण बाहेर पडून आपलें अस्तित्व सिद्ध केल्याशिवाय
राहत नाहींत, शानिश्वर द्दे पाहेल्या प्रतीचे गुरुभक्त असल्यामुळे, शञाने-
श्वरीतील बहुतेक अध्यायांच्या आरंभीं सद्गुरूंना नमन करून त्यांनीं आपला
आदरभाव व्यक्त केला आहे. प्रस्तुत पंधराव्या अध्यायांत सुद्धां अगदीं
पहिल्याच २८ ओव्यांत, शानेश्वरांनीं आपळें परमप्रिय देवत ज॑ सद्गुरू
निवृत्तिनाथ, त्यांच्या पादुकांची मोठ्या प्रेमळ भावार्ने मानसपूजा बांधून
आपल्या हातून गीताथे प्रगट व्हावा अर्से पसायदान मागतांना, जे प्रदीध
रूपक कल्पठें झाहे, त्यावरून त्यांच्या कृतज्ञ व [र्वनम्न स्वभावाचची कोणा-
लाही कल्पना आल्यावांचून राहणार नाहीं, तशांतून पुनः या अध्याच्या
शेवटीं देखील आपली वाक्यपूजा ऐकण्याची आपल्या गुरूंना विनंति कर-
तांना, व आपल्याकडे नेणत्या लहान बालकाची भूमिका घेऊन, नित्या- .
प्रमाणेंच आपल्या अंथांतील उत्तम प्रमेय तेवढे ग्रहण करून, न्यून असेल
त्याची जबाबदारी आपल्यावर टाकण्याचे आवाहन आपल्या राप्तेक संत
१ शान-३५०1३५४, ३५६, २ शाने-१५११२.२१३,
र्ड
भोत्यांना करतांना, शानेश्वरांनीं जो विनय दर्शिविला आहे, तो त्यांच्यासारख्या
जानी व अधिकारी पुरुषाला विशेषच शोभण्यासारखा आहे, श्रोत्यांचे
अवधान वक्त्याला किती स्फूतिदायक होते, याचा नेइमीच अनुभव
असल्यामुळे, ज्ञानेश्वरांना आपले श्रोते माहेरघराप्रमार्णे जिव्हाळ्याचे
वाटावे, ब त्यांच्या सहानुभतीच्या प्रेमळ सहकार्याची त्यांनीं अपेक्षा करावी
हें साहजिक असले, तरी आपल्या प्रथांत आपल्या श्रोत्यांच्या अवधनाचा
त्यांनीं जो गौरव केला आहे, त्यावरूनदी त्यांच्या निरहंकारी व दुसऱ्याचे पर-
माणुतुल्य गुण देखील पर्वताप्रमाणं मानणाऱ्या बिशाल ह्ृदया'ची साक्ष पटते,
प्रस्तुत पंधराव्या अध्यायाचा मुख्य विषय पुरुषोत्तमस्वरूपाच्या श्ञानाच!
असल्या मुळें, ज्ञानेश्वरीत इतरत्र प्रत्ययास येणाऱ्या भावनोत्कट प्रसंगांचा
येथे अभाव असल्यास नवल नाही, तथापि वर सांगितल्याप्रमार्णे, श्रोत्यांचे
अवधान हा ज्ञानेश्वरांचा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळें, येथे देखील
ऊध्वमूड व अधःशाख अशा त्या अश्वत्यवक्षांच वर्णन, भगव्रान् श्री-
कृष्णांच्या तोंडून ऐकणाऱ्या अजुनाची उत्कट तन्मयता वणन करतांना,
शानेश्वरांनीं श्रीकृष्णांच्या निरूपणाढा दाही दिशांची व अजुंनाच्या श्रोते-
पणाला त्या दाहीदिशाही आलिंगनाळा कमीच मानणाऱ्या अनंत आका-
शाची जी भव्य उपमा' योजिली आहे, किंबा अलुंनावर भीकृष्णांच्या
सूक्तिसागराठा एका घोटांतच पिऊन टाकणाऱ्या अगत्तीची जी सामथ्ये-
झाली रूपकोत्पेक्षा कल्पिली आहे, त्यामुळें या कृष्णार्जुनसंवादाची भावनो-
त्कटता पराकोटीला जाऊन, शोवटीं श्रीकृष्णाने अजुनाच्या त्या अमर्याद
भ्रोतेपणावरून आपलं सर्वे समाधान ओवाळून टाकल्याच्या शांतरसांतच
तिचे कसे स्वाभाविक पर्यवसान झालें आहे |
१ झ्ञाने-१५॥६९, २ ज्ञाले-१५७०
१५
पुढें पुनः आपल्या निरुपाधिक स्वरूपाचे वर्गन पुनः एकदा करण्याची
अजुनाची विनंति ऐकूनच आपणास अजुनासारखा योग्य ब आरश्यासारखा
सवस्वी संबादी भोता लाभल्याचे श्रीकृष्णांचे परम समाधान, श्रीकृष्णांच्या
गाढाळिंगनांत पयंबसित होतं न होतं तोंच, श्रीकृष्ण अशा ' सांधत्या
पूसत्यांच्या ' अद्वैताला भ्याल्याचा जो अद्भुत ब रोमांचकारी असा प्रसंग'
ज्ञानेश्वरांनी स्वप्रतिभेर्ने निर्माण केला आहे, त्यावरून अद्वेतापेक्षां
द्वेतांतच मीनल्सुख खेर कसे अनुभबितां थेत हे उमगून, रसिक अधिकारी
श्रोत्यांना श्ांतरसाबरोजरच विनोदाचाही भरपूर आखाद घेण्याची संधि
कशी अनायासेंच प्राप्त झाली आढे. शानेश्वरांसारख्या साक्षात्कारी शानी-
भक्ताने भक्तभगवंतमीलनाचा हा सुरसप्रसंग' वणन करतांना, एकीकडून
आत्मापरमातमेक्य अशा अद्वैतानंदा'चा तर दुसरीकडून दैतानेंच उमभोगण्यास
मिळणाऱ्या भक्तिमुखाचा गौरव येथे अतीव कौशल्याने साधल्याचें पाहून
ज्ञानेश्वरांच्या प्रसंगनिर्माणक्षमतेचें कोतुक वाटल्यावाचून रात नाहीं,
अशा कांहीं भावमंथर प्रसंगाप्रमणें झापल्या बिवेचनाला सोकर्य येण्या-
साठीं शञानेश्वरांनीं ज्या अथालंकारांची या अध्यायांत योजना केली आहे,
त्यांत उपमा-दृष्टांतांचें आधिक्य असलें, तरी त्यांत देखील त्यांच्या कांही
आत्मिक ब काव्यात्मक गुणांचा प्रत्यय वाचकांना आपाततः ग्रेतोच,
उदाहरणाथ मायेचे आमासात्मक स्वरूप वणन करतांना त्यांनीं खर
आलिंगन न देतांच आलिंगन देऊन जाणाऱ्या तरुणीचा , अथवा
आत्म्याला स्वस्वरूपाची विस्मृति कशी पडते ते सांगतांना, स्वांत आपणच
आपली पत्नी होऊन तिच्यामागे धावणाऱ्या संन्याशाचा, किंबा आत्मा
देहांतून जातांना प्रकतिगत षडींद्रियांना आपल्याबरोबर घेऊन कसा जातो,
शाने-१५॥४२३. २ ज्ञने-१५४१५--४२२, ३ ज्ञाने--१५८१, ४ ज्ञाने-
१५१२१,
१६
हे पटवितांना एकाद्या ग्रहस्थाच्या घरांतून त्याच्य़ा सर्व पुण्यसंप्वयासह
बाहेर पडणाऱ्या अपमानित आरतथरीचा,' असे त्या त्या बिषयाची उत्तम
परिस्फुटता घडावेणाऱ्या कोटुंबेक व सामाजिक दृष्टांतांची तयांनी जी जाग-
ज्ञागीं पेरणी केली आहे, त्यावरून त्यांच्या समाजपारेशानारचे, सक्षमा-
बहोकनार्चे व त्याहीपेक्षा त्यांच्या विनोदी स्वभावाचे कर्स पुरोपूर निदशन
घडते |! ज्ञानेश्वरांची सृष्टीकडे पाहण्याची दृष्टि अध्यात्मिक असूनही कशी
छान्दर्यसमीक्षक होती, हें प्रस्तुत अध्यायांत अगदीं मोजक्याच सौंदर्य-
स्थलांबरून कळून येते, येथे जीव व परमेश्वर मूळचेच भिन्न असल्यास
मग ' त्या परम पदाला गेलेले जीव परत येत नाहींत, ' हं महणणे कसें
असंबद् आहे, हा पूवपक्ष मांडतानां, त्यांनीं फुळाशीं लाट करणाऱ्या
भ्रमरांचा जो काव्यमय पण अनुरूप दृष्टांत दिला आहे, किंवा अजुंनाने
श्रीकृष्णांना आपल्या अंत;करणांत गीतसह कसे, सामावून घेतळें आहे याचे
प्रात्यक्षिक घड नितांना, त्यांनीं श्रीकृष्णांच्याच तोंडून चद्रतारागणासद्द अखिल
आकाश आपल्यांत प्रतिदिंबित करून घेणाऱ्या सागराचा जो प्रशांत व
उदात्त दृष्टांत दिला आहे, त्यावरून ज्ञानेश्वर निसर्गाकडे कशा रसिकतेने
ब तन्मयतेने पाहतात, तंच समजते. पुनः अज्ञानाला खाऊन टकून,
स्वतःही नाहींसें होणाऱ्या ज्ञानाचे अस्तिनास्ति स्वरूप विशद करतांना देखीळ
त्यांनी स्वतःलाही न उरविणाऱ्या निरंजन अश्या जळत्या कापुराचा 4
दोवटीं तर क्षराक्षर पुरुषांहून सदतोपरी मित्न अशा हः्यदृष्टत्वातींत पुरुषो-
त्तमाचे सूक्ष्म अस्तित्व सूचित करतांना दिलेल्या प्राण-फुटांच्या मध्यंतरी
न दिसणाऱ्या पण निश्चितपणे जागवणाऱ्या संवासाचा जो अचूऊ दृष्टांत?
दिढा आहे, त्यावरून ज्ञानेश्वर महाराजांच्या मार्भकतेने व योजकतेने वाचक
कसा अगदीं थक्क होऊन जातो ! ज्ञानेश्वरांचे उपमानभूत विषय नेइमींच,
१ झ्ञाने--१५३१३. २ ज्ञाने--५५॥२९१, ३ ज्ञाने - १५५४७, ४ ज्ञाने-
१५४०६, ५ ज्ञाने -_१५५१०,
१७
सर, संद्र, सागर, मेष, आकाश, गंगा, मृगजळ, तारागण, असे
विशाल, व्यापक व प्रसन्न असल्यामुळें, त्यांच्या उपमादृष्टांतरूपकांनी'
अलंकृत झालेलीं स्थळं ब प्रसंग, वाचकांच्या मनांत कायमचे घरच करून
राहतात | श्ञानेश्वगंच्या काव्यांगाचा हा एक उलछेवनीय विशेष असल्यान,
त्यांनींच इतरत्र योजळेल्य! शुक्ति-रजत, रज्जु-सपं, तंतु-पट, सुवर्ण-अलंकार,
अश्या थोड्या रूक्ष तार्किक इष्टांताकडे मग वाचकांचे लक्षच जात नाही.
श्विवाय दुष्ट वस्तूंच्या बर्णनांत सुष्ट, व दुष्ट वस्तुंच्या वर्णनांत दुष्ट उपमेयो-
पमानांची अचूक योजना करतांना, श्ञानेथर आपल्या वाचकांची मन विवक्षित
विषयासंत्रंधीं अनुकूल अगर प्रतिकूल करून घेतातच, पण तत्संभंधीं आपळा
अभिप्रायद्दी पर्यायाने सूवित करून ठेवतात. नाहींतर “ हे असो खातिये
उदक | दुक्ति मोतिऐ विआलीं विख । ते सशानाति मी सुख । दुःव ते
अज्ञानासे ॥ ? अशा सुखदुःखबिवेकप्रसंगी एका'च स्थातीच्या पाण्याची
त्यांनीं अनुक्रम सुष्ट-दुष्टस्थढीं विभागणी झाळेढी कां दाखविळी असती १
या कांहीं अर्थालंकाराप्रमाणेंच ज्ञानेश्वरीत आढळणारे शब्दालंकारही
शानेश्वरांनी कांदा बुध्या योजडेळे नसून, ते त्यांच्या मुखांतून व्याख्यानाच्या
भरांत सहजगत्या साधले गेळे आहेत. त्यांच्या स्वनेंत “ अगा पें पांडु-
कुंवरा । एतां स्वरूपाचया धग | करीतुसे आढवारा | विश्वाभातु जो ॥४६॥
तो हा. ज्ञाडंबरू । न्हवे एथ संबष्ार । हा नागे महातरु | थांवळा असे
॥ ४७ ॥ ” अशा यमकानुप्रासांची जी भोडी ठज्ञावट आपणात जागजागी
दृष्टीस पडते, ती विषय़ानुरोधानेच झाली आढे, हं लक्षांत ठेवढें पाहिज,
तथापि शानेश्वरांची खरी प्रबृद्तीच नादमधुर व अर्थानुकूळ अक्षररचनेकडे
असून, वाचकांच्या चित्ताला द्रवविणारी व वण्योविषयाला खुलविणारीं मृदु
१ सानुस्तार अक्षरं त्यांच्या मुखांतून कशीं विनाश्रम बाहेर पडतात, उदा-
१ ज्ञाने १५३८८
शट
हरणार्थ ““ तब्हि महानंदसमुद्र । जो पूर्ण पूर्गमाचंद्र । तो द्वारकेचा
नरेंद्र । ऐसे म्हणे ” ॥ ४५ ॥ किंवा “' आनंदमोदबद्दल । सात्विकाचें
मुकुल | त॑ उमळल अष्टदल | ठेऊ वरि ॥ ६॥ ” अशा किलथेक ओव्यांत
शानेश्वरीच्या मधुर ब प्रसन्न माषाशेळीची माधुरी अनुभवितां येण्यासारखी
आहे. याच माधुयाळा पोषक असे शब्दांतींचे उकार, एकार ब ओकार
अथवा वर्णागम करण्याची तत्काळीन भाषेची ढकतर, त्यांना आपल्या भाषेत
गोल्यता आणण्यास बरीच उपकारक झाली आहे. तथापि माधुयाप्रमाणेच
प्रसाद ह्या शानेभ्वरीचा एक अनन्यसाघारण असा गुण असून, त्याचा
अनुभव प्रस्तुत पंघराव्या अध्यायासारख्या तत्वज्ञानाविषयक भागांतही
थोडाकार चाखावयास सांपडतो, शिवाय आपला टीकाग्रेथ संस्कृतानभिर
बहुजनसमाजाला सुबोध व्हावा, यासाठीच ज्ञानेश्वरांनी त्यांत स्वकालीन
ब्यवहारांतल्या शब्दांचा व म्हणी-सांप्रदायांचा भरपूर समावेश केला आहि.
पण म्हणून ओज या तिसऱ्या काव्यगुणाचा प्रस्तुत अध्यायांतही अगदी
अभावच आहे अर्से मात्र समजण्यारये कारण नाहीं. कारण जेथे जेथे
म्हणून एकाद्या सोसाट्याच्या वाऱ्याच्या प्रचंड झडझडाटासारखे वणन
शानेश्वरांना करावयाचे अस्ते, तेथे तेथे त्यांची भाषाशेढी स्वभावतःच
झोजस्वी स्वरूप धारण करते. येथे “' माजि वेदांचा पाला दाट | तो करी
विद्यांचा झडझडाट | जंब वाजे अचाट । सत्वानिळ तो ”/ ॥ १९० ||
अशा ओव्यांतन कठोर व्यंजनांतील विशिष्ट नादयुक्त रचनमुळ, मूळ वण्य-
विषयांतील सत्वानिलाचा जोराचा आविग कोणाला ध्वानेत होणार नाही!
यावरून प्रस्तुत अध्यायापुरतर््च बोळावयाम्वे झाल्यास, विषयप्रातपा-
दनाची प्रसन्नता, स्पष्टता व उपमादृष्टांतांची अचूक योजना करतांना ठिक-
ठिकाणीं व्यक्त झाठेली सूक्ष्मता, हेच ज्ञानेश्वरांच्या ल्वनशेडीचे - मुख
गुण, त्यानींच आपल्या ग्रंथांत ( १५1५९४ ) म्हटल्याप्रमाणे सांगतां बेतील,
ज्ञानेश्वरांनी मेळबिलेटीं नादमधुर, राखषेक ब अथानुकूळ अक्षरे, त्यांनीं
१९
योजळेळे समपक व मार्मिक अथालंकार, वण्याविषय वाचकांपुढे मूर्तमंत
उभा करून जो साक्षातारा'चा अनुभव घडवितात, त्यामुळंच शानेश्वरा ह्या
ग्रंथ सामान्य जिशासूलाही जिव्हाळ्याचा होऊन बसला आहे, निसगोतील
विविध वस्तूंच्या मिन्नमिजञ्न गुणधमॉ्चे निदशन हा तर शानेश्वरीचा
आणखी एक उलेखनीाय विशेष असून, त्यामुळेच ती इतर गीतार्टाकांहून
लोकाप्रेय झाली आहे,
ज्ञानेश्वरीची भाषा
आतापर्यंत केळेल्या विवेचनाबरोबरच ज्ञानेश्वरीच्या भाषेचा व तत्का-
लीन समाजा'चा विम्चार होगे अपरिहाय आहे. ज्ञानेश्वरीच्या भार्षेत
: कवतिके ? ( कोतुर्के ), ' वरिखा ) (वर्षा ), ' आरेसा ? (आरसा ) असा
वणांगम; ' संडिळे ' ( सांडिळे ), ' पवता ! ( पाबतां ), ' उधे ! (ऊध्व)
: नीद ' (निद्रा), ' अल्यी ? ( आलेगीं ) असा चणंनाश; दिठी
( दृष्टि ), ' गोठि २ गोष्टी ) अशी वरणावेदाते, झाळेढी आढळते.
६ साच ' ( सत्य ), ' नीच ? ( नित्य), वांद ! ( चंद्र), अशा शब्दांत
शबटच्या जोडाक्षरांतील एक अक्षर गळून उपांत्य स्वर दीध झालेला असतो.
६ मेहु ( मेघु ), “ लक्ष्मीनाही ( लक्ष्मीनाथ ) अशा शब्यांत, घ, थ
बदल हृ घालण्याचा प्रधात दिसतो. कीजे ( क्रियते ), काज ( कार्य ) अशा
शब्दांत य बद्दल ज येतो, तर “' खोभला ? ( क्षोमला ), खव (क्षम ),
रुख ( वृक्ष ), विख ( विष ) अशा शाद्वांत क्षे व ष बद्दल ख॒ आलेला
आहे. ज्ञानेखर व महानुभाव यांच्या भाषेंतील, लक्षांत राहण्यासारखा
विश्षेष म्हणजे, तिच्यांतीळ सांधिजेळ ( सांगिजेळ ), तेव्हडी ( तेवढी ),
दोन्ही ( दोनी ) श्रश्ञा शद्वांतील मूळ अक्षरांत हू कार मिसळलेडा दिसतो,
नामांचे अनेक प्रकार शानश्वरींत पाहिले म्हणजे आपले जुने प्राकृत,
सस्कृतोत्पनभन वब कानडी, गुजराथी, हिंदीसारख्या शेजारच्या भाषांतून
२०
आलेले कितीतरी शब्द, आमच्या मराठी भाषेच्या प्रचारांतून नाहींसे
झाले आहेत, या'ची कांहीशी कल्पना येते, अबोट, एकलोते, एकदंत,
मारितं, कुसरी, आडवारा, लेखा, रिगावा, सोहपा, कांबरुखं, बल्व-
चन, मांदोडे, ओपासिरा, मांदुस, आरव9, उजगरा, बळिया, रसोये,
आणियाळे, ( घुज्राथी ); मिस, पेठ, वाब, घांधा ( हिंदी ); कुहां
( तिघी ) डोणी, वुकर्णे, बाबुळी, तूष, वास ( मलबारी ); 'चांग, तांडी,
निदसुरा, पाट, पालव, पेणें, भांगार (कोंकणी); दांग ( वऱ्हाडी ); बाहाळ,
आडवकी, मेचु, मातु ( कानडी ); कुरॉडी, नव्हाळी, दिठीवा, दृसरे,
मांदुख, बंबालि, उन्मेष, बहुवस, रागिव ( महानुभावी ); टवाळ अनगटें,
खनुवाळे, तल्बुडे, उर्जारे, पांगोंरा, थेकुलें, अशीं या'च अध्यां-
यात अनेक उदाहरणें सहूजीं सांपडतात. याशिवाय खोकरपण, अधोमुख-
पण, श्रोतेपण, असिलेपण, सिंपीपण, ब दूजेपण अशीं “ पण ? लावून
भाववानकनामं करण्याकडेह्ी प्रवृत्ति दिसते ती निराळीच. त्यांतूनद्दी
पुन; फार नादीं तरी, केतुला, अनारिथ, आन, कवण, सरिस अशीं सावे-
नामक विराषणें, आज थोडीं अपरिचितच भासतात, साध्या विशे-
षणांतही सुरफुरे, थकुले, साचोकारा, चोखटु, भले, तेव्हडी, वरिचिल,
सान अश्या आज जुन्या वाटणऱ्यांचाच भरणा फार,
विभाक्तिप्रत्ययांकडे पाहिल्यास अर्ध्यु, देऊ”, निर्णो, बिस्मो, अशीं
प्रथमेची, एकवचनी व श्ानिये, आंघले, देखणे, अशीं अनेकवचनी
रूपं आढळतात. आत्मयाते, भुली, कापुर, अशीं द्वितीयेची, तर
बायसा, गुरुचरणसेवा, भरोवरी, गोताबी, शाकार्स, पमार्ये, अशी तृती-
येचीं रूपं रूढ होती, अज्ञानदशे, मनबुद्धिवरि, आत्मयासे, त्राये अशी
चतुर्थीचा व ततलोहोनि, जथोनि, देहोन अशी पंचर्माची रूपं तत्का-
लीन भाषंची कल्पना देतात, स्वरूपा चया, गीतेचेनि, अध्याया चां, नरह्मिचें,
शानाची अशीं आजच्या सारखी षष्टींची, व आत्मा, आध,णे, मांडवि,
२१
अशीं सप्तमीची रूपं नित्याचींच आहेत. पण भक्तीच्या या प्रत्यया-
बरोबरच कांहीं ठराविक अव्ययांनींदी विभक्तिप्रत्ययांचे काम भागविलें जाई.
मार्तवाचुने, मजचितव, आपणप, आसमभ्रांतिसांट, मनुष्पालागाने,
उन्मलावयादाख, परमात्मरब्दवाऱ्ह, जाणणनावग, क्षराक्षरापा साने,
प्रकार्सांल अशीं कित्येक उदाहरणं आज चमत्कारिक वाटण्यासारखीं
आहेत.
शहूयागञिव्ययांत चि, ही, यांचा व उभयान्वयीअव्ययांत
जे ( कारण ), म्हणौनि (म्हणून ), वरि ( शिवाय, आणखी ),
( जसा--तसा), कां ( अथवा ), नातरि ( किंबा ), इत्यादिकांचा समावेश
झाळा असून, पां, गा, अगा ! बापु ! अर्शी केवलप्रयोगीअव्ययही
या यादवकालीन भाषेत सांपडतात, या शिवाध ' काषण्टेच्या काष्टाहूनि १
: क्षराक्षरापासौनि आनचि ? असा विशेप्रणांचा तारत्स्यभावही या
काळीं दर्शविला जात असे तो वेगळाच,
क्रियापदांचा पसारा सुद्धां कांही लहान नाहीं, आथि, कोजे,
आसेजञे, देइजे, मोगिजती, निवालिजे, [स्वेविजे, रुलणे, उळंडणे, तुरंबिणे,
खेवळणें, संचणे, कॉमेजगें, 'चोजवणे, फावणें, पाल्देजर्गे, थोरावर्णे, उंचावणे
अक्या क्रयापदाबरांबरच भरोनि ठाके, मानु ठाभे, देउनि घालि, आईकों
धावला, सांघर्णे कीजो, देखो. पविजे, जाणों गेठा, पुसी आढासि, बोलों
आदारळ, वाजाव पडे, सूद्ली स[ता. अशी घातुसाथेते ब सहाय्य-
कियापद्ंही योजलेली दिसतात. नांगवे, नुघवी, नुरोंधि, नेघपिजति,
नोमोडे, नाडलतां, नेदेखोनि. नुघडे, असे अकरणरूपी एकराब्दात्मक
घातु, मुक्तेश्वराच्या कालापयतसुद्धां ६ चालत आलेले असले, तरी नेण,
तेसे नका हो ! तो तरि नव्हे; अश्या प्रकारानींही नकार दशेविला जाई
चौफलोनिं, कोंमेजे, आडफाटति, थोरावति, उंचावाते, मूकावळें अश्या
२२
नामधातूनी तर थोडक्यांत पुष्कळ अथव्यक्त करण्याची पद्धति स्वीका-
रळेढी असून, अनुकरणात्मक धातूत, झडाडितां, खाखरजति, घुम
घुमिति, लाहातलाहात, अशांचा समावेश झालेला आहे, ज्ञानेश्वरीत
सहाय्य क्रियापदांचा उपयोग काल, प्रयाग, रूप, दशशिवण्याकडे असा
केळा जातो, तसाच तो जोरदारपणा व परिणामकारता साधण्यासाठींही
केळला आहे. तवर दिलेल्या सहाय्यक्रियापदांचा या दृष्टीने विचार
करण्यासारखा आहे.
काळ व अथे यांकडे वळल्यास, डोलति, वाटे, तुटे, आभासतसे,
देखति, असतचि असे, अशो वतंमानकाळचीं रूप रीतिवर्तमाना
सारखीं वाटतात. जागिज, पाल्हेजति, खाखरेजति, उजाळेजे, अज्ञा
कमकतेरी स्यांपुटंच “ एळ ? जोडून सांधिजेल, उमसिजेल, वानिजेल
अशीं भावेष्यकाळचा रूपं तिद्ध केलीं जात, ठेविजे, देखिज, मानिज,
यांत आज्ञाथे, तर करावा, मानावा, देखावा, यांत हक्याथ स्फुट
होई. जाइजे, आरोपिजे, किजे, लाविजञति, सूचिजे, धापे, अशी कृमाणिरूपे
तर रानेश्वरींत असंल्य असून, कूदंतांत वसुवितु, आइकिजता, पांतु दी
वर्तैमानकाठवाचक्रे, बुडाला, जाला, पडिळें, मरळ, बिंबळे, गंवा्षला हो
भूतकाळवाचक, धनावळि, थांवला, खवळली, भरढा, घाला ही भूत-
भूतकाठवाचके, व फेशोनि, देखोनि, वूटोनि अशीं पूर्वे काठवाचके
पुष्कळच आढळतात. हत्वथक रूपांत पूसों आलासे, आइको धावला
करूं सरले, जाणों गेला, भरू पाढे, साडू पांत, अशीं तर कित्येक आहेत,
आतां शानेश्वरींत कांहीं सामासिक शब्द पाहिल्यावर ते सकृदशनी
तरीं कानाला कसेसेच लागतात. उढ्णिविखी, उदावादा, ससारगुंती आ€-
वस्र आडझाखा, मनोमळ, खोकरपण, विवेकुसाह्वाण, दिवेळावणी, नोइड-
भाता, ठसेठोमस, अश्या समासात कांहीं ठिकाणीं दोन्ही शब्द प्राकृत तर
२१
काहींत एक संस्कृत व प्राकृत अशी दोन मिन्न भाषिक शब्दांचा संयोग
झालेला आहे. निश्चयात्मक अव्ययांत “ कीर! “हान? व क्रिया-
विशषणांत सारोक, निर्के, कीर, ढालेढाले, आहा'चवाहाच, संमोश्र, ही
उल्लेखनीय आहेत.
वाक्प्रचार व सांप्रदाय शंसंबंधाने एवढ तरी खास म्हणतां येईल
कॉ; देशांतील 'चाढीरीतींत, आप्वारविचारांत, संस्कृतींत जसजसा फरक
पडत जातो, तसतसे वाक््प्रचारही बदलत जातात. निरनिराळे वाकप्रचार रूढ
होणे, इं भिन्न भिन्न संस्कृतींच्या संगमावर अवलंबून आहे. ज्ञानेश्वरांचा काल
स्वराज्या चाच काय, पण परकीय आक्रमणाचा वारा देखील न लागलेला
असा असल्यामुळें, त्याकालीं भाषेचे किंवा वाकप्रचारांचं स्वरूप निळ
मराठी असल्यास त्यांत नवळ नाहीं. ( १ ) निंबलोण करणे, (२) पाडु
बांघर्णे, (३ ) राणिव दे, ( ४ ) दिवालि करणे, (५) आंग वळषणे,
(६ ) आर घेणे, ( ७ ) डिरु फुटणे, (८) वृत्ति करण, (९) डाल
घरणे, ( १० ) सरले होणे, ( ११ ) तल॒ घेगे, (१२ ) था3” बांघर्णे,
( १३१ ) कांडे घालणे, (१४) फुली नुघडणं, (१५ ) वेलि जाए,
( १६ ) वाढु पेलणे, (१७ ) रूप करणे, ( १८ ) देव्हडा वाहणे,
(१९ ) झाडा देणें, (२०) पत्र घेणं, (२१) फारा होणे, (२२)
कौतिंमुखत्वब करणे, अक्या वाकप्रचारांत यादवकाठीन जीघनाचा ठसा
उमटलेला आहे. मात्र, वाहते पाणी, जालेन सुखे, यांत नामाप्रमार्णच
विशषणा'चे॑ लिंग ठेवण्याची पदति; आनंदमोदबददळ, गुरुपदपद्मपराग-
पैपरातेज्ञानदीपिका; निरूपणभाषाप्रतीति, अशीं सेस्कृत शब्दांची जागजागी
केलेली योजना, सांघ्ते, पूसते, अश] शब्दांत संस्कृतांतील “ तू ? प्रत्ययांत
नामाप्रमाणें झालेठीं रूपं, व सूदली साती, आजि मनोरथासि तूं फल जोडि-
लासि, भागीन.होती ( भागेनः संति ) इत्यादि वाक््यप्रयोगावरून मराठीनं
अजून संस्कृत भाषेचे वळण सोडलेले नव्हत, असे दिसून येते, जातांजातां
२
विचारूनिसाविचार करून व निवडेरवाटे, असा केलेला उपयोगही सूक्ष्म
वाचकांच्या लक्षांत येतोच.
ज्ञानेश्वरकाठीन समाज
ज्ञानेश्वरीतील उपरिनिदिष्ट भाषातांप्रदायावरून व ठिकठिकाणीं योज-
लेल्या अनेक उपमादृष्टांतावरून तत्कालीन राजकीय, सामाजिक ब आर्थिक
पारोस्थर्तांचें कांदींखें आकलन होतें. महाराष्ट्रावर त्या कालीं यादवाची
राजवट चाळू असल्यानें, पट्टाभिष्रेक करण्याचे ( ९ ) किंवा राज्यावर बसवि-
ण्याचे ( १२) प्रसंग लोकांच्या विशेष परिचयाचे असावे. सवसा घारण
ब“ूजनसमाज 'चांगलळा सुखी असून, आताप्रमाणेच [दवाळी साजरी कर-
ण्याची ( १२), निंबलोण उतरून टाकण्याची (८), व प्रतिपदेला प्चंद्र-
दशेन शुभ मानण्यापची (४३७), त्या काळीं 'चाळ होती. स्त्रिया पतीचं
न? ब जशा घेत नसत (४३५ ), तसाच अपमानित अतिथि घरमाल-
काचा पुण्यसंच्चय आपल्याचरोषर घेऊल जातो, ( ३२३ ), अशीही समजूत
रूढ होती. पण अशा प्रकारची अंधश्रद्धा बोकाळत असूनद्दी आपल्या
गांवांतील रस्त्यावर दिवे लावणें (२८१), गूळ रांधतांना आधणांत क्षार
टाकर्णे (४२४), द्राक्षाच्या वेलीला दुधाचं खत घालून तिळा बहार आणणे
(५५८), टांकसाळीत नाणीं पाडणे व जुगार खळण (४४८) अथवा समुद्राच्या
पाण्याची वाफ होऊन मेघ बनत अनल्याची प्राक्रेया माहित असणे (८६),
अश्या नागरीकनीतींत तत्कालीन लोक बरेच पुढारलेले होते अर्से स्पष्ट
दिसर्ते, ज्ञाने्वरकाळीन मद्दाराष्ट्र बहुतांशी कृषिप्रबान होता, हे याच
अध्यायांतील, आर घेणे, डिरु फुटणे, डाल घरणें, सरले होणें, तल घेणे,
कांटे घालण, अशा प्रकारच्या दहोतकीविषयक परिभाषेने सूचित होत असून,
सोन्याचा दर साडे पंधरा ते सो2ा दपये असणे, (५३१३) (३०९), व
लोक नीलमण्याचा दुपदरी सर वापरीत ( ३८७ ), यावरून तत्कालीन
लोकांची संपन्नताच अधिक डोळ्यांत भरते. एकंदरीने बादबकाहीन ळोक
२५
कृषिप्रधान, संपन्न व आत्मसंतुए असून सश्रड, भाविक व परंपरागत
रूढीवर किंबा आप्तवाक्यावर विश्वास ठेवणारे होते, असे दिसून येते.
श्री मद्धगवद्रीता हा ग्रंथ प्राकृत ननांना सुगम व्हावा यासाठीं जन-
बोलींतीळ दाद्दांचा, लोकप्रचारांतील म्हणींचा, बहुजनसमाजांतील आचार-
पद्धतींचा, समलुर्तांचा ब निरनिराळ्या धंद्यांतीळ परिभाषेचा, ज्ञानेश्वरांनी
उपमादृष्टांतांच्या रूपाने भरपूर उपयोग करून घेतल्यामुळे, त्यांचा ग्रंथ म्हणजे
तत्कालीन समाजरिंथर्ताचा आरसाच म्हणावयास प्रत्यवाय नाही, आपल्या
सभोंबतींच्या समाजाचें तहानुभूतिपूवक सूक्ष्म ।नेर्राक्षण करून लिंदिणारा
ठेखक, स्वकार्लांन समाजोतहासाच्या व भाषाशास्त्राच्या दृष्टीर्न पुढील
पिढ्यांना कसा उपकारक होतो, हे शानेश्वरमद्वाराजञांच्या उदाहरणावरून
कळून येत. शानेश्वरांच्या ग्रंथांत त्यांच्या अलौकिक व्यक्तित्वार्चे व तत्काढीन
समाजस्थितारचे पडलेले प्रातिब्रिंन, प्रस्तुत पंघराव्या अध्यायासारख्या तत्त्व-
ज्ञानात्मक अध्यायांतही अंशतः दिसून आल्याशिवाय राहत नाही, शान.
श्वर्शंचा अभ्यास यासार्ठांच आधुनिक चिकित्सक दृष्टीने होणं अत्यवश्यक
आहे,
प्रस्तुत प्रतीची सपादणी
प्रस्तुत प्रत तयार करतांना के, रामचंद्र विष्णु माडगांवकर, के. इति-
हासापचाये राजवाडे, व त्रह्मीभूत नानामद्ाराज साखरे यांनीं संपादित
केलेल्या तिन्ही प्रतींचा उपयोग केला असून, मूळ संहिता यादवकालीन
भाषेच्या अनुषंगाने निश्ित करण्याचे धोरण खीकारल्यामुळे, मुख्यतः त्या
भाषेला जवळची अशी राजवाडेप्रतच प्रमाणभूत मानली आहे. तथापि
ज्या एक दोन स्थलीं राजवाड्यांचे पाठ अग्राह्य वाटले, तेथे माडगांबकर
अगर साखरे यांचे पाठ वर स्थाकारून, राजवाड्यांचे पाठ खालीं तळ-
टीपांत दिड आहेत. या शिवाय राजवाड्यांच्या संदहिर्तत कोठेच बदल
केळेला नाह,
२८
पण या तीन प्रतींतीळ ओवीसंख्या ब ओव्यांचा क्रम लक्षांत घेतां, कांहीं
ओव्यांचे न्यूनाधिक्य तर कांदहींचे नबीनत्वही दिसून आले. राजवाडेप्रतींत
या अध्यायाची ओवीसंख्या ५६५ आहे, माडगांवकरप्रतींत ती ५९८ तर
साखरप्रतौंत ती ५९९ आहे. या ४३ अगर ३४ अधिक ओव्यांच्या
स्थानाचा वि'चार, त्या त्या स्थलीं टीपांत केला आहे, त्यावरून त्यांचें क्षेप-
कत्व ध्यानीं येण्यासारखे आहे. शोवाय ग्रीतेच्या प्रत्येक 'छोकाखालीं
क्ञानेश्वरीटीका देतांना राजवाडेप्रतींतसद्धां मूळ सहोकाला अर्थाच्या ब पद-
स्पष्टीकरणाच्या दृष्टीने थोड्या [वसतंगत अद्या ओव्या छापलेल्या आढळल्या,
प्रस्तुत प्रतींत छोकाचा अर्थ व संदर्भ पाहून त्या खालील ओव्यांची ग्राह्या-
ग्राह्मता ठरविळी असून, पुनः कोगत्या छोकाखालीं कोणत्या ओव्या येणे
इष्ट व युक्त इंद्री राजवाडे, माडगांवकर व साखरे, यांच्या प्रतींच्या तुलनेने
ठरविळे आहे. यामुळें राजवाडेप्रतीची सहिता स्वीकालूनद्दी त्यात्या
'छोकाखालीं येणाऱ्या ओव्यांच्या क्रमांत फक्त बदल केळेला येथे आढळून
येळ, या अध्यायांत पदपाठ निश्चित करण्याचे काम फारसे पडले नाहीं,
तरी ओव्यांचे अर्थ देतांना सरळ व बुद्धिगग्य अथ करण्याकडेच लक्ष
पुरविळे आहे, अर्स दिसून येईळ. प्रस्तुत प्रतोंत मी सपारिळ्ल्या बाराव्या,
सोळाव्या, व पहिल्या अध्यायांप्रमाणेंच पंधराव्या अध्यायाच्या बहुविध
व सांगोपांग अभ्यासाची दिशा दाखविण्याचा उपक्रम केला असल्यामुळ,
विद्याथ्यांना ब सवसाधारण अभ्यासकांना तो उद्बोधक व मागदर्शक होईल
अश्ीी आश्या आहे.
दत्तात्रय सीताराम पंगु
कोल्हा पूर, श्
१-११--५१ |
"५
२७
प्रस्तुत अध्यायांताळ ठळक विषय
गुरुपादुकांची मानसपूजा--ओव्या १-२८
पूर्वकथानुसंधान व या अध्यायाचा उपन्यास---ओ. २९-३३
पंघराव्या अध्यायाचा हेतु-->-ओ. ३४ - ४५.
अश्वत्यवृक्षाच्या अलोकिकताचें वर्णन-->ओ. ४६ - ६२
अजेनारचे अवधान->ओ. ६८-७१
उध्वे शद्वाचा अथे -- ओ. ७३ - ७८
ऊध्वेमूळ म्हणजे संसार -- ओ. ७९ - ८६
संसारदृक्षार्चे बेदांताच्या परिभाषेत रूपकात्मक वर्णन --
ओो. ८७. १०८.
९ । अश्वत्य ) का म्हणावे £ - ओ. १०९ - ११६.
१० अव्ययत्वाचा खरा अथे -- ओ. ११७---१३७
११ सत्बगुणाच्या प्रकषांची सीमा - ओ. १८२ - १९७.
१२ परम पदाचे वणेन -” ओ. २४५ - २५४.
१३ कोणते ज्ञाते पुरुष लया पदाला पोचतात---ओ. २५५---२७३.
१४ परमधामाचे वणन -- ओ. २७६ - २८८
१५ अजेनाची शेका -- ओ. २८९ - २९६.
१६ जीवदशा, जीवाची उत्कांति व जीवलळोक -- ओ., ३११---३४८,
१७ कज्लानी जगाकडे कसे पाहतात -. ओ. ३५०---३'५७,
१८ नुसतं विज्ञान आत़ज्ञानास निरुपयोगी -- भो. ३२३५९ -३६४,
१९ जगांत कोणी पुखी व कोणी दुःखी असे कां! यासंबंधी
६ ७6७ ,७ .£. ७5 /»५७ .»९) .“«
२०
२१
२२
२२
२४
गन
२६
२७
रट
२९
२०
२१
१5
अजेनाचा प्रश्न व श्रीकृष्णांचे उच्त---ओ. ३८० - ३८८
ज्ञामाळा व अज्ञानाला परमेश्वरच कारण -- ओ. ३९६-३९८
वेदांना अज्ञान टाळतां येत नाही. -- ओ, ३१९९ - ४०२.
ज्ञानाचं खरूप -- ओ. ४०६ - ४०८.
श्रीकृष्ण व अर्जुन यांमधील निर्स्सांम प्रेम - ओ. ४१४-४२७.
निरुपापिकाबद्दल अजुंनाचा प्रश्न-लओ. ४२८ - ४२९.
निरुपाधिक विचारळे असता उपाधीरचे वणन अगोदर कां 1-2
आओ. ४१०---१२३७.
क्षरपुरुषवर्णन -- ओ, ४१४५ - ४६७.
अक्षरपुरुषवर्णन -- ओ. ४६८ - ४९१,
उत्तमपुरुषव्णन -- ओ ४९२ - ५३०
गीतेवर बक्ष्मीचे ख्पक - ओ. ५३२९ - ५४२
सतश्रोल्यांना आवाहन -- ओ. ५६० - ५६४.
निवृत्तिनाथांना नमन -” ओ. ५६५
6
ज्ञानेश्वरी
अध्याय पंधरावा
( मूळ संहिता )
“५-५ “* “४-४ /* “४ “६. “५0% ७ ४७७७ 0७ “४५.५ ४७ “00 ५४-४५ १ 0७ ४ “७ “0-”% “४ “४ ४४% “४५/४ /-”0४-४४% १0 ४४ ४ ४0 ४0% “0
ज्ञानेश्वरी
अध्याय पंधरावा
| श्रींगणक्यायनमः ||
आतां हृदय हे. आपुले । चौफठोनि मले । वेरि बेसंउं
पाउळे । श्रीगुरूंची ॥ १ ॥ ऐक्यभावाची आंजुलि । सर्वद्रिय-
कुडेमठि । भरोनि पुण्यांजलि । अंर्घ्यु देऊ? ॥ २॥ अनन्योदक-
धुंवट । वासना जे तान्निष्ठ ।त॑ ठागलसे अभोट । चंदनाचे ॥।३॥
प्रेमाचनि भांगारे । निवाळने नपुर॑ । लवडे सुकुमार । पर्दे
तियं ॥ ४ ॥ धेॅनावाले आवडी । अव्यभिचारं चोखडीं । तिये
घाळू जोडी । आंगरुलिया ॥ ५ ॥ आंनदँमोदबददल । सात्वि-
० ५० २११ &€<>
काचे मुकुल । ते उमलले अँष्टद्ट । ठेऊ वरि ॥ ६॥ तेथे अह-
हिडश्््गगययख, ख्या
१ चोफळूनि-मा; चोफाळूनियां-सा. २ वरी-मा. सा. ३ बसेऊं-मा, सा.
४ श्रीगुरूचीं-मा, स. ५ सर्वेद्रिय कुडमळीं-मा; संर्वेद्रियकुडमुळी--पा, ६ भरू-
नियां-म; सा. ७ पुष्पांजुळी-मा; सा. ८ अध्ये-मा. ९ देवौ-मा; सा. १० अनन्यो-
दकें धुवट-सा. ११ निवाळूनि-मा; सा. १२ नूपुरं-सा. १२ लेववूं-मा; लेवऊं-
सा, १४ घणावली--मा; सा. १५ आंगुळियां“मा; आंगोाळया--सा. १६ आनंदा-
मोद बहळ--मा; आनंदामोदबहुळ--सा, १७ मुकुळ--मा, सा. १८ उमळलें-
मा. १९ अष्टदळ--मा, सा. २० ठेऊ-मा, सा. २१ वरी-मा; सा, २२ तेथे.
मा; सा.
(४)
धूप जाळू । साहेतेजे अखवाळू । सामरस्य पोटाळूं । निरंतर ॥७॥
माझि तनु आणि प्राण । इया दान्ही पाउवां लेवउं श्रीचरण ।
करूं भोगमाक्षी निंबलाण । पायां तेथां ॥ ८॥ इया गुरुचरण-
सेवा । हों पात्र तेया देवा । ज॑ सकणाथांचा मेलीवा । पाडु
बांधो ॥ ९ ॥ त्रक्षिचें विर्सवर्ण वेऱ्हीं । उन्मेखु लाहे उॅंजारि ।
ज॑ वाचेतं *ये करि । सुधालिधु ॥ १० ॥ पूर्णचेंद्रीचां कीडे ।
*_> ५५
वक्तृत्वा घाष कुराडी । तसा आणी गोडी । अक्षरांत । ११ ॥
सूर्य अधिष्ठिली प्राची । जगा रॉणिवे दे प्रकाशाची । तेसी
€<_-:-:60__"3
बाचा श्रातया ज्ञानाचा । देवाले करा |। १९ ॥ नादनक्ष
खुजं । बतल्य हृ तेस न सज । एसा बालु दाखजं । जण
देवं ॥ १३ ॥ श्रवणसुखाचां मांडावे । विश्व भोशवी
माधवी । एसी सांसिनला बरवी । वाचावेली ॥ १४ ॥
कणाला 0ीणणा -७2 "५ र. > ८-2 ऱ्न् च्या ->-->> डत क ०
*८7 णशपाल "ण...
१ अह हा धूपु--मा; अहं हा धूप सा. २ जाळुं-मा; सा. ३ नाहूतेजे-
मा; सा, ४ वोवाळूं-ामा; सा, ५ सासरस्ये--मा; सा. ६ पोटाळूंलमा; सा.
७ माझील-मा, सा. ८ या- मा. ९ लेववू-मा; लऊ-सा. १० भोगमोक्षर
सा, ११ तय़ा-मा, सा. १२ या-मा., १३ तया मा, सा. १४ सकळार्थाचा--
मा; सकळाथभेळावा->सा. १५ मेळावां-मा. १६ बांधे-मा, सा. १७ अह्मीचॅ-
मा, सा. १८ विसवगे वरी--मा; सा, १९ उन्मष-मा; उन्मेख-सा, २०
उजरी -मा, सा. २9 ये-मा, २२ करी--मा, सा, ९३ पूर्ण चंद्राचिया- सा.
२४ कोंडी-सा, मा. २५ करोडु-सा, २६ राणीव-मा, सा, २७ प्रकाशची
मा. २८ तशी-रमा, सा, २९ श्रोतयां->_सा, मा, ३० दिवाढी-स!, मा,
३१ ही-मा, सा. ३२ श्रवणहुखाच्या-*सा, ३३ मांडवी->मा, सा. ३४
भोगी-मा, सा. ३५ सासन--मा; सासिन्नली--सा, ३६ वाचावल्ली-सा, मा.
(५)
ठा न पवतां जेयाचा । मेन्स मुरडली वाचा । ता
दे» होये शब्दाचा । चमत्कार ॥ १५॥ र्जे ज्ञानास
न चोजवे । ध्यानासि हिं, नागवे । तें अगोचर फांवे । वोवी
माझि ॥ १६ ॥ दव्हड एक सोभग । वळघे वाचेर्चे आंग ।
गुरुपदपद्मपराग । लाहे जे कां ॥१७॥ तरि बहू बोलॉ' काइ ।
€-__. २ ७_५ ख्र व् ७ (० 0 ह “२ र
आजि ते अंना ठांइं । मार्त वांचूने नाहि । ज्ञानदे3० ह्षणे ॥१८॥
ज॑ तान्हेनि मियां अपत्ये । आणि माझं गुरु एकलोत । ह्मणोनि
कुंपोसिं एकहाते । जाले तिये ॥१९॥ पाहा पां भरोवरी
आघवी । मेहु चातकासे स्चियी । मज लागि गोसांवीं । तेस
"२०३ १९७५ च 6. & ०._"्र ७. ५ ९ €२९१८
केठ ॥२० ॥ क्षेणान रिकाम ताड । करु गेठ बडबड । [क
गीता ऐसे गोड । आंतुडठे ॥ २१ ॥ होणें अदृष्ट आपेते । तैं
वाळूचे रत्ने परोतं । उज आउंख तें मारितें। लोभ करी
डार २" २२९) ९५ क
॥ २२॥ आधण घात हरल । होति. अब्रताचे तादुळ॑ ।
जेरि भुकेची राखे वेढळ॑। जगन्नाथ ॥ २२॥ तिया परी
१ ठाबो-मा, सा. २ जयाचा-मा, सा. ३ मनसीं-मा, सा, ४ देवो-सा,
दे वो-मा, ५ होय--मा, सा. ६ ही-ऱमा, सा, ७ जे नागवे-नमा, सा.
८ गोठीमाजी--मा, सा. ९ येवढें-मा, सा. १० श्रायुरुपादपद्मपराग-सा.
११ बोलू--सा, १२ आनींस>मा, १२ नोही-ऱमा, सा. १४ कृपेसी--मा.
१५ मेघु--मा; मेघ--सा. १६ लागीं-ऱमा, सा. १७ म्हणोनि-रसा,
१८ कॉ-टसा, मा. १९ होय--सा, मा. २० वाळूचि--सा, मा. २१ परते-
सा, मा, २२ आयुष्य-मा, सा, २३ आधणीऱ्सा, मा. २४ घातलियाऱमा,
सा. २५ होती-मा, सा. ९६ तांदुळ--मा, सा. २७ जरी-मा, सा, २८ वेळ-
मा, स, २९ श्रीजगन्नाथु-सा. ३० तयापरी-नसा, मा.
(६)
गुरुं। केरिति जें अर्गाकारु । तें होडने ठाके संसार । मोक्षमंयु
॥२४॥ पाहा पां काइ नारायणे । तेयां पांडवांचे ऊण । कीजे
चि ना पुराणें । विश्ववंद्य ॥२५॥ तेस श्रीनिवृत्तिराजे । अज्ञानपण
£/२ टर. क
हे माझ । आणिल वोजे । ज्ञानाचिये ॥२६॥ परि असो हे आतां ।
न... त. ६. न * "७ 092 _€2 _ उन्मे खुं त्र
प्रेम रुंठतसे बोलतां । के गुरुगारवु वणितां । उन्मेखआथि
७ २ ७७. 8" चक > ० १" १४ "२ > हर
॥२७॥ आतां तेणे चि पसायं । तुह्या संताचे पाये । वालगेने मी
अभिप्राय । ग्रीतेचाने ॥२८॥ तरि तो चि प्रस्तुर्ति । चोदाविया
७ १ ४७ ४.0 “100 *उे _ ग ह ३ "त
अध्यायाचां अंती । निणया' केवरय्रपती । ऐसा कंठा ॥२९॥
जे ज्ञान जेथीचा हार्ति । तो चि समथ पुक्ती । जेता शंतमखु
संपत्ती । स्वगाचि4 ॥ २० | काँ शते एकेजन्मां। जो
ह ए €_ _ &< 04 उ 2
जेन्गोन बेह्यकमो । करी तो चित्रह्मा। आनु नोहे ॥३१॥
स्या लाहे जेवि डे २४. %४९२५ २६७ **₹ €>._ ७९
नाना खूयाचा प्रकाशु। लाहे जा डाळ्तु।| त ज्ञनाप सारतु|
च “२ २७९ ऱ्ट €< र ल्र ० ह
मोक्षा.॥ तो ॥ ३२॥ तारे यवा चि ज्ञाना लागे । कंव्हणी
१ श्रांगुरु--मा, सा. २ कारेती-मा, सा. ३ होऊनि-मा, सा. ४ संसारु-मा, सा.
५ मोक्षमय आघवा-सा. ६ काई-मा, सा. ७ ज्ञानाचिया-सा. ८ हे-_सा.
९ असो-_सा. १० रुळतसे-मा, सा. ११ गुरुगोर--सा. मा. १२
उन्मेष-मा; उन्मेख--मा. १३ संतांचे--मा, सा. १४ मी पाये-मा, सा,
१५ वोळगेन अभिप्रायें-मा; वोळगेन अभिप्रायें-सा. १६ गीतेचेनळमा;
गीतेचेनी--सा. १७ निर्णा-मा, १८ जयाचां--मा; जयाच्या-सा, १९ शत-
मख--मा, सा. २० एक शत-सा. २१ जन्मोनि--मा, सा. २२ ब्रह्मकर्मा<
मा, सा. २३ आन-मा, २४ डोळपु--मा, सा. २९२५ तेवी--मा; तेवि-सा.
२६ ज्ञानियां--सा, २७ तरी-मा, २८ या चिन्मा; तया-सा, २९ ज्ञानाला ग-
सा; मा. १० कवणा-मा; सा,
(७)
पा योग्यता आंगि । हे पांतां जञर्गि । देखिला एर्क ॥ ३३ ॥
जीवे पातारठिंचं धन। दावी किर अजन | परि होआवे लोचन ।
पॉयला'चे ।।३४॥ तेस मार्क्ष देईल ज्ञान । एथ किरे नार्हि आन ।
परि ते चि थारे ऐसे मन । शुद्ध होआवे । ३५ ॥ तौर विरक्त
वांचूनिे के ही. । ज्ञानासि तेणें नाहिं। हं विचॉराने ठोई ।
ठेविले देवे ॥३६॥ आतां विरीक्तची कव्हणी परी । ज॑ एअँने
"२११८
मनातें वरी । हे” इं सवेज्ञे श्रीहरी । देखिल असे ॥ ३७ ॥
जे विष रांधिली रसोये* । जेवणारा ठोउवे हो । ते तार्ट
सांडॉने जाए । जिया. परो ॥ ३८॥ तेसी संसारा ए्यौ
2८ *२ ञैं “२ तें क व २९
समस्ता । जॉणवे जें आनेत्यता । तें वेराग्य दवाडतां । पोठी
ण 4 (२... "3_"२९३० , २६ /> 33 ,__.**
लाग ॥ ३९ ॥ आतां आनित्यत्वकेस ।त चि रुकार
मिस । साधिजंत अपे विश्वेशं । पंचदशी ॥ ४० ॥
१ आंगी-मा; सा. २ पाहतां-सा; मा, ३ जर्गी-मा; सा. ४ एक-पा.
५ जे पाताळांचेही निधान-सा; मा. ६ दार्वाळ--सा; मा. ७ पायाळाचे--मा, सा.
८ मोक्ष- मा, सा, येथ--मा, सा. ९ कोर.-सा, १० तरी--मा, सा. ११ विरक्ती
सा. १२ कही--सा. १३ तगणोंचे--सा. १४ विचारूनि-मा; सा. १५ ठाई-मा,
सा. १६ विरक्तीची--मा. सा. १७ येऊनी--मा; येऊनि- सा, १८ हं ही-मा, सा.
१९ जे-मा, सा. २० रससाये--मा. सा. २१ जै जवगारा--मा, सा. २२ ठाउवी
सा, २३ होये-मा; सा. २४ तो ताट-मा, सा. २५ सांडुनी-मा, सा.
२६ जया-मा, सा. ९७ यामा, २८ जागिंजे-सा, २९ पाठी. मा. सा, इन्या
केस--मा, सा. ३१ वृक्ञ हार मिर्थे-मा, उक्ष।कारमिषें--पा, ३२ सांघधिजतस--मा;
सांगिजत असे-सा,
(८)
उपडिठं कवतिके । झाड येरी मोहरा ठाके । ते वेग भेस
सके । तेस हे न्हेवे ॥४१॥ इया एकी परी | रूपकाचिया कुसरी
सारितसे वारी संसाराची ॥ ४२॥ करुनु संसारे वाऊ ।
स्वरपिं अहते ठॉ3० । होआवेआ अंध्यायो । पंधरावा हा
॥ ४३ ॥ आतां हेचि आधवें । ग्रेथंगामिचे साधावे । उपलविले
जीवे । औकणिजा ॥ ४४ ।
॥ श्रीभगवानुवाच ॥
ऊध्वेमूळमधः शाखमश्चत्थ प्राहुरव्ययम् |
छंदांसि यस्य पणानि यत्त वेद त सर्वाबेत् ॥ १ ॥
तमऱ्हि. भहानंदसमुद्र । जो पूर्ण पूणिमाचंद्र । तो
द्वारकेचा नरेद्र । ऐसे म्हण ॥ ४५ ॥ आगा पॅ पांडुकुवरा ।
एतां खरूपाचया घरा । करोएसं आडवारा । विश्नाभासु जो
॥ ४६ ॥ ता हा जगडकरु । न्हव एथ सवसरु । हा भाण
महातरु । थांवठा* असे ॥ ४७॥ परि ऐएरां रुंषां सारिखा |
१ सुके-मा, सा. २ नव्हे-मा, नोहे-सा. ३ या--मा; याते--सा. ४ एके
परी- सा. ५ सारीतसे--सा. ६ करूने-मा. ७ संसार--सा. ८ वावो-मा
सा. ९ अहंतेचा--सा, १० ठावो--मा, सा, ११ होआवया-मा, सा, १२ अध्यावो
मा. सा. १३ ग्रथगरभीचें-- पा. मा. १४ चांगावें -मा, सा. १५ उपलविजेल
मा. सा. १६ आकार्णिजे-सा. १७ तरी- मा, तरि--सा. १८ महानंदु--सा.
१९ पूणै--सा. २० पुणतेचा चंद्रा, २१ नरेंद्र--सा, २२ अगा-मा, सा.
२३ पांडुकुमरा-मा. सा. २४ येतां-मा. सा, २५ स्वररूपाचिया-सा. २६ करीतसे
मा. सा. २७ पमिश्वाभाम--मा. २: नव्हे-मा; नोहे--सा, २९ येथ-सा, मा.
३० संसार-मा, सा. ३१ जागिजे-सा, कर थांबवला ता, ३९ येशं-मा, सा.
३३ बुसां-राज,
(९)
वाठि मेले वरि शाखा । तेसा रेहवे म्हणोनि लेखा । नेर!
कॅव्हणा ॥ ४८॥ आगी काँ कुऱ्हाडी । हाए रिगावा जरि
बुडि । तरि हो कां भले तेव्हडी । वॉरोचिली वॉढि ॥ ४९ ॥
जे तटलेया भला पासि । उळंडेल शीकार्स । तरे तेसी गोठि
वसी । हा सोहपो नोहे ॥ ५० ॥ अजुंना हे कवतिक ।
साधतां असे अलीकिक । जे वाढि अधोमुख । रुं धा एया ॥५१॥
जेसा भानु उंची नेणां क॑ । रश्मिजाल ताठे फांके । सवंसारु
ह॑ कावरुखें । झाड तेस ॥५२॥ आणि आधथिनाथे तेतुक ।
रुंघठे एणं चि एकं । केटपान्तिचेन उदके । व्योम जैस ॥५३॥
कां रविचीं अस्तमानीं । अंधारेन कोंदे रजनी । तेवा हा चि
गगनीं । मांडला असे ॥ ५४॥ ऐया फल ना चुबितां । फुल
"५-९... .*>€/€>€*€ ----*५€*/-४५४५”*५€*/४*५ ““*”**५€-€४५”*€५”*०/५/५/७५५*७४/९४४४७४/७४/४५/९५७४ ४०/५७/४४५५ %५४७/४”४५/४”१५ ८४५”
१ तळी-सा, मा, २ मुळें-मा, सा. ३ वरी-सा, मा. ४ नाहे-मा, सा.
५ म्हणोीनि-मा, म्हणोनि-सा. ६ नयेचि-सा; नये-मा. ७ कवणा-सा. ८ होय
सा, मा. ९ जरी-मा, सा. १० बुढी-मा; बुडीं-सा, ११ तरी-ऱसा, मा,
१२ भलतेवढी-मा, सा, १३ वरिचील-मा, सा. १४ वाढी-मा, सा, १५
तुटलयां-मा; तुटलिया-सा. १६ मुळापासींल्मा, सा. १७ उलंडेल-सा.
१८ कां श्ाखांसी-मा; कीं शाखांसी--सा. १९ परि-मा; परी-सा. २० गोष्टी
मा, २१ कायसी- मा. सा. २२ सोपा-ऱमा, सा. २३ नव्हे--मा, सा. २४
सांगतां-मा, सा. २५ ज-मा. सा. ५६ वाढी-मा; सा. २७ रुंखा-- मा.
२८ यया --सा; यामा. २९ उंची-नमा, ३० तळी--मा, सा. ३१ संसार
मा; सैसार--सा. ३२ आथीनाथी--मा, सा. ३३ तितुके--सा, मा. ३४ अस
येणेंचि--मा, सा, ३५ कल्पान्तीचेन-- मा; कल्पांतींचेनि--सा. ३५ रवीचां-
सा, मा. ३७ अंधारेनि--सा, ३८ तैसाचि हा गगनीं--सा. ३५ यया-_>सा;
या->मा., ४० फूल--मा, सा.
(१०)
ना तुरुंबितां । जे काँहिं पांडुसुता । तं रुष चि हा ॥ ५५ ॥
हा ऊध्वमूल आहे । परि उंन्मलठला नोहे । एणं चि हा होये।
श्ाडूवलु गा ॥ ५६ ॥ आणि ऊंध्वंमूल ऐस । निगदिळे कीर
असें । पॉरे आधे हीं असोले । सल यया ॥७७॥ पे. बर्चेन
महामारी । पिंपलावडौचिया परो । जेवि” पारांबेयां माझारि ।
डीहालिया ।॥। ५८॥ ताव गा धनंजया । संसारतरू येया ।
आधीं चि आधि खादियां । हं इ नाहि ॥ ५९॥ तार
उध्वा हि. कडे । शाखांचे मांदोडे । दासताति अपाडे । सॉसि-
नले ॥६० ॥ जाठे गगन चि पां वेलिये । कां वारा मांडला
रंखाचाने आये । नाना अँवस्थे त्रीये । उदेला. असे ॥६१॥
शेसा हा एकु । विध्राकार्ई विटंकु । उदेदो जाणे सखु
२.५. -““५>५-”-“५/४/८/ “४५४४-८४-५५ -/->-”५”
१ तुरंबितां--सा. २ कांहीं -- सा, ३ पंडुसुता--सा. ४ रंख-मा; रुखु--सा.
५ उध्वेमूळ--मा, सा. ६ उन्मूळला-मा, सा. ७ नव्हे-मा, ८ येगे-मा, सा.
९ शाडूवळू,-मा. सा. १० उध्वेमूळ-मा, सा. ११ कीर--सा; किर--मा. १२ परी-
सा, १३ अर्धी--मा, सा. १४ मूळे--सा. मा. १५ प्रबळला चोमेरी-- सा,
मा. १६ पिंपळा की वडा चिया--मा; पिंपळा कां वडाचिया-> सा;
१७ जे--सा. १८ डाहाळिया असती-_मा, सा. १९ तेवी-- मा.
२९० या--मा. २१ हौ--मा, सा. २९ तरी-न्मा, सा. २३ हो-ऱमा,
सा. २४ दिसताति-सा, मा. २५ सांसिन्नते--मा; सासिन्नले-सा. २६ पाली
ब्रेलमा; पावेतियरे-सा. २७ रंखा-मा. २८ अवस्थात्रये-मा; अवस्थात्रये-
सरा. २७ उदयला--सा, ३० विश्वाकार-मा, सा. ३१ उदग्रला-सा,
३९ रुंखु--मा; रुखु--सा.
(११)
ठधमूल ॥ ६२ ॥ आतां उधे येया कोण । तेथ मूले
त॑ किलक्षण । काँ अधोमुखपणेन । शाखा कोसिया ।। ६३ ॥
अथवा हुमा ऐया । आथे जिया. मूंलिया । तिया कोण्ही
केसिया । उधे जाखा ॥ ६७ ॥ आणि अँश्वत्थु ऐसी । प्रासिद्धि
कोइसी । औत्मविद्दिलासी । निणा केला ॥ ६५ ॥ हे आधर्वे
चि बरवें । तूश्लिये प्रतीती फार्वे । तेसोने सांधा सालिरव ।
विन्यासें गा ॥ ६६ ॥ परि आईकें सैंभगा । हा प्रेसंगु तुज चि
जोगा । कॉन चि केरी सवागा । हियें आधथिलेयां ॥ ६७ ॥
ऐस प्रेमरसं सुरफुरें । बोलिलं जवं योदवेशवर । तंव अवधान
अजुनाकारं । मूत जालें ॥ ६८ ॥ देऊ निरोपीति' तं थेकुठें ।
येसॅणे श्रोतेपण फांकठं । जेसं आकाश खेंव पसरिठं । दोहि
ना-्“-ा“* फा“ "00 णाचा “५ --:>>>:>-*---><->-:८८:८-->-:--:--:८:--५-*५--- - “_7--->“->:<<
१ उध्वेमूळु--सा, मा. २ ऊध्वे--मा. ३ यासा. मा. ४ कवण---सा.
७ मूळ-मा, सा. ६ अधोमुखपण--मा, सा. ७ या-ऱमा, ८ अर्धी-्सा,
मा. ९ जयासनमा, १० मुळिया-ऱमा, सा. ११ तया--मा. १२ कोण
सा; कोणी - मा. १३ ऊध्ये-मा, सा. १४ अश्चवत्यु हा-- मा; सा.
१५ कायसी-- सा; कार्यसी--मा. १६ आत्मबिदविलासी--सा. १७
निणयो--सा, मा. १८ तुझिंग्रे-- मा, सा. १९ प्रतीतीसि- सा. १०
सांगो>-मा. सा. २१ पुभगा--मा. सा, २२ प्रसंग असे--मा; प्रसंगु असे-
सा. २९३ तुजचि--मा. सरा. २४ करी हा--मा; सा. २५ यादववरं--
मा; यादववीर॑--सा, २६ देव--सा; देवो--मा. २७ निरुपेती-- मा,
सा. २८ येवढें-- मा, सा. २९ आकादळा-- मा. सा. ३० दाही.
मा, सा.
(१२)
दिशि ॥ ६९ ॥ श्रीकृष्णवाक्तेसागरा । तो अगस्त चि पां
दूसरा । ह्मणोने घोर्डु भरु पाहे एकसरा । आधवेयाचा ॥७०॥
ऐसी सोय सडोचँँ खवलली । आवाडे अंजुनि देवे देखिली ।
तेथ जाठेन सुखे केठी। कुरोडि तेया ॥७१॥ मग ह्मणे धनंजया ।
तं उधे गा तरु येया । येणे रुखें चि कां जेया । उध्वेत्व गमे
॥ ७२ ॥ थॅर्हर्नि भध्योधे अध । हे नोहि जेथ भेद । अंद्र्यासे
एकवद । जिये ठाई ॥ ७३ ॥ जो नाइकिजञता नादु ।
जो अतोरभ्यमकरंदु । जो आंगाथिळला आनंदु । सुरत
विण ॥ ७४ ॥ जया ज अँऱ्हां परोतं । जेया रज ५ढां भाथोत ।
४-२ ट्ट
दिसतन विर्गे दिसतें । अइर्य जें ॥७५॥ उंपाधिचा दूसरा ।
थालितां उ/पासिरी । नोवां रूपा सवंसारा । ना होण जथा
१ दिशी-मा, सा. २ श्रीकृष्णोक्तिसागरा--सा. मा. ३ दुसरा-सा, मा.
४ घोंट-मा. ५ भरो-सा, मा. ६ सोय--मा, सा, ७ सांहूनि--सा; सांडोनि-मा.
८ खवळिली-सा; खवळली-मा. ५ आवडी-मा, सा. १० अजुनी-मा,
सा. ११ जालेनि-सा. १२ कुरवँडी--सा. १३ तया-सा. मा. १४ ऊध्वे-मा,
सा. १५ या-सा; यया-मा. १६ ऊध्वेता घरा. मा. १७ ग्रेऱ्हवी-मा, सा.
१८ मध्योध्वे-मा, सा, १९ नाह-मा, सा. २० अद्वयासी-मा, सा. २१ जये-
मा; जया--स[. २९२२ वाण-मा. २३ जया-मा, सा. २४ आऱ्हां -मा. सा.
२५ जया-_मा, सा. १६ पुढे--सा- २७ मागोते-ऱसा, २८ वीण-मा.
२९ उपाधीचा--मा, सा. ३० दुसरा-मा, सा. ३१ वोंपांसिर!>मा; वापेसारा--
सा. ३२ नामरूपाचालसा, १३ संसारा-मा, सा, ३४ हा राब्द माडगांवकर व
साख्षरेप्रतींत नाही, ३५ होय जयाते-मा, सा.
(१२)
1) ७६॥ ज्ञावज्ञेयविहीन । नसुधे चि ज॑ ज्ञान । सुखा मरळ
गगन । गांलिव जे ॥ ७७॥ * ऐसी वस्तु जेसाचे ते
इध ग्रा ऐया तरुचे । तेथे आर घेणे मूंलाचे ।त॑ ऐस असें
॥७८ ॥ तंऱ्हीं माया ऐती ख्याति । नसती च यया
आथि । कां वांह्लेची संतती । वॉर्ना ए जेसी” ॥ ७९ ॥
वेसी संत ना असते हो । जे विचाराचे नोव न साहे ।
ऐसिया पॅरी आहे । अनादि होणाते ॥ ८० ॥ जे भवद्रुम”
बीजिका । प्रपेचाची भूमिका । विपरीतज्ञानदीपिका ।
सांचली जे ॥ ८१॥ जे नानाशाक्तेची मांदुस जे जगद्भ्रमाचें
आकाश । जे आकारजाताचें दुस । घेडी' केली ॥८२९॥ ते
माया वेस्तुचां ठाईं । असे जैसेनि नाहि । मग वॅस्तुप्रभा चि
““५/६.“८८४५५-४८-८५८८४५”"*“५€*“*“५/४” -“€*/५*४/"५€४”४* ““*ट "हा.
“५५/४५/५५५५” “> /-/-/4>€4-*“ *“*-€ >>> -€५”*-५/५”५”-” “४४५५?” “ ८५” "४४४"
१ ज्ञातुज्ञयाविर्हान--मा, सा. २ नुसधेंचिल्सा. ३ गराळींव-मा. सा.
% कार्ये ना कारण । जया दुजें ना एकपण । आपण्यां जे जाण । आपणाचे
॥ ७८ ॥ ही ओंबी साखरे व माडगांवकरप्रतींत अधिक आहे. ४ ऐत-- मा,
सा; ५ तें-- मा, सा; ६ ऊ्ध्वे-मा, सा; ७ यया-- मा, सा, ८ तरूचे-
मा. सा. ९ तेथ-मा. सा, १० मूळाचें-मा, सा; ११ तरी- मा. सा; १२
आथी-सा. मा; १३ संतति--मा, १४ वानणे-मा., सा. १५ जेशी-सा.
१६ सतू--मा, सा, १७ असत-मा. सा. १८ होय-मा; होये-सा. १९
नाम-सा. २० ऐतेया पराची--सा, २१ म्हणती-मा., सा. २२ जे प्रपंचाची
भूमिका-सा. जे प्रपंचचित्रभामेका--सा, २३ नाना शक्तीची--मा; नानातत्त्वा्ची
सा. २४ घडी-- सा, मा; २९५ केले-मा, स्रा. * साखरेप्रतीत या
८१ व ८२ ओव्यांचा व्यत्यास झाला आहे. २६ वस्वूच्या-सा. २७ ठायी-
-मा. सा. २८ वस्तुप्रभावचि-सा,
(१४)
पाहिं । प्रेकट होऐं ॥ ८३॥ जेव्हा आपणयां आली नीद ।
करी आपणपे जेवि मुग्ध । कां काजाले आणि मंद । प्रभा
दिर्वि ॥८४॥ स्वभिं प्रिया पुढां तरुणांगी । निदेली' चवठाने
वेगिं । आर्टोगितेने विण अँलंगी । सकाम करीं ८५! तेसी
स्वरूपे जाली माया । आणि स्वरूप नेणेण धनंजया । ते चि
तॅरु॑यग्रा । मुल पहिलं ॥<८६॥ वॅस्तूसि आपुला जो
म "- 2१)€% 7२२ ७९ ७ ००२३० ५७५ हरे २ 62 ५
अबोधु । तो डोंघे आढुलेजे कंदु । वेदांत हि ह प्रातिध्दु ।
2२" > ७ ९ 2
बोजभा3? ।। ८७ ॥ घन अज्ञान सोपुप्ति। तो बीजांकुरभाऊणं
ह « ') (र “द जेट
है१णाति । ऐर सवभ हीन जागति । फॅलभावो तेपाचा ॥ ८८ ॥
छसर्ये इया वेदात । निररूपणभाषाप्रतीति। पारे ते असो
&€ >. (९७२४0१ डर
प्रस्तुत । अज्ञान मूल ॥८९॥ तं कीडे आत्मा निमठ । अंघोड्डे
४%७९५./५ ४-७ ह उ *५--४०%५/४५५४५-१५ ४४५५४७५” ४४५५४५५0४५” ४-0 ४.५४ ४५.” ४.” ४.८१ ७.५ ७.” ७. ७४ ४./४४.५१ ४४५४ “% ५.” ९.” २.” १.” ४९.” ४५ ४५/४४-५ ४४.५ ४५.४७ च्या
५ पाहीं-मा, सा, २ प्रगट--मा, सा. ३ हाय-मा, सा. ४ जेव्हां-मा. सा.
५ (नेद--11, ६ जेवी--मा. ७ काजळी--मा; सा, ८ दीपी- मा, सा. ९ स्वपनी-
मा, सा. १ निजली--मा, ११ चेववूनि--मा; चेवऊनि-सा. १९ वगी--मा, सा.
१ आणिगेलेनविण--मा; आठिगेलनिविण--सा. १४ आलिंगी-सा, मा. १५
सकामु-सा. १६ स्वरूपीं-मा. सा, १७ नेणे-्सा, ६८ तरू-मा; रुखा-सा.
९९ मूळ-- मा, सा. २० वस्तूसी-सा. २१ ऊध्वी-सा, मा. २२ आठुळेजे-मा,
आढुळेजे-सा. २९३ वेंदांती--मा. २४ ह्या चि-मा, सा. २५ बीजभावो-मा, सा.
सपुप्ती- पा. २७ बीजांकुरभावो--मा, सा. २८ म्हणती--मा, सा. २९ येर--
मा, सा. 3० हन--सा, सा. ३१ जाग्रती-सा. ३२ फळभावो-मा, सा. ३३
तरर - मा; तियेचा--सा. ३४ ऐसी- सा. ३५ यया--सा. या-मा. ३६ वेदांती -
मा, मा, १७ निरूपगभाषाप्रती ती--सा. १८ प्रस्तुती सा, मा. ३९ मूळ मा,
सा. ४० उध्वे मा, सा, ४१ निमळें मा, सा. ४२ अधोध्वे मा, सा,
(१५)
ह» 7 र्क
ख्रचीति मूले । भेलिया बांधोनि आलें । मायायोगाचे ॥९०॥
मग अधमूलासि देहांतेर । उठति जिये अपार । ते चोपार्सि
घेउच अंगारे । खाठाविति ॥ ९१॥ ऐसे भवदरुमार्चे मूल । हे
अद्धि करी बल । मग अणियांचे बेंचळं । अधी चि, दावी
॥ ९२ ॥ तेथ चिदुर्वात्ते पहिले । महातक्य उमडटे । ते पैन
वाल्हेदुल्हे । एक नि ॥ ९३ ॥ मग सत्वरजतमात्मकु ।
त्रिविध अहकारु जो एकु । तो तिवना अथोप्ुखु । डिरु फुटे
॥ ९४ ॥ ता बुद्धिची घेउनि आगारी । भेदाची वृत्ति करी ।
तेथ मनोंची डाळं घरी । साजेपणे ॥ ९५ | ऐसा मूलोचिया
गाटिका । विकल्परस कावलिकॉ । चित्तचतुष्ट्य डाहालिका ।
को ७७०
कोंभेज तो ॥ ९६ ॥ मग आकाश वायु द्योतक । आप पृथ्वी
“> <<“५“*/“*“”४€% ४५४४” “५/४”११७/ «€ “€५५ ०८१७९१५५९७
“५ *”>7*/"* *“"-५€*/५४५ “५५४१४५७११४ ७” ७ "४४४५५५९४१५ 0५/४१/४५९४
१ सूचेती-मा, सा. १ मुळे-सा. मा. ३ बळिया-मा, सा. ४ बांधोनि--
सा. ५ आळें-सा, मा, ६ आधली-मा, आधिटीं-सा, ७ संदहांतर-मा;
सदेदांतरे--सा. ८ उठती-मा, सा. ९ चोपासी-मा; चोषासी-सा. १०
घेऊनि-मा, सा. ११ आगारॅ--मा, सा. ११ खोलावती- मा, सा. १३
मूळ -मा, सा. १४ ऊध्वी-मा. सा. १५ बळ-मा, सा. १६ बेंबल-रा.
१७ हा शाब्द माडगांवकर व साखरे प्रतींत नाही, १८ जिदूवृत्ती-
सा. १९ उमळे- --मा. २० मान--रा, २९१ वाव्हंदुल्ह--मा. २२
निथे-सा. २३ त्रिविध-मा, सा. २४ तिचणा-दछा, २७ बूद्धीची-मा,
सा. २६ घेऊनि--मा, सा. २७ वृद्धिल्सा, वाडी-मा. २८ कीं तंथ-नमा.
२९ मनार्चे-मा, सा. ३० डाळ-मा, सा. ३१ साभेष्ा--ना. ३२ सूळा-
चिया--मा, सा. ३१ कोंवळिका-मा, सा, ३४ दाहाळुका--मा; डाहा-
|ढिका-- सा.
|)
(१६)
हे पांचे फोक । महाभतांचे साराके । सरले होति ॥| ९७॥
तसी चि श्रोत्रादितन्मात्रे । तिये' आंगवसां गभेपत्रे। ठैललाटेर्वे
चिचत्रे । डमलती गा ।! ९८ ॥ तथ शब्दांकुर वरिपडी । श्रात्रां
वाढि देव्हडि। होतां करिती कांडी । आकांक्षेची ।॥९९॥) आंग्र-
त्वचेचे वेलपालये । स्पाडरि थेति घांव । तेथे बांब& पडे
अभिनव । विकारार्चे ॥ १०० ॥ पॉठि र्पपत्रॅपेलोवेलि ।
चक्षु लांब तं कांड बद्ध पाठी । तेव्हळिं व्यामोहता भठी ।
पाल्हेली जां ॥ १०१ ॥ आणि रसाचे आंगवसे । वाढतां
वेगें बहुवस । जिव्हे आर्तिची असोस । निर्गात बेच ॥१०२॥
तेसि चे कोभेलेने गंधे । प्राणाची डिरि थांड! बांधे । तेथ
तल घे सामंद । प्रलोभाचा ॥ १०३ ॥ एवं महदहंबुद्धि । मन
महाभूतसमाद्वे । इया संसारा'चिया अवधी । सासन जे ॥१०४
किंबहुना इहिं औठे । आगे अधिक हाँ फांटे । पारे सिंपी चि
त ह क ्ख
१ पांच-मा, सा. २ सारोख-मा. सरोख-सा. ३ चि-हा शब्द साखरे-
प्रत[ंत नाहीं. ४ त्ये-मा. ५ अगवसां-सा. ६ लळलळिते-सा, मा. ७ उमळती-
मा सा. ८ परवडी-मा. ९ करित--मा, सा. १० वेलपल्लव--सा, ११ स्पर्शा-
कुरी-मा, सा. १२ तेथॅ-मा, सा. १३ बांबळ-मा, सा. १४ विकारांचं--सा.
१५ पाटी--मा, सा. १६ पालोवेली-सा १७ हा शब्द माडगांवकर व साखरे
प्रतींत नाही. १८ तेथें- मा; ते वेळी.-सा. *१९ पाहाळी-मा, सा. २० जाय-
सा, मा, २१ आतांची--मा. सा. २२ निघती--सा. २३ तैसा चि--मा; तेसेचि-
सा, २४ कोंभलेनि--सा. २५ डिरी-मा, सा. २६ थांबु-सा. २७ तळु-ल्सा. मा,
२८ स्वानंदे-सा. २९ इये का; या>मा. ३० अवघि-सा; अनवधि-मा. ३१
सासनजे-मा; सासनिजे--सा. ३२ इहीं-मा, सा. ३३ आठेंमा, सा. ३४ आंगीं
"नमा. सा. ३५ हा अधिक--मा, सा. ३६ दिंपी--मा, सा. ३७ येवढें-मा, सा.
(१७)
एव्हडे उमटे । रूपे जेवि ॥१०५॥ कां समुद्राचेनि पेसारं ।
वॅरि तरंगता आसारे । तेस जह्म चि हाये वक्षाकार । अज्ञानेमल
॥ १०६ ॥ आतां ययाचा हा विस्तारु । हा चि यया पेसारु।
जैसा आपणपं स्वॉम्ने पारिवारु । ऐकाकिया ॥ १०७॥ परि ते
असो हं ऐसें । कावरं झाड उससे । यया महदादि हे आखसं ।
अधोशाखा ॥ १०८ ॥ आणि अश्वत्यु ऐस ययात । क्षणात जे
जाणते । ते हि परिस हो येथे । सांधिजेळ ॥ १०९ ॥ तरि
अश्वत्यु क्षणिजे उखा । तरव वारे एकततारिखा। नोहिं निवाही
यया रुंखा । प्रपंचर्पासे ॥ ११० ॥ जेसा न लोटतां क्षणु ।
मेथे हो नानावणो । का विजु नस संपूर्ण । निमेषुं भारि ॥१११॥
ना कॉफ्तेया पद्मंदेला । वारला बेसका नहिं ज&। कां चित्त
जैसे व्याकुला । माणुसाचं ॥। ११२ ॥ एसी यंयाचा स्थिती ।
*.५../% “0५.0५.” ७. फे* ५” ५-€१%../% ८-५ *-” "५४१५७४० ४-४. ४५ ४५५४७७४५७४ ७.७४ २५५७४७ ../ ४५०७ ४४० ४४४४४४ ४५.४७.” ४४ ७४९ ४४४७४७ ९५४0७../४.५४”.. ४. ४५४४९ ४. 0७ ७€४४४./० 0५७१ 09.” १५ ७ क्ककी
१ येवढें-मा, सा, २ जेवी-मा. ३ वरी--मा, सा. ४ होय-सा; हा शह
माडगांवकरप्रतींत नाहीं, ५ अज्ञा नमुळे-मा; अज्ञानमूळ-सा. ६ याचा-सा. मा.
७ स्वप्नी--मा. सा. ८ येकाकिया->मा. सा. ९ या-मा, १० अघोशाखां-
मा. ११ अश्वत्य--मा. १२ म्हणती--मा, १३ हो-मा,-सा, १४ सांगिजल--
सा. १५ श्वा-य़ा; श्वः->मा. १६ तोवरी सा, मा. १७ नाही--मा, पा; १०
१८ प्रपंचरूपासी-मा; प्रपंचरूपा-ता. १९ मेघ--मा. २० होय-सा; होये-मा.
२१ विज--मा, २२ निमेष--सा. २३ भरी-मा, सा, २४ कांपतया-मा, सा,
२५ पद्दळा--सा; मा, २६ वरीलिया-सा, ९२७ नाहीं-मा, सा. २८ जळा-
मां, सा, ९९ व्याकुळा-सा, मा, ३० याची-मा.
(१८)
नासत जोये क्षणा प्रांत । झणी नि येयातं ह्षणति। अश्वत्यु गा! १३
आणि अथ्त्यु ऐं नावें । पिंपळे बणाति स्वभावें । परि तो अभि-
कच ह___ _€१ १9१० €०९_१30 २ €% &७7 १
श्रा32 नाहे। श्रीहर्रीचा ॥११४॥ यर््हारव पिंपल घडतां विखि ।
चा ५१३ ७6 €९ & > वर ४ _०> 8" 9
मियां गति देखिली नीकी । परि तं असो काई ठोकाकि ।
“र 1 तु &< ५७
हेतु काज ॥ ११५ ॥ म्हणोची हा प्रस्तुतु । अलोकिकु पॅरि-
यसां ग्रंथु । पॉरि क्षणिकत्वे चि अश्वत्यु । बोलिजे हा ॥११६॥
झ्_ 6२० _)0 क ० ह
आहणिर्के हिं एकु थोरु । येया अव्ययत्वाचा डगरु । आथि परि
र र 3 &
तो मीतरु । एसा असे ॥११७॥ जेसा मेथांचे नि तोंडं । सिंधु
एके आंग धेढे । आणि नदी ऐरी कडे । भरती चि असती
९... ७७ ७). खक > ९. ९ ९७ 0.1
॥११८॥ एथ वोहटे ना चढे। ऐसा परिपूर्ण चि आवडे । पॅरि तं
१ च ०३ ह०__४५ ०२९ ५
फुली जवं नुघडे । मेथोंनरदींची ॥ ११९॥ तेस यया
०__ जे क ४ 39 *> ४२ 3९ २." 33 |
शुंखच होणं जाणे । तक हाताने वहिठेपण । म्हणानि लोक
१ जाय-मा, सा. २ क्षणाक्षणाप्रति-मा; क्षगाक्षणाप्रती-सा. ३ या ते-
४ म्हणती-सा, मा. ५ हा-मा, सा. ६ येरणेन्मा, सा. ७ पिंपळु-मा, सा.
८ म्हणती--सा, सा, ९ अभिप्रायो--मा; अभिप्राय->सा. १० येऱ्दववी--मा,
सरा. ११ पिपळु-मा, सा. १२ विखी-रमा, सा.. १३ असे निकी--मा, सा.
१४ कायि--मा; काय-_सा. १५ लौकिदॉ--मा, सा. १६ म्हणीनि--सा.
१७ परिसा. १८ आणीकु--मा; आ्णीक--ता. १९ होलनमा, सा. २० यावी-
मा. ११ आर्थी-सा, मा. ५२ मेघांचेन-- मा; भेघाचेनि--सा,. २३ काढे-मा,
सा, ९४ येरीकडे-मा, सा. २५ भरिताचि--सा, ९६ परी-सा. २७ मेघा-
नदीची--सा, २८ एसे--सा, मा, ९९ या-मा, ३० रुखार्चे-सा. 39 न तर्कट
मा, सा. ३९ होतेन->मा, ३३ म्हणोनि--सा; म्हणोन--मा, सा, ३४-लोक-
माद
(१९)
यर्यांते ह्मणे । अव्ययो हा ॥ १२०॥ येऱ्हरवि दानसील पुरुषु ।
वेचकपणे संचकु। तेसा व्ययेचि हा सखु) अब्ययो हा ॥१२१॥
जातां वेगे बहुवसें । न वचे कां सुई रुतले असे । ' ते रथार्चे
चक्र दासे । जिया परी ॥ १२२ ॥ तेस कालातिक्रमी जे वाला
ते भतश्याखा जेथ गॅल । तेथ कोर्डि वरि उमाल । ठोठेती
आणिक ॥ १२३ ॥ परि एकि केथवां गेठी । शाखाकोडे
केथवां जाली । ह नेणवे जेवि. उमलली ।' आखाडअम्रे
॥ १२४ ॥ महाकेल्पाचां सेवाटे । प्रॅकाटेया उमलती सॅंष्टि ।
तेसीच औषणिकिचें दांग डीठि । सांतीनलं ॥ १२५ ॥ संहार-
वातं प्रचर्ड । पंडति प्रलयांतताचे साठडं । तवे केल्पादार्चे
जुषाड । पाल्हूंजाते ॥ १२६ ।। रिंग मन्वंतर मनू पुट । कशा
५७ ६४४" "* &
वरि वंशाचे मांडे । जैसी इशुवयाद्ठ कांडेनकांडे । जॉकि जेथि
“**€€४४€४४४५४४५५/४0५५१५€५४५४५४४%४४/%४/४५९५/५९५/४*०/४४५/४७/४/५४५/४॥५/४८४/४५/५४/५/४४५/'४४४५४४/-/४0८0५ ० लाटा: “४४५ “-/४५/५/*
१ याते--मा. ( ययात लोंकु-सा. ). २ अव्ययु-सा. ३ येर््हही-मा, सा.
४ दानशील--मा; दानशीळु--सा. ५ वेचकपगेचि. सा. ६ रुखु.--सा. ७ अव्यय-
मा. ८ गमे-सा. मा. ९ भुई--मा; भूमी--सा. १० हा शट माडगांवकर व साखरे
प्रतीत नाही, ११ जया- मा, १२९ काळातिक्रमें सा; काळातिक्रमी-मा, १३ वाळे
मा. १४ गळे -मा; सा, १५ कोडीवरी--मा, सा. १६ उमाळे-सा, मा. १७
उठती--सा. १८ येकी-मा, सा. १९ शाखाकोडी--मा, सा. २० जेवी -मा. २१
आषाढ अभ्रें-मा, सा. २२ महाकल्पांच्या सा. २३ शेवटी-मा, सा. २४ उदे-
लिया-, २५ उमळती-मा, सा. २६ सृष्टी-सा. २७ आणिकीचें-मा; आणिखीचें-
सा. २८ उठो-मा; २९ सांसिन्नळ-मा; सातिन्नले-३० पडती--सा, मा. ३१ प्रढ्यां-
तीरची-- मा. सा. ३२ कल्पादीचौं-मा, सा. ३३ पाल्हेजती--सा, ३४ वेशावरी
३५ जिंके-मा, सा, ३६ जेवीं--मा, सा.
(२९०)
॥ १२७ ॥ कलियुगांती कोरडी । चहु युगांची डाले सांडी ।
तवे कुत्युगाची पेली देव्हडी । पडे पेडुती ॥ १२८ ॥ वत्तेते
वरिषे जाए । तें पुढिला मुर्हारि हो । जेसा दिवसु जातु कॅ
एतुं आहे । हे चोजवे नां ॥ १२९ ॥ जेसियां वारियाचिया
झुलुकी । सांदा ठाउवा नव्हे देखां । ऐेसिया ठोठेति पॅडाति
शाखा । नेणो कोत. ॥ १३० ॥ एकी देहाची डिरी तुटे । तंव
० ग्रेट
देहांकर बहुर्वे फुटे । ऐसेर्न भवतरु हा वाटे । अव्ययो ऐसा
॥ १३१॥ जेसं वाहात पाणी जाए वेग । तेव चि आणिक
>> २१ "७ , २२० (३ < (3), २३(>० ४ ज़ ० 6.00), *स्रेढ
मिळे मागं । तर्वि अप्तंत घि असिजे जरग । मानिजे त॑
२१५ (-> च &€०_ २५९0
॥ १३२ ॥ काँ लागाोने डोली उघडे । तंव के0डं
२ * ८ €-_ री
वरि घडे मोडे । तें नेर्णतियां तरंगु आवडे । निव्य ऐसा
॥ १२३२॥ वायसा एके बुबुळ दहि कडे । डोला चोलितां
१ कालेयुगांत--मा. ३ वहू-मा, ३ सालें-सा; सले-मा, ४ पुढती-सा.
ध वषे--मा, सा, ६ समुन्हारी--मा; मुळहारो-सा, ७ होअ-मा, सा. ८ जात<
सा. ९ येत-सा; येतु-मा. १० असा--पा. ११ वारियाचा-सा. १२ झुळका-
मा, सा. १३ उउती--सा. १४ पडती--सा. १५ किती-सा. १६ देहांकुरी-
सा, मा. १७ बहुवी-मा, सा. १८ ऐसेनि- सा. १९ वाहतें-मा, सा. २० जाय -
मा, सा, २१ मिळे--सा, मा. २२ तेवी--मा, येथ--सा. २३ असे जे-मा,
२४ संत-मा, सा. २५ लागोनि-सा. २६ डोळा-मा, सा. २७ कोडीवरी--
मा, सा. २८ नेणतय़ा--सा; नेणत्यां-मा. २९ नित्यु--सा. ३० बुबुळ-मा,
सा, ३१ दोटॉ-मा, सा. ३२ डोळा-मा, सा. ३२ चाळितां--मा, सा.
(२९१)
अपाडे । दोन्हि आंथि ऐसा पडे । भ्रपु जीवे ॥१३४॥ पार
मिँंगीर निघिये पाडेठी । गमे भूमीसि जंडठी । ऐसा वेभी-
तिसो झुली । हेतु होए ॥ १३५॥ हं बहू असो झडती ।
आधारिं भवंडितां कोलिती ते दॉसि” जेसी आईती । रेख सेंभ
॥ १२६॥ हा संसारईक्ष तैसा । मोडत मांडतु सहसा ।
नेदंखोानिे लोक पीसा । अव्ययो मानी ॥ १२७ ॥
परि एरयांचा वेगु देखे । जो हा क्षणिक ऐसा वाठखे । जाणे
कोडे वेल निमिखे । हातु जातु ॥ १३८॥ नोहिं अक्वॉन
वांचूनि मूंळे । ऐंयाचं असिठेपण हे टवाले । ऐसे झाड चि
्सानस'ढ । देखिल जेणे ॥ १२९ ॥ तेथाते गा पांडसुती |
मी सर्मज्ञ हि झणे जाणता । पे वाखक्मासिद्वांती । वेचे चि
तो ॥ १४० ॥ योगजाताचें जोडळें । तेवी. एकासि चि उपेगी
१ दोन्ही--मा, सा. २ आथी-मा, सा. ३ प्रम-मा, सा. ४ जीव जगा-मा,
सा. ५ पे--मा, सा. ६ भिंगोरी-मा, सा, ७ पोडेली-सा. ८ ते गमे-मा, सा.
९ जेवी जडली-मा, सा. १० वेगातिरयो-नपा; वेगातिशो.-मा; ११ होये--
मा; होय-सा १२ बहु-मा, सा. १३ आंधारी-मा; आंबार-सा. १४ भोवँडितां-
सा. १५ कोलती--सा. १६ दिसे--मा. सा. १७ चक्राकार--मा. सा. १८ संसार-
वृक्षु-मा, सा. १९ मोडत-सा. २० न देखोनि-सा[. २१ पिसा-मा, सा. २२
याचा--मा; ययाचा--सा. २२ क्षणिक-सा, २४ वोळखे--स!, मा, २५ कोडविळ-
मा; कोंडिवेळां-सा. २६ होतु जातु--मा; हात जात-सा. २७ नाही-मा, सा. २८
अज्ञानावाचून--सा. २९ मूळ- मा, सा. ३० याच-मा. ३१ हा शट्टू माडगांवकर
व साखभप्रतींत नाही. ३२ टवाळ-मा, सा. ३३ सोनसाळ--मा; लिनसाळ-न्या,
३४ तयाते-- मा, सा. ३५ पंडुसुता-पा. ३६ ही- मा, सा. ३७ वाखम्ही-सा.
३८ वँद्य-मा; वंद्यु-सा. ३९ तो चि--मा, सा. ४७ तया-सा; मा. ४१
एकासी-टसा; येकासी-मा, ४२ उपयोगा-सा.
(२२)
गेळे । किंबहुना जिंआले । ज्ञान हिं तेणे ॥ १४१॥ असो
बह बोलणें । वानिजेळ तो कवणें । ज॑' भवरुर्ख॑ हा जाणे ।
उाख एसी ॥ १४२ ॥
अधश्वोध्य प्रसतास्तत्य शाखा! गुणप्रवृद्धाः विषयप्रवाला: |]
अधश्व मूळान्यनुसततानि कर्मानुबधींने मनुष्यडोके ॥२॥
038)
६७ क ११ रे
मग यया चि प्रपंचरूपा । अध'शाखिया पादपा । डाही-
टन हर उ शन भं ॥>-4
लिया जांती उमपा । ऊघा हिं उजू ॥ १४३॥ आणि आर्धे
०७१७ 3 ४७ /:___ (२ च्छ तय १ ट्ट ९_ ७
फॉकलीं डोले । ऊ्थि हिं तिष्टाते मूळ । तया ताले पघले ।
वेळु पाला ॥ १४४ ॥ ऐस जे आह्ली । ह्माणितळे उपक्रमी ।
चक (च सें > ९ __'९ ५९ २६९, ज्र
ते. पॅरियसें सुगमी । बोलि सांधा. ॥ १४५॥ तारे बड्ूमॅठ
मॅ &* ० च 32": न्या
अक्बाने । मॅहदादीफे सोसरने । वेदाचे थोरवणं । घेठा
र ९ र डे चर्र न्य
॥ १४६ ॥ पारे. और्ध तव स्वेदज । जरज उड्िज
१ जियाल-मा, मा. ९ हो-सा, मा. ३ लाचेनि-सा. ४ हे असा-सा.
५ बहु हे-मा. ६ वानिजेल--सा. ७ जो--मा, सा. ८ भवरुख-मा. सा.
९ उारी- रा, १० या-मा. ११ अधोशाख्रिया-सा. १२ दाहाळेया-मा,
सा. १३ उध्वाही-मा, सा. १४ अधीन्मा, सा. १५ डोळ--मा, सा. १६ तियें
होती मूळे-मा; सा. १७ तयां हो-मा; सा. १८ तळठी->मा; सा. १९ पघळे-
२० वेल-सा. २१ पालवु-मा; सा. २२ तेही-सा, मा. २३ परियस-मा.
परिसे-पा. २४ वोढी-सा, मा. २५ सांघो-मा. सांगो-सा- २६ तरी-म ,
सा. २७ बद्धमुळ-सा. २८ महदादिकी-सा, मा. २९ शासने, सा- ३९ वेदांची
मा, सा. ३१ थोरवने--मा, सा. ३२ घेऊनिया--मा, सा. ३३ अर्धी-मा.-
आधी-सा, ३४ जारजोड्रिंज-मा; जारज उाडूज-सा.
(२३)
मणिज । हे बेदोनि महा्रुज । ठोठेति च्याव्हि ॥ १४७॥ एयो
एकएकांचेन॑ अनगेटें । चोरीसी ठक्ष धाकुटे । तेव्हेठि जीवाशाखी
फांटे । संघ ।चे होति ॥ १४८ ॥ प्रसवतु शाखा सरलिया ।
नानासृष्टि डाहालिया । औडफांटति मालिया । जाताचिया १४९
स्री पुरुषनपुसक । हे व्याक्तेभेदांचे टके। आंदोीति आंगिर्के |
विकारभार ॥१५०॥ जेसा वॅषीकालु गगनी । पढ्ढेजे नवर्धाने ।
तेस आकारजात अक्षींन | वेटि जा ॥१५१॥ मग शाखांचोॉनि
ऑंगभरे । टकीन गुंपौति परस्पर । गुणक्षाभार्चे वारं । इदेजाति
॥१५२॥ तेथ तेणे ण्या ।॥* तिहि ठी हा फाटे । युणाचेन
झडझडाटे । ऊध्वेूद ॥ १५३ ॥ ऐसा रजाचियां झुलुका ।
झडाडितां आर्गंठिका । मनुष्यजातिशाखी । थोरावति
॥ १५४ ॥ ति्या अध ना आधि । भाझारि चि कोंदीकोदि ।
१ अंडज-सा.: २ बुडौनि--मा, सा , ३ उठती--सा. ४ चारी--सा;
चाऱ्ही--मा, ५ यया-सा; या-मा. ६ एकेकाचेनिळसा. ७ अणगरटे-मा; आण-
गरटेन्नसा. ८ चोऱ्यासी लक्षधा फुटे-मा; चोऱ्यांशीं लक्षधा फुटे--सा. ते
चेळीं-सा, मा. १० होती-सा, मा. ११ प्रसवती-सा. १९ सरळिया-मा, सा.
१३ डाहाळिया--सा, मा. १४ आढफांटती--मा; आड फुटती-सा.. १५ पुरुपु-
मा, १६ आंदोळती--मा, सा.. १७ विकारभारभारे- सा. १८ वषोकाळु-मा, सा,
१९ पाल्हेजे-मा, सा, २० नवघनीं--मा, सा. २१ अज्ञानी-मा, सा.
२९ घेलीळ्मा, सा. २३ जाये-नमा; जाय-सा, २४ शाखांचेन-मा. २५ आंग-
भारॅ--सा. २६ लवोनि-मा, सा. २७ गुंपती-मा; गुफती--सा. २८ उदयजती--
सा. * या ओवीचा दुसरा चरण तिसरा व तिसरा दुसरा, म्हणून माढगांवकर
'व साखरेप्रतींत दिला आहे, २९-तिही-सा, मा. ३० ठाया-मा. ३१ ऊध्वमूळु-
मा; ऊध्वमूळ-पा, ३२ झुळुका-भा, सा. २३२ आगळिका-मा, सा. ३४ मनुष्य--
जाता-सा. ३५ थोरावती-मा, सा, ३६ तया-मा, ३७ उ्वील्मा, सा-
(९४)
ऑईफांटाति खादी । चैतुवर्णांचां ॥ १५५ ॥ तेथ विर्घि-
निषेधीं संपेठव । वेद्वाक्यांचे अभिनव । पालव डोलंवि
बरव । आणिंति तिंयां ॥ ह १५६ ॥ अर्थकामपसरे । अंग्रवणे
या; थार । तेथ क्षणिक पदांतर । इहभोगाची ॥ १५७॥
तेथ प्र्षत्तिचोने वृद्धिलाभ । खोंखरेजाति शुभाशुभ । नाना
कर्माच खांभे । नेणो कता *|| १५८ ॥ "्तर्वि [च क्षणे भोग
मागिल । पडति देहींची बुडसल । तंव पुढां वोढु पेठे ।
नवेयां देहांचा ॥ १५९ ॥ आणि शब्दादिक सुहावे । साहाजें
रंगे हवावें । विषयपल्लुव नवे । नीचे होत. ॥ १६० ॥ ऐस
र्जोधीत प्रचंड । मनुष्यश्षाखांचे मांदाडे । वांढाति ता एथ रूढे'
मर्चुष्यलोक$ु ॥ १६१ ॥ तेस रजांवा ती वारा । नावेक धरी
वोसरी । मग वाजो लागे घोरा । तमाचा जो ॥ १६२॥
तेघवां हैयाचि मनुष्यश्षाखा । नीच वासना अधि देखां ।
क ाशापणणाककणणा््िकककटपकेकेळ.--ातकककॅकॅि१ १११ १२की१0ण?ण पणाणचशिणाणाणीशीणीणणिप?णा?णापशीणण0ण5?0ी कटी किकयकटककेकणणणणकेणीककाणेशणीणाकशणकळणणधवककेटणीणीपीपि?रश?१ै?१े३?0 १0१) ३100000000 ही कककलककळ - ४णणणा
१ आडफांटती-मा; आड फूटती-सा, २ खांदी-मा, सा. ३ चतुवेर्णाच्या-
सा. ४ विघिनिषेध-सा. ५ सपद्व- मा, सा. ६ डोलती-मा, सा. ७ आणिती
८मा; नाचि-सा. ८ तया-मा; नवे-सा, ९ अर्थी कामु पसरे सा. १० अप्रवने-मा,सा,
११ घेती-न्मा, सा. १२ थोर-मा, सा. १३ क्षणिके-मा, सा. १४ प्रवृत्तीर्चान-
सा; प्रवृत्तीचेन मा. १५ खाखरेजती-मा; खाकरेजती-सा. १६ किती-मा, सा.
१७ तेत्रींची भोगक्षयं मागिले- मा; तेर्वीचि भोग क्षीणें मागेले-सा. १८
देहांतींची-मा, सा, १९ वाढी-सा., २० देहांची -मा, सा. २१ सहज- मा, सा.
२२ नीवाचि--मा; नित्य--सा, २३ होती. सा, मा. २४ रजावातें--सा. २५
वाढती--मा; सा. ९६ मनुष्यल!5-सा. २७ तैसाचि-मा, सा. २८ तो रजाचा-
सा, २९ वोसारा-मा. ३० याचि-मा; याचिया--सा. ३१ अर्धी-सा, मा.
(२५)
पाल्हैजाति डालुका । कुकमाविया ॥ १६३ ॥ अप्रवृत्तिचे
खनुवीले । फोक निग्ेति सरले । घत पान पालव डाल ।
भ्रँमादिंची ॥ १६४ ॥ बोलति निषेध नियम । जिया रुग्युः
सामे । तो पाला तेया घुम । टकयां वरि ॥ १६५ ॥ प्रति-
पांदिति अभिचार । आगम जे परमार । ते हिं पॉर्नि धात
पसर । वासनावाले ॥ १६६॥ तंव तंव होति. थारांड ।
अकमांची तेलबुडे । आणि जन्मश्ाखा पुढपुढे । धी. थौंवा
॥ १६७ ॥ तेथ चांडालांदि निकृष्टा । दोषजीतांचा थार
फांटा । जौल पडा लागे कमभ्र्टां । भेंठोनियां ॥ १६८॥
पशु पक्षी शंकर । व्याघ्र वाश्चक विखार । हे आडंशॉखानिकर।
थोरांवैती ॥ १ पड ॥ परि ऐसियाँ शाखा पांडवा । सैवीर्गि हि
नीच नवा । नरकेभागु यावा । फलींचा तो ॥ १७० ॥ आणि
१ पाल्हजतीळमा; पाल्हेजती-सा, २ डाह्याळेका; डाछुका-मा. ३ कुकमाचां
मा, ४ अप्रवृत्तीचे--मा, सा, ५ खणुवाळे-मा, सा. ६ कोंभ--सा. ७ निघती -
सा. ८ सरळे--मा, सा. ९ डोळे-मा, सा. १० प्रमादार्ची-मा, सा, ११ जया-
मा. १२ 'त्रचायजुःसामे-र्-मा, सा. १३ तयांन्मा, सा, १४ वरी-मा,
सा. १५ प्रतिपादिती-मा, सा. १६ अधिचार- रा, १७ तिहींन्न्सा;
तेहि--मा. १८ पार्मी-मा, सा. १९ वासनावेली-मा, सा. २० होती-
मा. सा २१ तळ्बुडे-मा, सा. २२ पुढेपुढ-नपा. २९३ घेती-ऱमा, सा.
२४ धांव-मा, सा. २५ चांडाळादि-सा, मा. २६ दोषजातींचा-सा.
२७ जाळ--मा, सा. २८ पंडे--सा. मा, ९९ भुलोनियां--पा. ३१० सूकर-<
मा, सा. ३१ आडशाखाप्रकार--सा. ३२ पेसु घेती-सा. ३३ ऐशा-सा,
३४ सवोगाही-सा. ३५ नरकमोग-सा; निरयभोग-ऱ मा. ३६ फळाचा
ना, सा,
(२६)
हिंसाविषय पुढारिं । कुकमसंगे धुरुं धरी । जन्म वरि अगारी ।
वाढती चि असे ॥ १७१ ॥ ऐसीं हाति तरु तणे । लोह लोष्ट
वा खाणं । इया खांदिया तेवि जाणे । फलं हं चि ॥ १७२ ॥
अजुना ग्रा ह्या परी । मनुष्या लागौनि अवधारी । बाढ
स्थावरान्त वेऱ्हीं । अधोद्याखांची ॥ १७३॥ ह्ॅणोने ज॑ मोणुसें
डाली इये चि जाणे अथा मूल । एथोनि मग पंथले। संसारतरू
॥ १७४ ॥ यंऱ्हाव डाथच पाथा । मुदल मूल पाता. । आध-
चिया मध्यस्था । शाखा इया ।१७५॥ परि तामसीसात्वि्कि ।
सुकृत दुष्कृतात्माक । विर्रूढाते इया शाखे । अंधो्धाचां
॥ १७६ । आणि वेदतन्रयीचया पाना । नेऐ अन्यत्र टोगो
अजुना । जे मनुष्ये वांचोनु विघाना । विषो नाहि ॥ १७७॥
ह्मणणीनि तनुमानुषा । इया उधेमूलोने शॉखा । तऱ्हे कमे-
१ पुढारा-सा, मा. २ धूर-मा, धुर-सा. ३ जन्मवरी-मा, सा. ४ आगारी-
मा, सा. ५ ऐस-सा; एसां--मा. ६ तृण-मा, सा. ७ पाषाण-मा, सा. ८ या-
मा; इया-सा. ९ तेवावि-सा, १० जाण-मा, सा. ११ फळेंही-मा; सा. १२
अवधारी-सा; या परी-मा. १३ झ्या परी-सा, १४ वरी-सा, मा. १५ म्हगोनि-
सा. १६ मनुष्यडाळ-मा; मनुष्यढाोळ-सा. १७ यं चि-मा; तिय-सा, १८
जाणावी-मा, सा, १९ अरधींची-मा, सा. २० मूळ-मा. सा. २१ जे-मा;
हा-सा. २२ पघळे-मा, सा. २३ संसारतरु-मा, सा. २४ येऱ्हवी-मा;
सा. २५ ऊद चिन्मा, सा. २६ मूळ--सा, मा. २७ पाहातां-सा; पाहतां-मा.
२८ अधीवचिया--मा, सा. २७ सुकृतदुष्कृतात्मकी--मा, सा. ३० विरूढती--
मा, सा. ३१ या--मा, सा. ३२ शाखी-मा, सा. १३ अधोध्वॉंचिया--सा.
३४ वेदन्नयाचिया.-सा. ३५ नये-सा. मा. ३६ लागो -मा, सा. १७ मनुष्या->
सा. ३८ वांचूनि--मा, सा. ३९ नाहीं--मा. सा, ४० म्हणोनि-सा. ४१ ऊध्वे
मूळीनि--सा. मा. ४२ जरी शाखा--सा; जऱ्ही शाखा-मा, ४३ तऱहदी-मा, सा,
(२७)
वाद्दिसि देखां । हया चि मूले ॥ १७८ ॥ आणि आणिकां
हि झार्डि । शाखा वाढता सैल गाढि । मूठें गाढे तव वाढि ।
पेसु आधि ॥१७९॥ तेस चि यया शरीरा । कॅम देहसंसारा ।
आणि देह तंव व्यापारा । नां हणा ने ॥ १८० ॥ म्हणोनि
देहे मानुषं । इये मल हाति न चुके। ऐसे जगज्जनक ।
बोलिलें तणे ॥ १८१ ी ॥ मग तमाचें ते. दारुण । थिरावल्यां
वाउधाण । सत्वाची सट सत्राण । वाहुटडी ॥ १८२॥ तैं
इया मनुंष्याकारा । मूठिं सुवासना निर्गात आरा । घेउनि
सैटाति कोंभा । सुकृतांकुरी ॥ १८३ ॥ उंकलतेन उन्मेखं ।
प्रज्ञाईुशलतेचां तिखे । डिरिया रिभाते निमिखे । थौंबठेजोनि
॥ १८४ ॥ * तेथ मेधारसे सगभे । आस्थांपौरत्रि सूवांब । सरले
निगाति काभ । संदूवृ्षिचे । १८५॥ सदाचारांचिया सहसा ।
१ कमेवृद्धीसि-मा; कमेबुद्धीसि-सा. २ इचेचि-सा. ३ मुळे-ऱमां, सा,
४ आनीं-मा, सा. ५ तर््ही-मा; तरी सा. ६ झाडी-मा. सा. ७ मुळेंलमा,
मुळें-सा. ८ गाढी मा, सा. ९ मूळ-मा, सा. १० वाढी-मा, सा ११ पैसऱ्सा,
१२ आथी-मा, सा. १३ यां--मा; इया-सा, १४ शारिरां-मा, १५ कमे
तंव- मा; कम तंव-सा. १६ देहा संसरा- मा; देहा संसारा-सा. १७ व्यापारां-
मा. १८ ह्मणोचि-सा. १९ नये-मा. सा, २० म्हणोनि- सा. २१ मूळे-सा, मा.
२९ होतीं-मा, सा, वाउधण--मा. २० सुच--मा. २५ वाहुरटळो-रमा, पा.
>६ यांचि-मा, सा. २७ मनुष्याकारा - मा, २८ मुळी “मा, सा.
२९ निगती --मा; निघती-सा. ३० घेऊनि--मा, सा. ३१ फुटती-मा, सा.
३२९ कोंबारा--मा, सा. ३३ उक्लतान--सा. ३४ प्रज्ञाकुरलतेचि-सा; प्रज्ञा
(डू च ग ड्र्जे जु
नकुशालतेची निघती-मा, धा ३३ घांबळेजोनि-मा; बाबळेजुनी-सा,
* भरताचे सोट वांवे । घालिती स्फूर्तीचेन थावें । बुद्धिप्रकाशु घे धावे । विवेका-
नान ॥ ” ही ओंबी माडगांडकर व साखरंप्रतीत वरोल १८४व १८५ मध्यें
अधिद्ध दिली आहे. ३७ आस्थापत्री-मा, सा. ३८ सबोंब-मा, सा. ३९ सरळे
मा; सरळ-रसा, ४० सदूव्रत्तीचे--मा, सा,
(२८)
टके उठिती बहुवसा । घुमघुमिति घोसां । वेदेपक्षांचां ॥१८६॥
शिष्टागमनाविधाने । बिकिबयागविताने । तिये पानावरि
पार्ने । पांजराते ॥ १८७ ॥ ऐसा येमदर्मि घोसालठियां ।
९१/- 9
उठिति तपाचिया डाहालिया । दोत. वैराग्यशाखा कोर्वाल्या ।
वेल्हालपण ॥ 1८८ ॥ विशिषश॑ व्रतांचे फॉक । धौराचां
अणगर्टि तीखे । जन्मवेगे छँधैमुरख । उंचावती | १८९ ॥
माजे वेदांची पाला दाट । तो करी विद्यांचा झडझडाट ।
जेव वाजे अचाट । संत्वानिलु तो ॥ १९० ॥ तेथ धमडाहाल-
ह रेट
बाहार्ठि । दीसति जन्मशाखा पालवी । तिया आडफुटती ।
फॅलीं । खगादिकी ॥ १९१ ॥ पुढां उपरतिरॉरग लोहिविं ।
धमेमोक्षाची शाखा सॅरली । लाहीतलाहात नीर्चं नवी ।
वाढती चि असे ॥ १९२ ॥ पे रविचंद्रादि ग्रहवर । पितृ
०१% ५५.८२... ८१.०५. **२.५५. “५ “”*-/४० “१४५४0५ ४7% 9 ७ “0 “0 “४ “४ “५ “१४. 0 “१५७९ “४ १४.४४ ५ ५0७ ५ 0१५ 0 “९४५५0४५ “४५४४-५५
१ टका-मा, सा, २ उठती-सा, ३ घोषां-मा, सा. ४ वेदपद्यांचां--मा;-
वेदपद्याच्या<सा. ५ रिष्टागमविधानें--मा; सा. ९ इये-.सा. ७ पालेजती
सा. ८ ऐशा-सा, ९ यमद्मी--मा, सा. १० घोसाळियां--मा, सा. ११ उठती
सा. १२ डाहाळेया-मा, सा. १३ देती-मा, सा. १४ कवळिया-मा
कोंवळिया--सा. १५ वेल्हाळपणे--मा, सा. १६ धीराच्या--सा. १७ तिख-
मा, सा. १८ उध्वेमुख--मा, सा. १९ माजी-मा; १० वेदाचा-सा; वेद-
क्रुचा-मा, २१ सुबिद्यचा-सा. २२ सत्वानिळु--मा, सा. २३ धघमंडाळ-
बाहाळी--सा; धमेडाळबहाळीं-मा., २४ दिसती-मा, सा. २५ सरळी-मा
सा, २६ फळीं-्मा, सा. २७ उपरती रागें-मा, सा, ९८ पालवी-मा
सा, २९ लाहलाहात-मा; पाव्हाजत-सा. ३० नित्य-सा,
(२९)
त्रष विद्याधर । ह आडकाखा प्रसर । पसु “घात ॥ १९१ ॥
एया हि हूनि उंचपडे । गूढले फलाचोने बुडे । इंद्रादिक ते
मांदोड । थोर शाखांचे ॥ १९४ ॥ मग तया हि उर्पार
डांहालिया । वैपोज्ञानि उंचावालठया । मरीचिकश्यपादिया ।
उपरिश्याखां ॥१२५॥ एं पालोवौर्ठि उत्तरोत्तर । उधशासीांचा
ही पेसारु । बड साना आग्रे थोरु । फलारद्यंपणे ॥ १९६ ॥
वेरि उपरिष्षाखा 7 पाठी । ऐनि फलभारं जे किरीटी ।
त ब्रेझेशांत ऑणगाटि । काभ निर्गोते ॥ १५९७ ॥
फॅठाचोने अ्झालपणें । ऊंध्व अ्वांडेल देणे । जंव
माघोते बेसण । भाल चि होए ॥ १९८ ॥ प्रॉकृतां तऱही
रुंबा । जे फे दौंटिठी होय. शाखा । ते डबांडिडी देखां ।
बूढा[स ए.॥ १९९॥ तारे जंथाने हा आधवा । संसारतरुचा
५-५-१४५०५/५५/-८५-५५”
र्ड यमान सा 2
२३ (".
१ प्रकार-मा, सा, २ घेती--मा, सा. ३ यांहीपासीनि-मा; यार्हापासून--सा,
४ उचवडे--मा, सा. ५ गुढले--मा, ६ फळांचेन--मा; फळावॉनि--सा. ७ बुढे-मा;
सा. ८ हौ-मा, सा. ९ डाहाळिया-- मा. सा. १० तपोज्ञानीं-मा, सा. ११
कऱ्यपादि इया-मा. सा. १२ उपरा--मा, सा. १३ माळोवाळीं-मा, सा. १४
ऊथ्वेशाखांचा मा; सा. १५ हा शद्द साखरेप्रतींत नाही. १६ बुडी--मा, सा.
९७ अम्रीलमा, सा. १८ फळाढ्यपणे-मा, सा, १९ वरी-मा, सा. २० ही-- मा,
स, २१ येती--मा, सा. २९ फळभार--मा, सा. २४ अणगटीं- मा, सा. २५
निघती-मा, सा, २६ फळाचेन-मा; फळाचाने २७ वोझेपणें-मा, सा. २८
: ऊउपो-सा. २९ वोवोडेल-मा; वोवांडे--सा. ३० दुणे-मा, सा. ३१ मूळींचि--
सा, मुळीं चि--मा. ३२ होये-मा; होय--सा. ३३ प्राकृताही-सा. ३४ तरी--सा,
३५ रुखा-सा, ३६ फळें- मा, सा. ३७ दाटली-मा, सा. ३८ होय--मा, सा, १९
वोवांडली-मा, सा. ४० बुढासि--मा, सा. ४१ ये-- मा, सा. ४२ तैसॅ--मा, सा.
४२ जेथूनि-ता. ४४ तरूचा-मा, सा,
(२०)
उठावा । तियं मा टेकाति पांडटा । वाढती ज्ञानें॥ २०० ॥
> च ७३ चक्र डू रि ४: ७ अ &. १
क्षणोनि त्रह्षंशाना परोतं । वाढणे नाहि जावाते । तेथन
मग वरोते । त्रक्ष चि किं॥२०१॥ परि हें असो ऐसे ।
भरह्मादिक ते आंगनसं । उधपला सरिसे । न तुकति गा
॥ २०२ ॥ आणिक हिं शाखा उपरता । जिया संनकादि
२९. > त्र १3) १०२6२ १७१३ 4 &>
नाभ विख्याता । तिया फॉल माल नाडलतां । भरलेया
७) ९१७ र्क क्र हर र €>
ब्रीह्ष ॥२०२॥ ऐसी मनुष्या लीगने जाणावी । उॅव्ये बह्मादि
शष पालवी । शाखांची वाढि बरवी । उंचावेषे ॥२०४॥
९ १८6३५_*" १९/< ....... >. ..: २० २०_ 6३ च) €>_
पाथा उाथचया त्रह्माद । मनुष्यत्त ।च हाए आढ ॥ क्षणात
२२ "३ र्ग: हः &€२2 २४"२ १ खै र
ऱ्य आध । ह्माणतलां मूल ॥ २०५ ॥ एव तुज अलोकिकु ।
हा अंधोधशाखु । सांधिरला भवरुखु । उधेमूंठ ॥ २०६ ॥
आणि अँधिचीं हीं मूल । उंपराते दौविली सावयेठे ।
१ तूळीं-सा, मा. २ वाढतेनि--सा. ३ ब्रह्मशानपरोते--मा. ४ नाही-मा;
सा, तेथूनि--मा, सा. ६ की--मा, सा. ७ उध्वेमूळा--मा सा. ८ तुकती-
मा, सा. ९ ही-नमा, सा. १० सनकादिक--सा. ११ फळी-मा, सा. १२
मूळी-मा, सा. १३ नाडळतां-- मा; नाढळतां-सा, १४ त्रह्मी--मा, सा. १५
पासूनि--स, १६ ऊर्ध्वी--मा, सा. १७ वाढी-मा, सा. १८ ऊध्वींचेया-
मा; उध्वीन्किया--सा. १९ ब्रह्मादी-मा, २० होयन्मा, सा. ९१ आदीन्मा,
२९२ येॅ--मा, २३ अधॉ--मा, सा. २४ मूळेर्मा, सा.२५ अधोध्वशाखु--मा,
सा, २६ सांगितला-मा, सा. २७ उध्वेमूळु-मा, सा. २८ अधींची- मा, सा.
२९ मूळें-मा, सा, ३० उपरतीं-मा, सा. ३१ परिसविली सा. ३२ बळे- सा;
सविवळेंन-मा,
(२१)
आतां परियसें उेन्मूले । केसोनि हा ॥ २०७ ॥
न रूपमस्येह तथोपलभ्यते | नान्ती न चादेने च संप्रतिष्ठा ।
अश्वत्थमेनं सुविरूढमूल | असंगशास्त्रेण दढेन छित्रा ॥३२॥
परि तूझा हान पार्टि । ऐसे गभेल॑ करीटी । जे ऐवडं
झाड उत्पाटी । ऐस काई असे॥ २०८॥ क॑ त्रक्माच सेवर्ट
वे-ही । उधे शाखांची थोरी । आणे मल तवे निराकार । ठीर्घ
असे ॥२०९॥ हा स्थौवरां हिं वॉट । फांकेतसे अधिचा डोल ।
मजि घांवतसें दैजां मीलिं । मनुष्यरूप ॥२१०॥ ऐसा गाढा
आणिण अँफांट । कोणे करी यया सेवट । तरि झॅने हा हलवडु ।
धारसी भाऊ ॥|२११॥ पे हा उन्मलावेया दोख । सायास
"च काइसं । काइ बाला षागुलु दंश । दव्हडा वोह ॥ २(२॥
गंधवदुगे कां न पाडावे । वगइ शरशविषाण मोडावे । हो
आर्ये मग तोडावे । खपुष्प कि ॥ २१२॥तेसा संसार हा
१ परियस-मा; परिस-सा, २ उन्मळे--मा. ३ तुइ्य़ा>सा; ४ हन-मा, सा,
सा, ७ पोटी--मा, सा. ६ गमेल-सा. ७ येवढे -मा, सा. ८ कायि-मा, सा.
९ कॉ- सा. १० ब्रह्मयाचां-मा; ब्रह्मयाच्या--सा. ११ शेवट-मा, सा. १९ वरी-
सा. १३ उध्वे--मा, सा. १४ मूळ-मा, सा. १५ निराकारी-मा, सा. १६ उर्ध्वी-
मा, सा, १७ हो..मा, सा. १८ तळी-मा, सा, १९ फाकत असे--सा. २० अर्धी-
च्या--सा; अधीचां -मा. २९१ डाळो-सा, मा. २२ माजी-मा. २३ दुजा-मा.
२४ मुळीं-मा सा २५ मनुष्यरूपी--मा, सा. २६ अफाट--प्ता. २७ आता
कोण--मा, सा. २८ यामा. २९ दोवडु--मा, सा. ३० झगे-.मा; झर्णि-सा,
३१ हळूवटु-मा, सा. ३२ भावा-मा, सा. ३३ परि-मा; तरि-सा. ३४ उन्मूळा-
वया-सा., ३५ दोषे--मा, सा. ३६ येथ-सायासचि-मा, सा. ३७ कायिसे--
मा, सा. ३८ कायि--मा; कायसा. ३९ बाळा--मा, सा. ४० बागुल-सा.
४१ दवडावा--मा, सा, ४२ आहे-मा, ४३ कायि-मा; कायीन्सा, ४४ कायि-मा;
कायन्सा, ४५ को -मा; सा, ४६ संसार मा,
(३२)
वीरा । रुंखुं नाहि साचोकारा । मा उन्मूलेनि दरारा । काइसौ
वैऱ्हीं ॥ २१४ ॥ आह्लीं सांधितेठी जे परी । मूलडाहालांची
उँजिरी । तं वांझेचें घर भार । लेकुरे जेसी । २१५॥ का
काजाते चेइलेपणी । सवभिर्चि तिये बोलणी । जेसी जाण ते
कहाणी । दुंबलेयाची ॥२१६॥* ह्षॅणोनु पें धनंजया । आह्मी
वॉनिली ते रूपमार्या । कासाविएचाने तपे राया । 3गरिल
॥ २१७॥ मूढ अज्ञान ते चि लाटकर । मा तयाचें काज
केतुक । क्षेणानु संपाररुंबु संतिक | वा3शच पे ॥२१८॥॥ आणि
र लनन्वा्व----------८५८ --->>->---:>----::>>><>-८ पण ळट-0००४५॥५॥॥४॥फ्टाणणश तशच
१ रुंख-मा; रूख-सा. २ उन्मळगी-मा; उन्मू ळणी-सा. ३ कायिसा- मा,
सा, ४ तरी- मा. सा. ५ सांगितली- मा; सा.६मूळ डाळांची-मा, सा. ७ उजरी-
मा; सा. ८ वांझेची-सा. ९ घरभरी मा, सा. १० लेकुरॅ--सा. ११ काय--सा,
१२ स्वपनीरची-मा; सा. १३ दुगळी चि हे-1॥; दुगळाचि ते-सा, *या २१६
ओवीनंतर “ वांचूने आम्ही निर्रपिळे जेसें । यांचे अचळ मूळ तेस । आणि
तेसा चि हा जरी असे | साचोकारा ॥ ” व “ तरी कोणाचेन संताने । निफ-
जती या उन्मळ्गे | काय फुकिल्यां गगन । जाइजेल गा ॥। “ऱ्या दोन ओंव्या
माढगांवकर व साखरेप्रतीत अधिक दिल्या आहेत. १४ ह्ागोनि--मा, सा.
१५ वानेल-ऱमा, सा. १६ तेॅ-_मा, सा, १७ रूप माया,-मा, सा. १८
कासवीचेनि- मा, सा. १९ तुपे-मा, सा, २० वोगरिले-मा; वोगरिलें जस--सा.
कथय२१७ओर्वानंतर “ मृगजळाची गा तळी ॥ तिये दिठी दुरौनु चि न्यादाळी ।
वांचूनि तेग पाणिये साळी केळी । लाविसी, काई ॥ “--हो ओंवी माडगांकर व
साखरप्रतींत आधेक आहे. २१ मूळ-मा; सा. २९२ अज्ञानाचे तंव- मा; सा.
२३ कार्य---मा, सा. २४ हें केतुके मा, सा. २५ ह्मणोन--मा; ह्मणीने--सा.
२६ संसार एख--मा, सा. २७ सतुके-सा. २८ वावोचि-मा, सा.
अतु यया नाहि । ऐसे वाँख्षाणिजे जॅ काहि
हि साच चे पाहि । परी ऐकी ॥ ९१९ ॥ तौरि
प्राथ जंव नोहे । तंव नौदे काड अंतु आहे । कि
११ १६"
रांति सरेल पोह । तेया. आरोतें ॥। २२० ॥ तेवि* जव
पाथा । विवेक नुधवी माथा । तवे अंती नोहीं अश्वत्था ।
भवरूपा एयॉ ॥ २२१ ॥४ तेसाच हा अनोदि। ऐसी ' ओहे
शाद्वी। ते आलुकी नोहे नुरोधि । बोलोते एय ॥२२२॥ --
४-५ >“ कय 7४00४४७ ण. नना ८ ०.
१ यामा. २ नाहीं मा, सा. ३ बोलिजे-मा, सा. ४ जंकां-मा,
५ कांदॉ-मा, सा. ६ तेही-मा, सा, उ पाहॉ--मा, सा. ८ येके-सा; ९ परी-
सा; येंकी-मा. १० तरी-मा, सा. ११ प्रबोधु-मा, सा. १२ निद्रे-मा, सा. १३
कायि-मा, सा. १४ कॉ-मा, सा. १५ रात्रो-मा, सा. १६ न सरे तंव न पाहे-
सा. न सरे तंव पाहे-मा. १७ तय़ा-मा, सा. १८ तेसा-मा, सा. १९ अंत-मा.
२० नाही--मा, सा, २१ या->-मा; यया-नसा. * या २२१ ओवीनंतर
“ वाजते वारे निवांत । न राहती जेथिवे तय । तंव तरंगता अनत । ह्ागावी
चि कीं. ॥व “ म्हणोनि सूर्यु जे हारपे । ते मृगजळाभासु लोपे । कां प्रभा
जाय दीपें । माल्हावलेनि ॥ व “ तेतें मूळ अविद्या खाये । तें ज्ञान जे उभं
होये । तें चि या अंतु आहे । येऱ्हवी नाहीं. ॥ ” अशा तान ओंब्या
माडगांवकर व सारूरेप्रतींत अधिक (दिल्या आहेत. २२ तवी चि--मा, सा,
२३ अनादी-सा, २४ एसी ही-सा. २५ आर्थी-सा. २६ तो-सा. २७ आठळु-
मा. सा. २८ नव्हे--मा. *९ अनुराधी--मा, सा. ३० बोल तया--मा; बोलाव
यया--सा. -- या २२२ ओरवीनंतर “ जे संसारब्रक्षठाई । साचोकारा तंव नाही ।
मा नाहीं तया आदि काई । कोणा होईल ॥” व“ जो साचु जेथोनि उपज ।
तयात आदि ह साजे । आतां नाहीं चि तो म्हणिजे । कोठोने पां” ॥ या दाते
भोंव्या माडगांवकर व साक्षरेप्रतींत अधिक दिल्या आहेत.
(२४)
जन्मे ना होए । ऐसेया सांपा. केंव्हणी मा ।
एया लागि नाहिपॅणं आहे । अनादि हा ॥ २२३ ॥*
आदि नां अंतु स्थाति। ना रूप यंयासे ओथि । काईसी
कुंथाकुथी । उन्मनी गरा ॥ २२४ ॥ आपुल्या अज्ञाना
१ म्हणोने जन्मेना-सा, मा. २ तैसया-मा; ऐसिया-_-सा. ३ सांगो--
मा, सा. ४ कवणी-मा; कवण-सा. ५ माये-मा, सा, ६ यालागी--मा, सा.
७ नाहींपणेवचे-मा, सा, ८ होये--सा. रया २२३ आओवीनेतर “वाझेचया ठेका |
कंची जन्मपत्रिका । नभी निळी भूमिका । कें कल्पू पां ॥ व्योमकुसुमा पांडवा ।
कतणु देंटु तोडावा । म्हणोनि नादी एसया भावा । आदि चि केंची ॥ जस
घटाचें नाहांपण । असत ।चि असले केलनविण । तैसा समूळ वृक्ष जाण ।
अनादि हा ॥ अजुना ऐसेन पाही । आदि अंतु यासी नाही । माजी स्थिति
आभासे कांही । पारे खाळ ते ॥ ब्रह्मगिराहने न निगे । आणि समुद्री ही
किर न रिगे । तरी माजी दिसे वाउगें । मृगांबु जस ॥ तेसा आद्यंती किर
नाहीं । आणि साचदी नव्हे कहीं । पारे लटिकेपणाची नवाई । पढियासे गा ॥
नाना रंगी गजबजे । जसें इंद्रधनुष्य देखिजे । तंसा नेंगतयां आपज । आहे
ऐसा ॥ ऐसेन [श्थतातियेन वेळे । भुलवी आज्ञानाचे डोळ । लाघवी हरी
मेखळे । लोक जैसा ॥ आणि नव्हती चि श्यामिका । व्योमी दिसे तेसी चि
दिसा का । तरी दिसणे ही क्षणा एका । होये जाये ॥ स्वप्नीर्ही मानिलें
लरिकें। तरी निवोहो कां एक सारिखे । तेवी आभास हा क्षणिके । रीति चि
ग ॥ देखतां आहे आवडे । घेऊं जाइज तरी नांतुडे । जसा टिकु कीजे माकडे।
जळामाजी ॥ तरंगभंग सांडी पडे । विजू ही नुपकरे होडें । आभासासे तेणें
पाडे । होणें जाणे गा ॥ जेसा म्राप्मशषषींचा वारा । नेणिजें समोर की पाठिमोरा।
तेसी स्थिति नाहीं तरवरा । मध्यु या ॥” या तेरा ओव्या माडगांवकर व
साखरेप्रतींत अधिक दिल्या आहेत. ९ एवं आदि-मा, सा. १० अंत-मा, सा.
११ यापी--मा, १२ आथी-मा, मा. १३ आतां कायसी-ऱमा, सा, १४
उन्मूळणी--सा. उन्मळणॉ--मा १५ आपुल्या-मा, १६ अज्ञानासाठी-मा, सा.
(२५१)
साठि । नव्हतां थांवठला किरीटी । तरी आत्मज्ञानाचेनि
ठीटिं । खाडेनि गा ॥ २२५ ॥ वांचीोने क्ञानंन विण एके ।
उपाये करिसे तेतुके । तिर्हि गुंपसि आधेके । रखि इथें
॥ २२६ ॥ मग केतिकां खांदोखदि । येया हिंडावे ठॉथ
आधे । ह्मणोनि भल चि अज्ञान छेदी । सॅम्यग्षानं ॥ २२७॥
थॅर्हर्वि दोरिएचेथी उरगा । डांगी मेळवितां पेंगा। तो
वोऊशचे फोरु गा । केला हो ॥ २२८ ॥ तंरावेया मृगज-
लाची गंगा । डाणी लागि धावतां दांगा । मीजि वोहठें
बुडिजे पें गा । सौोचे जेर्वि ॥ २२९ ॥ तेरवि. नोथिलेयां
संसारा । उंपाईं जोचतेया वीरा । आपणपे लापें वारा ।
विकार्पे जाए ॥२३०॥ हण नि स्वाभ्निचेया धौया । ३/खद
च? घनंजया । तेवि अज्ञानमूली येया । ज्ञान चि खडूग
“४४५४” ४. ४.” ४५.” ४” ४ * ४.४५ ४५-५४.५.”४-” ४-५ ४८५. ४५-/७४-/५.५४०५-” ४.” २.”
"*२./१४.” २.” *./*-/ २.४.” ४.४.” ४ ४ “४५. * »0 ८0५ “0५५”
१ तरी आतां-मा; तारे आतांस्सा. २ आत्मज्ञानाच्या-सा. २ लोटींन्मा,
सा. ४ खांडेनि--मा, सा. ५वांचूनि--मा, सा. ६ ज्ञानेवांग--मा सा.
७ उपाय करिसी जितुक--मा, सा. ८ तिही-मा, सा. ९ गुंफसे-सा. १० रुंखी-
मा; रुखॉ--सा. ११ किती--मा, सा. १९ खांदोखांदी-मा,. सा. १३ यया-
सा; या--मा, १४ उर्व्वा->मा सा. १५ अधी -मा, सा. १६ मूळ-मा, सा.
१७ सम्यकज्ञाने--मा, सा. १८ येऱ्हवीं--मा, सा. १९ दोरियचेया--मा; दारी-
चिया.-सा. २० डांग - सा. २१ मेळवितां-मा, सा. २२ वावोवचि-मा; रिणुचि--
सा. २३ भारु-मा; वाउ-मा. २ढब्होय-मा, सा. २० तरावया-मा, सा. २६ मृग-
जळाची--मा, सा. २७ लागीं--मा, सा. २८ माजी--मा. २९ वाहळे-मा; वोहळे-
सा. ३० साच-सा ३१ जेवी-- मा. ३२ तेवी-मा. ३३ नाथिल्या-सा. ३४
उपारयी--मा, उपाई-सा ३५ जातेया-मा; जाचतया-सा. ३६ विकोर्षी-मा, सा.
३७ जाये-मा; जाय--सा. ३८ म्हणोनि -मा, सा. ३९ स्वप्नींचेया--मा, सा.
४० भया-मा. ४१ वोखद--मा; ओखद-सा. ४२ चेवोचि-मा, सा. ४२
तेवीं-मा, ४४ अज्ञानतूळान्मा, सा, ४५ या-् मा,
(९६)
॥ २३१ ॥ पारि तांचे लीला परजवें । तेस वेराग्याचें नीचे
क्क ७ ८4 “र ख्€ €९_€> >
नर्वे । अभग बल हाआव | बुद्धासे गरा ॥ २३२ ॥ ठउाठ-
लेनि वैराग्य ऐण । त्रिवर्गु हा केसा संडणं । अस वमोनियां
सुणं । आतां चि गेठं ॥ २३३ ॥ हा ठा पांडवा । पदाथे-
जातीं आघवा । विटंबी' तो होआवा । वैराग्य लोटु ॥२३४॥
मग देहँअहंतेचं देले । सोडुनि एके वेठ । प्रत्यखुद्धिकरवाले ।
च्छ २९७" &-_"२ १८__ ७ नर क
हातवसावें ॥ २३५ ॥ निरस विवेकुसाहीणे । जे अह्मास्मिबाधे
५९% ७ 6 €<>
सणाणे । मग पुरंतेन बाध उठणं । एकले चि ॥ २३६ ॥
परि निथवेयाचिये मुठी बेळ । होओवेया ऐकि दोनि वेल ।
२६७__च७ &>_ _" ७ ८___*) ५ २९ ९५
मग तुलांवे आतिचोखाळ । मॅननवेऱ्ही ॥ २३७ ॥ पीठ
36/- ७ 33 ७. & (२ &< क्र >3२ ”% & ५ ७७3२2
हातियरा आपणया । नादध्यास एक जालेया । पुढा नुरल
> क्र खर १ *२
साया । पुरत गरा ॥ २२८ ॥ त आत्मज्ञानाच खाड ।
१ हा शब्द माडगांवकर व साखरेप्रतीत नाही. २ बळ-मा, ३ जेणे- मा,
सा. ४ हा त्रिवगु-मा, सा. ५ कां ऐसा--मा; ऐसा-सा. ६ सांडणे-मा, सा.
७ वमुनेयां-मा, सा. ८ ठावोवरी--मा; ठाववरी--सा, ९ विटवी-मा, सा.
१० वेराग्यलाठु- मा; वैराग्यलाटु--स!. ११ देहाहेतेचे-मा, सा. १२ दळें--मा,
स. १३ सांडूनि-मा|, सा. १४ एकोचे--सा, १५ वेळे-मा, सा, १६ प्रल्यकू-
बुद्धिकरतळ-मा, सा. १७ निर्सिले-मा; निसळे-सा. १८ विधेकसाइणॅ--मा,
सा, १९ पुरतेनि--सा, २० उटणे. सा. २१ निश्वयाचें-मा, सा. २२ मुष्टिवळ--
सा. ९३ पाहावें-मा, सा. २४ एकदोनी--मा; एकदोन--सा, २५ वेळ--मा,
सा. २६ तुळावं-मा, सा. २७ अतिचोखाळ--मा, सा. २८ मननवेरी--मा;
मननवरी-सा. ९९ पाठी-मा, सा. ३० हातियेरा-मा; ह्ातियेरां-सा,
३१ आपण्यां- सा. ३२ जाल्यां-मा; जालिया-सा, ३३ दुर्ज नुरेल-
भा; ता.
(३७)
अद्वेतप्रभेचेनि वाढे । नेंदील उरो. केव्हणी कडे । भदरूंख्यासे
॥ २३९ ॥*% तेढ्हाले उधे कां ऊोर्वि मूल । ना | अधिर्चे हीन
श्ाखाजाल । ते कही चि न दीसे' मृगजल । चौंदिणां जेवि
॥ २४० ॥ ऐसे्ने ग्रा वीरनाथा । आत्मक्ञानाचिया खड्डलता ।
० अ &.. 3 दे १६%"२ ००२४० 9५९७
छोनियो भवाश्रत्या । उभ्वमूलांत ॥२४१॥ मग इद्ंवेसि वॉल ।
मीर्पणे विण डाहारले। ते रूप पाहिजे आपु । आपण चि॥२४२॥
परि देपणाचोने आधारें । एक चि कॅराने दुसरें । मुख पोति
गोवार । तेस नेका हो ॥२४३॥७ आपणाचे आपणेथोते ।
पाहिज जें अक्वेतं। ते ऐसे हो निरुतें । बोलिजर( अते ॥२४४॥
१ अद्वेतप्रभेचन--मा; अद्वेत प्रभेचें निवाडे--सा. २ कवणी--मा; कवणे-.सा.
३ भववृक्षासा-मा; भववृक्षासि-सा. $ या २३९ ओवीनंतर “* दारदागभींचा
वारा । जैसा केर फेडी अबरा । कां उदेला रवि आंधारा । घोंड भरी ॥ नाना
उपवडु होतु खवो । नुरे स्वप्न संभ्रमाचा ठावो । स्वप्रतांतिघारेचा वाहो । करील
तेस ॥ ”' या दोन ओव्या माडगांवकर व साखरेप्रतींत अधिक दिल्या आहेत. ४
तेव्हां-मा, सा. ५ ऊध्वे--मा, सा. ६ ऊध्वी मूळ--मा; अधोमूळ- सा, ७ अधी चं--
मा, सा. ८ हन-मा, सा. ९ शाखाजाळ--मा, सा. १० कांदी-मा, सा, ११
११ दिसे-मा, सा. १२ मृगजळ-मा, सा. १२ जेवी--मा. १४ ऐसेनि--सा.
१५ छेदूनियां--मा; छेदुनियां-सा. १६ ऊध्वेमूळातें-मा. सा. १७ वाळले-मा,
सा. १८ जें मीपर्णे वीण-मा, सा. १९ आपे-सा, २० दपंगाचेन--मा,
२१ क€ूनि-मा; करून-सा २२ पाहती-मा; पाहाती-सा. २३ गवारॅ--मा;
गव्हारे-सा २४ नको-मा, सा. २'५ हे-्मा, % या २४३ ओवीनेतर “ हे
पाहाणे ऐसें वीरा । जैसा न मोडलेयां विहिरा । मग आपुल्या उगवी झरा ।
भरोनि ठाके ॥ नातरी आटल्यां अंभ । निजबिंबी प्रतिबिंब । निहटे कां नभी
नभ । घटाभावी ॥ नाना इधनांशु सरल्यां । वन्हि परते जेवी आपणपयां ।
तेसें आपंआप धनेजया । न्याहाळणे जें गा ॥ जिभे आपुली चवी चाखणें ।
चष्ष निज बुबुळ देखणे । आहे तया ऐसें निरीक्षगे । आपुलें पें ॥ कां प्रभेसी
प्रभा मिळे । गगन गगनावरी लोळे) नान पाणी भरलें खोळें । पाणियाचिये ॥”
या ओंव्या अधिक आहेत.२६आपणयातं-मा। सा. २७्होय-मा,सा,२८बोलिजतुसे--मा,
(२८)
ततः पदं तत्पारिमार्गितव्ये | यस्मिसाता न निवत्तीन्त भूयः |
तमेवचाद्य पुरुष प्रप्षे | यत; प्रवात्त; प्रसूता पुराणी ॥ ४ ॥
जें पाहिजेतेन विण पाहिजे । काहि नेणतां चि
जाणिजे । आद्यपुरुखुं ह्षांणजे । जया ठायातं ।॥। २४५ ॥ तेर्थ
उपाधिचा वोथबा । घेऊन श्रती धोर्वात जीभा । मग नोवा-
रूपाचां बडंबा । करिती वायां ॥ २४६ ॥ पें भवस्वगा
उगले | मुमुक्ष योगज्ञानं बळघल । पुढती नेया', इया निगाले ।
पेजा जेथ ॥ २४७ ॥ संसाराचेयां पायां पुढां । पेलती वीत-
राग होडां । 3£्ठंडोनि त्रह्मपदाचा कमकडा । भोलाति मागां
॥ २४८ ॥ अहतादेभावां आपुलेयां । झाडा देडीने आधवेया ।
पत्र घात क्षानिये जेयॉ । मूलपरासे ॥ २४९॥ जिये काँ
वस्तुचे नेणणे । आणिले जगा थोर जाणणे । नाहि ते चि
नांदावेल जेणें । मी तू जॉर्गे ॥२५०॥ पे जथोनि हे
ऐव्हडी । विश्वपरंपरेची वेढींडी । वाढती ओस जेसी कोरडी ।
१ पाहिजेतंन-_सा. २९ वीण-टऱमा, सा. ३ कांही--मा. सा, ४ नेणणां-
मा, सा. ५ आद्यपुरुपु-मा; अद्यपुरुष-सा. ६ कां ह्मणिजे-सा. ७ जया-मा, सा.
८ तेंथही--मा, सा. ९ उपार्धाचा--मा, सा. १० घेऊनि--मा, सा. ११ ररुति-
भमा, सा, १२ उधविती---मा; उभविती-सा. १३ जिभार-मा, सा. १४ नाम-
रूपाचा-मा, सा. १५ योगज्ञाना-मा, सा. १६ पुढती-सा. १७ न यो-मा, सा.
१८ या-र्मा. . १९ संसाराचिया->-मा, सा. २० पळती--मा, सा. २१
ओलांडोनि-मा, सा. २२ घालिती->मा, सा, २३ आपुल्यां-सा. २४ देऊनि-
मा, सा, २५ घेती-र्मा, सा. २६ जया-सा., २७ मूळघरासि-_मा, सा. २८
वस्तूचे-मा. सा. २९ नाही--मा, सा. ३० हा राब्द माढगांवकर व साखरे-
प्रतींत नाही. ३१ जगी--मा, सा. ३२ जेथुनी-सा. ३३ येवढी->मा, सा.
२४ वेलाडी-ता, १५ आशा-मा, सा,
(३९)
निदेवाची ॥ २५१ ॥ * पार्था ते वस्तु पहि । आपणपे पैं
आपुर्ले । पाहिजे जैसें हिवले । हिव' हिवें ॥२५२ ॥ आणिक
हिं एक तेयी । 3/ठखंग असे धनंजया । तरि जेया काँ
भटलेयां । ऐणें चि नाहि ॥ २५३ ॥ परे तेया मेटति ऐसं ।
अ॑ ज्ञानें सवेत्र सारिसं । महाप्रेलयांबुचं जेसं। भरलेपणे ॥२५४॥
निर्मानमोहा जितसगदाषा अध्यात्मनिल्या विनिवृत्तकामा: ||
दैद्वेरविमुक्ताः पुखदुःखसंगेगेच्छंय्यमूढा; पदमव्यये तत् ॥ ५ ॥
२ 9१€ ५ »_0८च्छे “._. “> ७९
१९५ च ५९ ८२२० _०*&२१२७
जयां पुरुषांचे मनं । सईने गेले मोहभान । वरिखी आत
च ज्र > ७) 23 ८3 ब
जैसे धन । आकाशाते ॥ २५५ ॥ निकवडेया निष्ठुरा । उब-
७". ० ई*$२ ० गजे अँ) “३ »_२४ ३ २१५ “२ य ळ्ड
गिजे जीथ' सोइरा । तेते. नांगमीते विकारी । वेटालो जे
२७९. ".. (>. २९ ०७ ख्य, ९५ ली ०३. 3__ ९
॥ २५६ ॥ फडेपी काले उन्मले । तसी आत्मलाभं प्रबल ।
कळ थै क्> 3२०९ 32.9३ लर शा उड.
तेयांची क्रिया ढोल ढोल । गलती आहे ॥ २५७ ॥ आगि
कॅ साखरेप्रतींत २५० व २५१ या आव्यांत व्यत्यास झाला आहे. १
हिंवले-मा, सा. २ हिंव--मा, सरा, ३ आणीकद्दी-मा, सा. ४ त्या-मा, सा.
७५ वोळखण--मा, सा. ६ तरी-मा, सा. ७ ज्या--मा, सा. ८ भेटलियार
सा. ९ येगॅल्टमा, सा. १० नाहीं-्मा, सा. ११ परी-सा, १२ तया-
मा, सा. १३ भेटती "मा, सा. १४ महाप्रळयांबूचे-सा; महाप्रळयांबु--मा,
१५ भरलेपणें- मा. १६ जयां-मा; जया -सा. १७ कां मन--मा; सा.
१८ सांडुनीं--मा, सांडोनि- सा. १९ मोह मान--सा. २० वरषोती--मा, सा.
२१ निकवडया--मा; निकवड्या- पा. २२९ जनवौॉ-मा, २३ सोयिराऱ्मा;
सोयरा-सा. २४ नांगवती-- मा. नागवती-सा, २५ विकारां-मा, सा.
२६ वेंटाळूं- मा; सा. २७ फळळी-मा, सा. २८ केळो-मा, सा. २९
उन्मळे--मा; उन्मूळे-सा, ३० प्रबळे-मा, सा. ३१ जयांची-मा; जयाची -
सा. २२ ढाळेंडाळें-मा, सा. ३३ गळती-मा, सा. ३४ आभो-मा. सा.
(४०)
लागलेंयां रॉखि । देखोनि सेरा पोते पक्षी । तेस सांडिले
असेखिं । विकार्थे जे ॥ २५८ ॥ आईके सकर्लदाषतृ्णी ।
अकुरेजति मेंदिनी'* । तिये भेदवुद्धिची काहाणी । नांहि जेथा-
त॑ ॥ २५९ ॥ त्रयादया सारेसी । रॉति पठोने जा ओपेसी ।
ग्रेठी देहाहता तैसी । अविद्ये सर्व ॥ २६० ॥ आयुष्यहीना
जीवाते । देई संडी आपि अवाचिते । तो निदसुर देतं ।
साड जे ॥२६१॥ लोहाचे सांकडे परिसा । न जोडे आधारे
वे जेसा । देतबुद्धिचो तेसा । जेथीं दुक ॥२६२ ॥ आग
सुखदुःखाकारं । इंड देटियां जिये गोचर । तिथे जयां समोहर।
होति चि ना ।॥। २६३ ॥ खंझिचेया राज्य कां मरण । नोहे
२ 9९
हषंशोकासि कारण । प्रबोधलेबीं जाण । जिया परी ॥२६०॥
तेस सुखईःखरूपिं । दोंदे जे पुण्यवार्पि । नेघपिञंति सॉर्प ।
१ लागलयां-मा; लागलिया-सा. २ रुंखी-मा; रुखी-सा. २ देखानि-सा, ४
पळती-मा, सा ५ अशेखी--मा, सा. ६ विकल्पीं-मा, सा, ७ आईकॅ-सा. ८
सकळ-मा, सा. ९ अंकुरिजती--सा. १० जिये मेदिनी-सा, ११ भेदबुद्धीची मा,
सा. १२ नाह्ीी-मा. सा. १३ जयांतं-मा; जयातं-सा. १४ रात्री-मा, सा. १५
पळौनि-मा. पळोनि--सा. १६ जाये--मा; जाय-सा. १७ अपैसी-रमा, धा.
१८ देहअहता-मा, सा. १९ पे आयुष्यहीना--मा, सा. २० शरीर- मा, सा.
२१ सांडी-मा, सा. २२ जेवी-मा. २९३ तेवी--मा. २४ सांडिले-मा, सा.
२५ अधारु--मा, सा. २६ खौ--मा. २७ दवैतबुद्दीचा-मा, सा, २८ सदा-मा,
सा. ९९ दुकळु-मा; दुकाळ जग्रा-सा. ३० अगा--मा, सा. ३१ दही पां->मा;
देदी--सा. ३२९ जेग्रा कन्या; जयां कॉ-पा. ३३ समोर-मा, सा. ३४ होती.
मा, सा. १५ स्वप्नींचें-मा, सा. ३६ नव्हे--मा; ३७ उपवढल्यां-मा; उपवढ-
लिया--सा. ३८ सुखदुःखरूपीं-मा, सा. ३९ इंद्रॉ-मा, सा. ४० पुण्यपार्पी--
मा, सा. ४१ नेघावेजती-मा; न घेपिजती--सा, ४१ सर्पी-मा, सा,
(४१)
गरुड जेसा ॥ २६५॥ आणि अनात्मैवर्गी नीर । संडराने
आत्मरसाचे क्षीर । चरतात जे सविचार राजहंस ॥ २६६ ॥
जैसा वोरिखोनु सता । आपुली रसु अंशुमोली । माघुता
आणी रदिमजाल । बिभास चि ॥ २६७ ॥ तेस आतमभ्रांति
सार्टि । वस्तु विखुरली बोरे वाटि । ते एकवाटाति ऑत्मदृष्टि।
अखंड जे ॥ २६८ ॥ किंबहुना आत्मेयाचां निद्वोरि । जयां
विवेकु शुद्ध अंतरिं । गंगेचा ३श्घ सागरिं । बुडाला जैसा
॥ २६९ ॥ * पें आधवें चि जालेपण । नुरेचि जेया अभिळा-
खणे । जेस ऐथेन पऱ्हा जागे । नोहिं आकाशोसे ॥२७०॥
जैसा औगिचा डागरु । नेघे कोण्ही बॉजे अरु । तेसा मोन
>_/->/५/-४---५->-
"“/१"५/"५/५-५-५--”५-<५-५९५€५/४५”५€ “ <“१*५"*-९**?"”"- “-"“>< >“: “५“-->>./“->.“*“-“>' >“? >/*«*”५<”/”४/"०€*५// “ :*<*>**”-/४ ”४”४/४”४*
१ गरुड--मा, सा. २ जेसे- सा. ३ अनात्मवगे--मा, सा. ४ सांडूनि
मा, सा. ५ वर्षोनि--मा, सा. वषोनि--सा. ६ भूतळीं--मा, सा. ७
आपला--सा. ८ रस-रमा, ९ अंशुमाळी-ऱमा; सा. १० मागाता-ऱसा.
११ राशमिजाळीं --मा, सा. १२ बिंब्रासी-ऱपमा, सा, १३ आत्मभ्रांतीमाठी-
मा, सा. १४ विखरली--मा. १५ बारे वाटी-ऱमा; बारा वाटॉल्सा. १६
एकवटित---मा. १७ ज्ञानदृष्टि-मा; ज्ञानद्टीन्सा. * ही २६९ ओवी
माडगांवकर व साखरेप्रतींत “ किंबहुना आत्मयाचां । निरी विवेकु जयांचा ।
बुडाला वोधु गंगेचा । सिंधू जसा ” ॥ अश्या फरकाने दिली आहे,
१८ आपुलेपरगॅ--सा. १९ जयां--मा, सा. २९० अमिलाषॉ-ऱ-सा,
२१ येथूनि-सा; येथोनि-पा. २९२ नाही-मा, आकाशा--सा. २१ आका
शाती-मा; नाही--सा, २४ अम्नीचा-मा, सा, ९५ कोणी-_सा, २६ बीज
अकुरल्न्सा, ९७ मनीं-मा, सा,
(४२)
जयां विकारु । उेदेजे नां ॥ २७१ ॥ » हे केती वीला असं-
घेडे । जॉवि परमाणु नुरे वायू पुढें । तेते विषैयांचें नावडे ।
गांव जेथां !२७२॥ एवं जे जे कोण्ही ऐसे । केले ज्ञानहुताशे ।
तेथे मिळोत ते. तेस । हेमि हेम ॥ २७३॥ तेथ ह्मणिजे
कोण्ही. ठाई । ऐस पूसशील जाळि काहि । तामहि ते त
“__2९
पद नार्हिं । वेचु जेया ॥ २७४ ॥ इड्यपर्णे देखिजे । काँ
ज्ञेयत्व जाणजे । अमुक ऐस ह्माणिजे ।त ज नोहे ॥२५५॥
न तद्भासयते सूया न शशांका न च पावक! ॥
यद्वखान निवत्तेन्ते तद्धाम परम मम ॥ ६ ॥
यें दीवेयाचेयां बंभाठि । का चांदु हान उजली । ह काह
बाला अंशुभोली । प्रकाशी ज॑ ॥२७६॥ ते आधे चि दीसणे ।
४ ४0५४ ४४/४५/४४0४ /४”४-४-/५-* “४४-४७ “0५ “शशी शेष श४-१ ४ ४४ “४ ९४ १४% ४000 “४” “४४४१४४ 0५ “0५ ४५९१ शश "४११
१ जयां-मा, सा, २ उदयजना सा. * या २७१ ओवीनंतर “ जसा
काढिल्यां मंदराचळु । राहे क्षीराब्थि निश्वळु । तेसा नुठी जया सळु । कामो-
माचा ॥ चेद्रमा कळी घाला | न दिसे कोण्ही आंगी वोसांवला । तेवीं अपे-
क्षेचा अवखळा । न पडे जयां॥ ” या दोन ओंव्य़ा माडगांवकर व साखरे-
प्रतींत अधिक आहेत. ३ करिती- मा, सा. ४ बोलू--सा, ५ असांघडें--मा; असां-
गडे-सा, ६ जेवीं--मा, ७ विषयाचे--मा; सा, ८ नांवचि-नमा, सा. ९
जया--सा, १० कोणी--मा, सा. ११ ज्ञानख्यहुताशें; ज्ञानाभिहुताशें--सा.
१२ ते तेथ मिळती.--सा. १३ जेस -मा; सा. १४ हेमी-मा, सा, १५
कर्वण'-सा, १६ ठायीन्मा; ठाई--सा. १७ ऐंसें ही पुससी कांही-मा, सा.
१८ परिते ते त॑ पद गा नाही--मा; तारे तें पद गा नाहील्सा, १९ जया-मा,
सा, २० नव्हे-मा, सा. २१ दिवियाचां-मा; दोपाचिया-सा, २९ बंबाळी
मा, सा, २३ कां चंद्र हन जे उजळी-मा; सा. २४ कायि 7 मा, काय-सा,
१५ अंद्रुमाळी -मा, सा. २६ दिसणे - मा, सा,
(४३२)
जेथाते कां नेदेखणे । विश्व आभासेतसे जणे । टपालाने
॥ २७७ ॥ जैसें सिंपीपणं हारपे । तंव तंव खरं होए रूपें ।
कां दोरी लोपतां सांपे । फीरां होइजे । | २७८ ॥ तैसि चंद्र-
सूयांदे थार । इमे तज जय फार । [तय जयाचाने आधार ।
प्रकाशति ॥ २७९ ॥ ते वस्तु कि तेजोराशि । सर्वभूतात्मक
सरिसी । चद्रबर्यांचां मानसीं । प्रकाशे ज ॥ २८० ॥ ह्मणीनि
चेद्रसरये कडवसां । * पडति वस्तुचेया प्रकाशा । ययाठीगि
तेज ज तेजसां । ते वंसतुर्चे आँग ॥ २८१ ॥ आणि जेयाचेयां
प्रकाश । जग हारपे चंद्रोकीसि। चांदि क्र जोस । दिनादई
॥ २८२॥ ना तोरे प्रबोधलिऐ वळ । स्वर्भाईबे माले ।
काँ नुरे चि सांजोले । मगताष्णका ॥ २८२ ॥ तेसा जेया
वस्तुचा ठांड । कोण्ही चि कां आभासु नाहि । ते
१ जयाचे--सा. २९ न देखणं-सा. ३ भासतसे-ऱमा, सा.
४ लपालेनी-सा, सा. ५ रिंपीपण-मा, सा, ६ होय-मा, सा. ७ स्पॅ--मा, सा.
८ फार--सा. ९ तेसा--मा, सा. १० आंघारॅ--मा, सा. ११ प्रकारती--मा, सा.
१२ की-मा, सा. १३ तेजोराशी-सा १४ चंद्रसूयाच्या-सा. * पडती-मा,
सा. १५ वस्तूच्या-गा, सा. १६ यालागी--मा, सा. १७ वस्तूचे-मा, सा.
१८ अग--मा. १९ जय़ाचां-मा; जयाच्या-सा. २० प्रका्शी-मा, सा, २२
२१ चंद्रार्केसी--मा, सा. २२ सचंद्रे क्क्षें जेसी--मा; सचंद्र नक्षत्रे जैसी--मा.
२३ दिनोदयी-मा, सा, २४ तरी-सा. *५ प्रबोधाल्ये-मा, सा. २६ वेळे-मा
२७ ते स्वप्तींची डिंडी मावळे--मा, सा. २८ सांजवेळे-मा, सा. २९ जिंये->
सा; जया--मा., ३० वस्तूच्या--मा, सा, ३१ ठायीं-मा, सा, ३२ कोण्हीच-
सा. ३३ नाही>मा, सा.
(४४)
माझें निजधाम पाई । पाटाचे गा ॥ २८४ ॥ पुडती
जेथं गेले । नघांत चि कां माघोती वाउले । महोदधी
मीनले । ख्रोत जेसे ॥ २८५॥ काँ ठंवणाची कुंजरी ।
मदली साती सागरी'। होर्ट ना माघारी । पेरतानु गा
॥२८६॥ नाना गेाठियां अत लां । न एत. चि वन्हिज्वाला ।
माहि तप्तठाहोांने जेठा । निभण जैस ॥२८७॥ तीव मजासे
एकवट । जालेन॑ ज्ञाने चोखट । तेया पुनरावृत्तिची वाट ।
मोडारने ठेला ॥२८८॥ एथ प्रक्ञाप्राथेवियेचा रा3* । पाथु
ह्मणे जी जी पॅसाऊः । विनॉतए एकए देऊ” । चिर
देत ॥२८९ ॥ तरि देवेसि स्वयें एक होति । माघोत जे
*५*.»*%८५.”* /६-/५-”४-४१-४१५/ ४0५ “0५५” ४५४४५१४५४५” ४ € ४४-४४” २६५ -“ ४४ ४६ ५०८ ४८ ८ > २ शट *-“ ५” यावी
१ पा्ही-मा, सा. २ पुढती--सा. ३ जे तथ-र्सा. ४ नेघती मागुत
पाउल-मा; ते न घेताचि मा्घोती पाउल--सा. ५ मिनले-मा; कां मिनले-सा.
६ लवण चिया-मा, ७ सुदालियां लवणसागरी-रना; सूद्लिया लवगसागरी-
सा. ८ होय-मा; होयाचे--सा ९ परती जेती-मा, सा. १० गेलया-मा,
११ अंतराळा-मा, सा. १२ येती चि--मा, सा, १३ वन्हिज्वाळा-मा, सा.
१४ नाही--मा, सा, १५ जळा-ऱ-मा, सा, १६ निघगॅ--सा. १७ जेवी-मा 2
जेबि--सा. १८ तेवीं-मा. १९ मजसीं--मा, सा. २० एकवाट-मा, सा.
२१ जे जाल-सा; जाले जे-मा. २२ तयां-मा, सा. २३ पुनरावृत्तीची-मा, सा.
२४ मोडली गा-_मा, सा. २५ येथ--मा; तेथ-सा, २६ प्रज्ञापरथ्वीचा-मा, सा.
२७ रावो-मा, सा. २८ महापसावो--मा; पस्नावो - सा. २९ पारे विनंतिये एकी
देवो-मा; परि विनंती एकां देवो-सा. ३० चित्त-मा. सा. ३१ देतु-मा, सा. ३२
तरी-मा, रा. ३३ होती-मा, सा.
(४५)
नैथ्राते । ते देवेसि मित्र आथे । अभिन्न वा ॥ २२०॥ जऱ्ही
मिन्न चि अनादिड । तोऱ्हि नेथंति हे काही । जे फुली
लागले षड्पद । काइ फुलं च होतु ॥ २९१ ॥ पें लक्ष्याहूनि
&<_ * ९ सिव १० "3३% १1 ० ७ १९ > "द
अनारेसे । बाण लेक्ष्य सिवीनि ' जेत । माधोत पंडति तेसे ।
१ पे ह: «७ ळर चरू ५८५ ५
एति चितेपें॥२९२॥ना तरे तू चिते सवभावे । तरि
१५९ र
केव्हणे कॅव्हणासि मिठीवे । ओपणेयांसि चि' खूपावे । शस्त्र
६४ (२ अ (> र हर (२__.: & वैर
केव ॥ २९३ ॥ ह्यणोनि तुजासे अभिन्नां जीवां । तेला
७ खे २१६ ९०५ _ '$ ७ (€_ ६१ *९/"२
संयोगु वियोगु देवा । नें बोला अवेवा | शैरीरॉसे ॥ २९४॥
आणि जे ' सदा देगेठे तुजास । तेया मिठेणे नाहि काहे देशि ।
मार्यात. नंयाति हे कायिसी । वा्थी बुद्धि ॥२९५॥ तोरे कोण
गरा ते तूर्वे । पावोनि नेत माथोते । हे विश्वतामुखा माते ।
१ न येती-मा, सा. २ आथी-मा, सा. ३ जी-मा, सा. ४ जरी--मा;
जरे. सा. ५ तरी -मा, सा. ६ न येती --मा, सा. ७ जे फुलां गेले षट्पद-
मा, सा. ८ फुलें चि होतु पां-मा; ते फुले चि होती का-सा. ९ लक्ष -
मा; लक्षी .. सा १० शिवोनि--मा, सा, ११ मायुते -मा, सा, १२
पडती .. मा, सा. १२ येतांचि ते - मा, सा. १४ तरी -- मा. १५ तरी -
मा. १६ कोणे - मा; कोण सा. १७.कोऱगासीं -- मा; कोणेसी -. सा. १८
मिळावे -- मा, सा. १९ आपणय्नासी - मा, सा. २० आपण - सा, २१
रुपावें - मा, सा. २२ केवीं - मा. २३ तुजसी -मा, सा. २४ तुझा -
मा, सा. २५ नये--मा, सा. २६ शरीरॅसी-- मा, सा. २७ ह्या शब्द
माडगांवकरप्रतांत नाही. २८ सदा चि - मा. २९ वेगळे मा, सा. ३०
तुजसी ... मा, सा. ३११ तयां _ मा, सा. ३९ मिळणे - मा; मिळणी -- सा.
३३ नाहीं - मा, सा. ३४ कोण्ही - मा; कोणे - सा. ३५ दिसीं - मा; दिवशी-
सा. ३६ यर्ता- मा, सा. ३७न येती --मा, सा. ३८ वाय-मा, सा,
३९ तरी. मा, ४० न येता-मा.
(४६)
बुझाविं जी ।। २९६ ॥ ऐयां आक्षेपी अजुनाचां । तो शिरो-
मणि सर्वज्ञांचा । तोखळा बोधु शिष्याचा । देखोनियां ॥२९७॥
मग ह्मणे गा महार्भती । मात पावीनि नर्थीते पुडुतीं। ते भिन्न
अभिन्न पे” 'रोती । दोनी आहाति ॥२९८॥ जे विवेके खोटं
पाहिजे । तेरि मीं चि" ते साहीजे। ना आहाचवाहाच दँँजे ।
ऐसे गमते ॥ २९९॥ जैसे पाणियां हि वेगेठे । आपजतां
दीसोते केल्लाले । येऱ्हवि तरि निखेल । पाणी चि ते ॥२००॥
कां सुवणा होडीने आने । लेणी गर्मेते भिन्नं । मग पाहिजे
१... ७१. /. क अ ९ ०&€२ " २3_60_(
तवं सोनें । आधवे चि तं ॥ ३०१॥ तेस ज्ञानांचिये दाटी |
माझि अभिन्न चि ते किदीटी । एर भिन्षपणे ते उठी । अज्ञानी
क ०२ 6२ &< ९ 4 2. ४ ७. टं
तव ॥ ३०२ ॥ सौचोकारोने वस्तातिचारे । वेन्चे ऐकास भज
-*>7”-“-*५/*"-*/"५/”-€ऱ “ "५५०५५५४४५४ *//0५/"०५-५*-९-८५-९५/-/-/-५-*.>-€->-. “५. -*-*-*-*.* “-“*>“*“*-” ““*-*-“““*-““
१ बुझावी--मा, सा. २ इ्ये-मा, सा, ३ तोषला-मा, सा. ४ बोष--सा,
५ देखोनियां--प्ता. ६ महामति-मा. ७ पावोनि--मा, सा, ८ न येती-मा, सा.
९ पुढरती--सा; पुडती--मा. १० भिन्नाभन्न-मा. ११ हा शब्द साखरे
प्रतित नाही. १२ रोति--मा, सा, १३ दोन्ही--मा; १३ आहाती दोनी>सा.
१४ जे-.मा. सा, १५ तरी-मा. १६ तेचि-मा, सा. १७ सह्जे-मा, सा.
१८ तरी दुजे-मा; तारे दुजे.--सा. १९ ऐसेही-.मा, सा. २० गमती-मा, सा.
२१ पाणग़रिया हि--मा; पाणियावरी-सा. २९२ वेगळ-ऱमा, सा. २३ दिसती-
मा, सा. २४ कलोळ- मा, सा. २५ येऱ्हवी-मा, सा. २६ तरी-मा, सा.
२७ निखळ- मा; निखिळ--सा. २८ सुवर्णाहूनि--मा; सुवणाहुनि-सा, २९
गमती-रमा. सा. ३० ज्ञानाचेया-मा. ३१ दिर्ठा--मा, सा. ३२ मजसी
मा. सा. ३३ येर-मा, सा. ३४ भिन्नपण-मा, सा, ३५ अज्ञानास्तव--
मा, सा. ३६ आणि साचोकारेन--मा; आणि साचोकारेनि--सा,
२७ पज प क्रासि..य्या
(४७)
दुसरे । जे मित्नाभित्नव्यवहार । उमसिजेट ॥ ३०३॥ आधवाचे
आकाश सनि पोर्टि । बिंत्र चि जे आते खाटी । तें प्रति्थिन
के उठी । क॑ रारेम सिरे ॥३०४॥ काँ केल्पांतिचेया पाणि-
यां । काइ ३/त॑ भरताति धनंजया । ह्षर्णान केंचे अश अवि-
क्रेया । एका मज ॥ ३०५ ॥ परि अशधीचाने मेढ । पाणी
उजू परि वांकुड जालें । रवी दूजेपार्णे आलें । तायबगे ॥३०६॥
व्योम कि चोफेल वांटील । हे एस काइसया हि मिले
परि थेंटमरठि वेंटालेल । तेस हि औधि ॥३०७॥ हांगी
नीदेचीने आधारें । कीड एकलेनि जग न भरे । स्वैभिचाने जे
मी
अवतरे । रायेपर्णे ॥ २०८ ॥ काँ मीर्न्लांन कोडा । बानि-
भेदासि ए साले । तेसा खवमाया वेटोलं | शुद्ध जे मी ॥३२०९)
र्ापीपपणणशणणाणा
१ दुसरे--मा, सा, २ उमसिजल-सा, ३ पो्ट-मा, सा. ४ के--मा, सा. ५
शिरे--मा, सा, $ कल्पांतींचेया-मा; कल्पांतींचिया-सा, ७ काय-मा, सा. ८
वोत-मा, सा. ९ भरितातो-मा; भरिती-सा, १० ओघाचेनि--सा; वोघा चेन-मा.
११ मेळेंन्मा, सा. १२ पण--मो १३ खी--राज १४ दुजेपग-मा, सा.
१५ 'चोफळ कॉ--मा, सा. १६ वाटोळें-मा, सा. १७ कायिसया-मा; कायसया-
सा. १८ ही-मा, सा. १९ मिळे-मा, सा, २० घरमठीं -मा, सा, २१ वेंटाळे--
मा, सा. २२ ही--मा, सा. २३ आथी-सा, मा. २४ हांगा-राज; २५ निद्रेचेनि-
मा. सा. २६ कायि-मा; काय--सा. २७ स्वर्परंचनि-मा, सा. २८ निनर्लेन--सा.
२९ किडाळे--मा, मा. ३० सोळें- मा, सा. ३१ स्वमाये-सा. ३२ वेटाळे-
मा; सा,
( ४८)
तें अज्ञान हे रढें । तेणे कोहीवकल्यारचे मांडे । मग विवरोनि
कौज फुडे । देहो मी ऐस ॥ ३१० ॥
ममेवांशो जीवलळोके जीवभूतः सनातन: |
मनः षष्टानींद्रियाणि प्रकृतिस्थाने कषेति ॥ ७॥
ऐसे शरीरा चि ऐवडं । आत्मज्ञान वेगलं पडे। ती माझा अशु
ऐसे आवडे। थोडेपर्णे ।॥३११॥ समुद्र का वायुवर्स । तरंग्ाकारु
€ "03१6
उेल्हासे । तो समुद्रांशु ऐसा दोस । सानिवां जीव ॥३१२॥
तोर्वि जडाते जीवविता । देहअहंता उपजविता। मी जीउ गमे
पांडुसुता । जीवक ॥ ३१४ ॥ पें जीवाचेया बोघा।
गोचरु हा घां्धी । तो जीवलोकुशब्रा । अभिप्राड > ॥ ३१४ ॥
आगा उपजणें निमणे । हे सोच वेड मानणं । तो जीवलाकु
मी ह्मण । ससारु हॉन ॥ २१५ ॥ एवंविर्धि जीवॅलोर्कि। तूं
मार्ते ऐसयां अवेळोरकि । जेसा चां कां उदर्कि । उदॅकातीतु
॥२३१६॥ पें काहिमराचा खा । कुकुमांवारे पांडवा । आणिकां
१ विवरूनि-मा, सा. २ येवढें -मा, सा. ३ जें आत्मज्ञान-सा« ४ वेगळे-
मा, सा. ५ तें-मा; तें-सा. ६ समुद्र-मा, सा. ७ वायुवशें-मा, सा. ८ तरंगा-
कार--मा, सा. ९ उल्लसे-सा १० दिसे-मा. सा. ११ जवीं-मा. १२ तेवीं"
मा; १३ जींव-मा, सा, १४ पंडुसुता-सा. १५ जीवलोकी-मा, सा. १६
जीवाचया-मा; जीवाचिया सा. ३७ जो हानमा, सा. १८ घांदा-मा; सा,
१९ जीवलोकशब्दा-मा, सा. २० अभिप्रावी--मा; अभिप्रायी--सा. २१
अगा-मा, सा. २२ साचाचे-सा. २३ जं कां-.मा, सा. २ड हन-मा, सा, २५
विघे--मा; विध--पा, २९ जीवलोकीं--मा, सा. २७ अवलोकी-मा, सा. ९८
चंद्र-मा, सा. २९ उदकी-मा, सा. ३० उदकार्तात-मा, सा. ३१ कार्मीराचा-
मा, सा. ३२ कुंकुमावरि--मा, खरा,
( ४९)
गमे ठोहिवां । तो दोरे नव्हे ॥ ३१९७ ॥ तेस
अनादेपर्णे नोमोडे । मगजि आक्रेगत्व न खांड । पारे
क
करिता भाक्ता आवडे । ते जाण गा म्रांत ॥ २१८॥
किंबहुना आत्मा चोखडु । होडनि प्रहातीस एंकवदु । बांधे
प्रक्ातिधर्मांचा पाटु । आपणपेयां ॥ २१९॥ पें मनादि
साही इंद्रिये । श्रोत्रादि प्रकृतिकार्य । तिये माझी ह्षणाने
होऐं । व्यापारि स्हु ॥ २२०॥ जैस सवाम्रें परित्राजे । औपण-
पेयां हटन होइजे । मग तेर्यीचेनि घांविजे । मोहे सेरा
॥२२१॥ तेत आपुलिया विस्मृती । आत्मा आपण चि प्रकृती ।
€*> क
सरिसा गॅमानि पृढुती । तिर्सि चि भजे ॥ २२२॥ मनोंचां
रोध वलघे । भ्रैवणाचेनि द्वारें निंग । मग शद्वाचेयी रिंग"
**४४€१* *%-४५/%* ८५४.” *./४-/%/ ५ “7"४/४-/४/४१.४४- ४-४0४-/४-४४५- 0४५ ४७४१४५५ ४-४ “४५ ४५ ४५४ ७४ 00000 ४५४५ ४७४४ ४५४७४ ४-४ ७७-४१.” १-€ ४ १.० क “१-० *../४./ ४ “७.१...”
१ तरी--मा, सा. २ अनादिपण-मा, सा. ३ न मोडे-मा, सा. ४ माझ
मा, सा. ५ खंडे--सा. ६ कताो-टमा, सा. ५७ भ्रांति-नमा; भ्रांती-सा,
८ हाउनि--मा, सा. ९ प्रकृतासी-मा, सा, १० एकवाटु-मा, ११
आपगपयां>मा;, सा, १२ मनेसी--मा. १३ होये-मा, सा, १४ व्यापा-
री रूढ--मा, व्यापारारूढ--सा, १५ स्वप्नी-मा, सा. १६ आपणपयां--मा, सा,
१७ आपण-कुटुंब--मा, सा. १८ तयाचेन--मा, १९ तेसा-मा. सा.
२० विस्मृति--मा. २१ सारिखा-- मा, सा. २९२ गमोनि-सा, २३ पुढती-
सा. २४ तियेसीचि-नसा. २५ मनाच्या--सा. २६ हाती-मा; रथो-सा,
२७ श्रवणाचेन-मा; श्रवणाच्या--सा, २८ निघे-सा, २९ शह्वाचिया>सा,
१० रिघे- सा,
(७५०)
राना माजे ॥३२१२॥ तो प्रक्ृतिचा वागोरी । करी त्वचेचिया
मोहरा । आणि स्पशांचेया घोरा । वना जाए ॥ ३२४ |
कोण्हि एर्क अवर्सार् । रिगॉनि नत्रांचां हरि । रूपाचा
डोंगॅरि । हिंडतु असे ॥ ३२५ ॥ कां रचनेचिया वाटा ।
निर्गोने गा सँमटा । रसाचा दरकुटा । भरोनि ठाके ॥२२६॥
ना तरि एंण चि प्राण । ही. मेंदु करी निगवर्णे । मग
गंधाचे दारुण । आडवे ठंधी ॥२२७॥ ऐसे देहीद्रेयनायक ।
धरुनी मन आवालिके । भोगिजाति शब्दादिके । विखो-
भरणे ॥ ३२८ ॥
दारीर॑ यदवाप्नोति यच्चाप्युत्कामतीश्वर: |
गृहीत्वैतानि संयाति वायुगेधानिवाशयात् ॥ ८ ॥
परि करितां भोक्ता ऐसें । हे जीवाचे त चि दीसे । जे शरोरिं
क &२ 36 “२९ &«__ &€२ क्र
पसं । एकाधिएं ॥३२२९॥ जैसा आथिला आणि विलासिया ।
१ मार्जी-सा; माजी--मा. २ तोचि-- मा, सा. २ प्रकृतीचा--मा, सा. ४ बागोरा
-सा; वागारा--मा ५ स्पश्चिया- सा. ६ जामे-मा; जाय- सा, ७ कव्हणें- मा;
कोणे--सा, ८ एके-- मा, सा, ९ अबसरी--मा, १० रिघोनि-सा, ११ नेत्राच्या--
सा. १२ द्वारी-मा, सा. १३ रूपाच्या-सा, १४ डोंगरी-मा, सा. १५ सेर
हिंडे--मा; सैरा हिंड-सा. १६ निघोनि--पा. १७ सुभटा-मा, सा. १८ भरोचे
लागे-- मा; सा. १९ येणें चि-मा, सा. २० देहशु-मा; २१ गंधार्ची- मा, सा.
२२ ऐसन--मा; ऐसेनि-सा. २३ धरूनि-मा; सा. २४ जवळिके-मा, सा. २५
विषयभरणें--मा, सा. २६ कती- मा, सा. २७ दिसे-सा, मा. २८ ररीरी- मा,
सा, २५ कां पेस-मा, सा. ३० येकाधिये-मा, सा.
(५१)
च
ते चि ३*ठखों ए धनंजया । जै राज्यसव्या ठाया । वेस्तिसि
ए ॥ ३३० ॥ तैसा अहकतृत्वाचा वाडु । विषैयेंद्रियांचा
धुमाडु । हा जाणिजे तें निवाडु । जे देही पावे ॥ ३३१ ॥
अथवा शरीरात संडी । तऱही चित्त इाद्रेयांची तांडी
आपणपेया सर्वे काढि । घेऊन जाए ॥ ३३२ ॥
जैसा अपमानिठा अतिथि । ने सुकृताची संपॉते । कां सोएखे-
डेयाची गति । संत्रतंतु । ३२२ ॥ नाना. मावलतानि तपन |
नेईजाते लोकाचे दशेने । हे असो दाते पवने । नईजे जेसी
॥ ३३४ ॥ ताव मनः पष्टां एयां । इंद्रेयांते धनंजया । देहराजु
ने देहा । पांसानु घाली ॥ २२५ ॥
श्रोत्रे चक्षु; स्पशनं च रसनं घ्राणमेव च ।
अधिष्ठाय मनश्वाय विषयाननुसेवते | ९ ॥
मंग एथ अथवा खर्गे । जेथ देह अँपंगी । तेथ वार्सि
५५५४-४४ ४-/४-/ 0. %-/५-४% /४ ९४४.” ४९./% ४९/४४/४४९४.” ४७.४४.” “४ ४.१... ४४.४४. ४४ ९ “0९ “४४४५४१ १-७" ९५४४५७४000"
१ वोळखणें मा, सा. २ वस्तीसि-मा, सा. ३ वाडु--सा. ४ कां
बिषयेंद्रियां -मा; कां विषयेंद्रियांचा --सा. ५ देह-मा, सा. सांडी--मा,
सा, ७ हा शह्ठ माडगांवकर व साखेरेप्रपांत नाही. ८ हे आपणपयां-
मा, सा. ९ जोडी-सा. १० जाये-मा; जाय-सा. ११ संपत्ति-मा, सा.
१२ सायखडेयाची--मा; साइखडेयाची-सा. १३ सूत्रतंतून सा, १४
मावळतेन--मा; मावळतेनि-सा. १५ नेइजती--मा, सा. १६ लोकांचा-
मा. सा, १७ दूरुती-सा, १८ निंगे-- मा. १९ तेवी-मा. २० येयां-मा;
य॒मान्सा. २१ देहराज--मा. २२ पासुनी-मा; पासूनि--सा. २३ गेला-मा. सा.
२४ येथे--सा. येथ->मा, २५ स्वनी--मा, सा. २६ जध जे->मा; जेथ
जेथन्सा, २७ आपंग्री-मा, सा. २८ तैसेचि-मा, ता.
(५२)
चि पुडुतीं पार्गी । मनादिके ॥ २३६ ॥ जैसा मार्हवलेयां
दिवा । प्रेभोसे जाए पांडवा । मग उजॉलेजे तेथ तेव्हां ।
तेसा चि फांके ॥ ३३२७ ॥ पार ऐसे इया राहाटी ।
अविवेक्याचिये 'दोठटी । एतुले हे किरीटी ।गमेचि गा
॥ २३१८॥ जे आता देहे आला । आणि विंखी ऐंणें चि
मोंगिला । अथवा देहोचँ गेला । हें साव चि नीं ॥३३९॥
धऱ्हवी ६णें जाणे । करणं होन भोगणे । हे प्रेकृतिच तेणे ।
मोनियळें ॥ ३४० ॥
उत्क्रामत॑ स्थित बाथयि भुंजानं वा गुणान्तितम् ।
विमूढा नानुपश्थंति पश्याते ज्ञानचक्षुषः | १०॥
परि देहाचे मोटकं उभे । चतेना तेथ उपलभे । तिथे चॅल-
ह्< | अ.)
वलेचोने ठीभे । आला म्हणति ॥ ३४१ ॥ तेसी चि तिया
रुंग ु्काास्निगारववक “५ -->/”/*“./">““>*“..*>“*“/.“>4*>.“.“*>.*>.<*-€"-/५/५.*>८ /-५-“-<*:.*// *“ .*. .“-<४५€** ८४५५
१ पुढती-सा. २ पांगी-मा, सा. ३ मनादिक-मा, सा. ४ माल्ह्याविल्यां-मा;
मालवलिया-सा. ५ प्रभेसीं-मा. ६ जाय--मा, सा. ७ उजळिंजे-मा, पा. ८
तेधवा-सा. ९ तरि-सा., १० ऐसिया-मा; ऐसेतिया--सा. ११ अविवेकियांचे-
सा. १९ दिठोल्नमा, सा. १३ येतुल--्मा, सा. १४ देहासि-सा. १५
विषय - मा; विपयो-सा, १६ येणें-मा, सा. १७ देहोनि--सा. १८ मानिती-
मा, सा. १९ येव्हवी.-मा, सा, २० येगें आधभि-मा, सा. २१ कां करणॅ--मा,सा,
१९ आणि--मा; हन-सा, २२३ प्रकृतीर्चे--मा, सा. २४ मानियेलें-मा, सा.
२५ आणि चेतना--मा, सा. २६ उपलंभ-मा, २७ चळवळेचेनि--मा, सा.
२८ मोहूं.-राज २९ ह्मॅणती-मा, सा. ३० तया-मा; तयां-सा,
(५३)
संगाति । इंंद्रेये आपुलालां अर्थि । वत्तति तेया नांव सुभ-
द्रापाति । मोगणा जेया ॥ २४२ ॥ वार्ठि भोगक्षई आपेतं ।
देह गेलेयां ते न दीसे । एथ तेव गेला एस । बोभाति गा
॥ ३४३ ॥ पे रुखु डोलतु देखावा । तोरे वारा वाजतु
मानावा । रुंखु नसे तेथ पांडवा । नाहि चि काइ ॥२४४॥
कां आरिसा संमोहर ठेविज । आणि आपणप तेथ देखिज ।
तीरि तेव्हां चि जाला मानजें । काइ आरि नाही ॥ २४५ ॥
कां तो| परोती केळी आरिसा । लोंपु जाला तेया आभासा ।
तीरे आपणपे नोर्टि ऐसा । निती करावा ॥ ३४६॥ सादु
तरे आकाशाचा । परि केपा्ठि पोटे मेघांचा । कां चो्दि
वेगु अभ्राचा । आरापिजे ॥ २४७ ॥ तेस होइजे जाइजे देह ।
१ अर्थी--मा, सा. २ वर्तती-मा, सा. ३ तया--मा, सा. ४ सुभद्रापती- ५
जया-मा, सा. ६ पाठी->मा,सा, ७ भोगक्षीण-मा, सा, ८ गेल्या--मा;
रोल्या सा. ९ दिसें-मा, सा. १० येथ गेला--मा; तेथें गरेला-सा, ११
बोभाती--सा; बोबाती मा, १२ तरी-मा, सा. १३ तेथे-सा, १४ नाही-मा,
सा. १५ तो--मा, सा. १६ गा, मा, सा. १७ समोर-मा, सा. १८ तरी-मा,सा.
१९ नेघवांचि-मा, सा. २०. जालू-मा, सा. २१ कायि-मा, सा. २२ आपी--
मा, सा, २३ नाही--मा, सा. २४ हा दाटू माडगांवकर व साखरेप्रतांत नाही,
२५ परता--मा, सा. २६ केल्यां-मा, केलिया-सा. २७ तया-मा, सा. २८
तरी-मा, सा. ९९ नाहीं - मा; सा. ३० निश्चयो -मा, सा. २११ शह्ू-- मा,
सा. १२ तरी -- मा, ३३ कपाळीं - मा, सा, ३४ पिटे - मा; सा. ३५ चंद्री-
मा, सा.
(५४)
21 (6
डो
ळव
ते आत्मसत्ते अविक्रिये । निष्टकिंति मोहे । आंपले
॥ २४८ ॥ ऐथ आत्मा आत्मेयाचे ठांड । देखिजे देहाचा
थेमे दोर्ह” । ऐस देखणे ते पाहि । आन आहाति ॥ २३४९ ॥
ज्ञाने का जेयोचे डाले । देखोनि नंव्हाति देहिच खोले
सरूयंरइिमे औआणयाठे । ग्राण्मि जसें ॥ ३५० ॥ तेस विवेका
चाने पेस । जयाचा स्फाति सेरापं बेसे । ते ज्ञानिय
८4 २ ७
ति ऐस । आत्मयातं ॥ ३५१ । जेसं तारांगण मर ।
गगनसर्यद्रे मिंबठ । परि हे तूटोनि नाहो पडिले । ऐस
निवडे ॥ ३५२ ॥ गगन गगन चि आहे । हे औभासतसे
त वार्ये । तैसा आत्मा देखते देहे । गवसिला हॅ ॥ २५२ ॥
९८१५ ५” ५-€ € "४५१७५१७१४५ ५” ५”९४/९५/”/
-““>“>“-“५>“
“५०-००.” >“५->€-€>€2-/././>/../.»-
१ निष्टेकिती-मा, सा. ९ गा मोहें--मा, सा. ३ आंधघळे-नमा, सा. ४ हा
दाब्द माडगांवकर व साखरेप्रतांत नाद्दी, ५ यथ--मा, सा. ६ आत्मयाचां-
मा; आत्मयाच्या-_पा. ७ ठायी-_मा, सा. ८ देहींचा--मा, सा, ९ धसु-सा.
१० देही--मा, सा, ११ पाहीं-मा, ता. १९ आहाती-सा. १३ जयांचे-मा;
जयाचे-सा. १४ डोळे-मा, सा, १५ देखोनि-सा, १६ न राहति--मा; न
राहाती-सा. १७ देहींचे-मा, सा. ५८ खोळे-मा, सा. १९ स॒येररमी-सा. २०
आणियाळें-मा, सा. २१ प्रीष्मी-मा, सा. २२ तेसी--मा, सा. २३ विवेका-
वेन--मा, ९४ जयांची--मा, सा. २५ स्वरूपीं--मा, सा. २६ देखती--मा,
सा. २७ तारागणा>-मा; तारांगर्णी-सा. २८ गगनसमुद्री-मा, सा. २९ ते-
मा, सा. ३० तुटोनि--मा; तुटोनि-सा, ३१ नाहीं-मा, सा. ३२ गगनीं-्मा,
सा. ३३ आभासे-सा. ३४ देखती--मा, सा, ३५ गवसल्म ही - मा; गँवसि-
लाही-- सा.
( ५५ )
खलालांचेचां लगंब्राग । फेडो[ने खलालांचेयां भार्गि ।
देखिजे चौद्रका त॑ उगी । 'चर्द्रि जावे ॥ ३५४ ॥ काँ
थिलर साखे जेसं। बर्या जेसा तेसा असे । देह होता जांता तेस ।
दर्खीते मारते ॥ २५५ || घट मठ घडले । तेचि पोटिं
मोडले । परि आकाश त॑ संचठे । असत चि असे ॥ १५६ ॥
तेसी अखंडे आत्मसत्ते । अज्ञानदष्टिकत्पितें । ' इये देहे चि"
होते जाते । जाणति फुड ॥ २५७ ॥
यतंतो योगिन्ेन पइथंत्यात्मन्यवस्थिते ||
यतेतोप्यकृतात्मानो नैन पर्यंत्यचेततः ॥ ११ ॥
चेतन्य चढे ना 3व्हटे । चष्टवी ना चेष्ट । ऐसॉनि आत्म"
जाने चोखटें । जोणाति ते ॥२५८॥ आणि ज्ञान हि आपेत
€"२२ ४
होइल प्रज्ञा परिमाणु हि उगाणा घेइल । सकल शोस््रा एइठ ।
१ खळाळाची - मा; खळाळाच्या - सा, २ लगबगी .. मा; सा. ३ फेडूनि-
मा; सा. ४ खळाळाचां _ मा; खळाळाच्या - सा. ५ भागी --मा, सा. ६ वां-
मा, सा. ७ चंद्री -मा, सा. ८ जेवी -मा. ९ कां नाडर चि भरे शोषे-
मा; सा. १० सूर्ये तो -मा; सूयु तो -सा. ११ तैसाचि - सा. १२ होतां-
मा, सा. १३ जात| --मा; सा. १४ देखती --मा, सा, १५ पार्ठी-मा,
स!. १६ तेस - सा. १७ यें-पा; हे. सा. १८ देहाचि - सा. १९
जाणती --मा, सा. २० वोहटे-मा, सा. २१ ऐसे --मा सा. २२ जाणती-
मा, सा. २३ ही -मा, सा. २४ परमाणू-मा; सा :५ ही-मा; सा.
२६ सकळ... मा; सा, ९७ शाश्लां्चि-मा; सा, २८ येईल -- मा; सा.
५९)
सर्वस्व हातां ।।२५९॥ परि ते व्युत्पात्ते ऐसी । विराक्त न रिगे
मानसीं । तरि सर्वात्मका मैजासे । मोहे भीटं ॥२६०॥प
तोंड मरो कां विचारा । आणि अंतष्क रण विषयासे थारा ।
तौरि नातुडे घनुद्धरा । त्रिशुद्धि मीं ॥ २३६१॥ हां गा ३८-
सणाातियांचा ग्रथ । काइ तूटाति संसारयाते । “कि
परिवसिलियां 'पीथि । वाचिली होऐ॥३६२॥४*नानां बांधीनिमां
डॉल । प्रार्णि लावेजाति गुक्ताफठे । तोरे तयांचे कोड केल ।
मोलेमान ॥३६२॥ तैसा चिर्सि अहुते ठॉ3३० । आणि 'जीौभे
सकलेशास््रांचा सरा? । ऐसान कोडी ऐकी जन्म जाऊ ।
परि न पावजे मार्त ॥ २६४॥ जो ऐकु मीं कां संमस्ति।
व्याप असे भूंतजाति । आईकें तिये व्यक्ती । रूप ेरूं ॥२६५॥
यदादद्यमगत तंजा जगद्वासयत&खलम |]
यच्चद्रमास यच्चासा तत्तजा ॥वाद्ध मामकम् ॥ १२ ॥
१ हाता-मा; सा. २ तरी --मा, सा. ३ मजसी - मा; सा. ४नव्होचे -मा, सा
५भेटी - मा, सा. ६ अंतःकरणी -मा, सा. उतरी -मा, सा. ८ घनुधरा- मा
सा. ९ त्रिशुद्धी - सा, १० वोसणातियांचां - मा; वासणतयाच्या --सा. ११
ग्रेथी - मा, सा. १२ तुटती - मा, सा. १३२ संसारगुंती - मा, सा. १४ कीं
मा, सा. १५ परिसिल्यां - मा. १६ पोथी -मा, सा. १७ होये - मा;
होय - सा. :८ डोळे - मा, सा. १९ प्रागी मा, सा. २० मुक्ताफळे -
मा, सा. २१ तरी _ मा; सा. २२ तयांचे - मा, सा. २३ काय--मा, सा.
२४ कळे--मा, सा. २४ मोल मान -मा, सा. २६ थित्ती- मा, सा. २५
ठावो --मा, सा. २८ जिभे-मा, सा, २९ सकळरशास्त्रांचा - मा; सा.
३० सरावो-मा, सा. ३१ एक-सा. ३२ जन्मा -मा ३३ जावो -मा,
सा. ३४ एक... मा, सा. ३५ समस्ती . मा, सा. ३६ व्यापक- मा. ३६
भूतजाती मा; सा. ३८ ऐक -सा, ३९ व्याप्ती -मा, सा, ४० करूं ...
मा, सा.
(५७)
तीर वेर्यासकट आघवी । हे विश्वरचना जे दावी । ते
दौप्ति माझी जाणावी । आद्याते हे ॥ २६६ ॥ जेल सोसुनु
शेंटेयां सविता । उल्हार्सु पुरावितेस माथोता । ते चांदिं
पांडुतुता । जोत्स्ना माझी ॥ ३६७ ॥ आणि दहन पचन
सिद्वे । कौरेतसे जे निरवाधे । ते हुंताशि तेजोवृंद्वे ।
माझी चिगा॥ ३६८॥
गामाविश्य च भूतानि घारयाम्य्हहमोजसा ॥
पुष्णामि चीषधी; सर्वा; सोमो भूत्वा रसात्मक! ॥१२॥
मी रिगोठा असे भुंताठें । हणीनि समुद्रॅमहाजाठे । ३
पांत्रची ढेपूकी । वीरे चि ना॥ २३६९ ॥ आणि भत हिं
चराचर । हे धेरीतसे अपार । त॑ मीं चि धर घरं । रिगा-
निया ॥ २७० ॥ गगनीं मीं पांडुसुती । चंद्राचेन मासे
अमृता । भरला जौलां चोलला । सरोवर ॥ ३७१ ॥
१ तरी -मा, सा. २९ सगर--मा, ३ आदंतीन्न्मा, सा. ४ आहे-मा,
सा, ५ जळ--मा. ६ शोषूनि--मा, स!. ७ गेल्यां--मा; गेल्या-सा. ८
वाल्हांशु-मा; ओलांशु-सा. ९ पुरवीतसे--सा. १० जे माघोता-मा, सा.
११ चंद्री-मा, सा. १९ पंड--सा. १३ दहन पचनसिद्गे-मा; दहनपचन«
सिद्धी-सा १४ करीतसे-मा, सा १५ निखधी-मा, सा, १६ हुताशीं--
मा, सा. १९ तेजोवृद्धी --सा. १८ रिगालां-मा; रिगालों-सा. १९ भूतळीं--
मा, सा. २० महाजळी-मा, सा. २१ हे-मा, सा. २२ ठेपुळीऱमा, सा.
२३ विरे-मा, सा. *४ ही-मा, सा. ९५ १रितसे-सा, २६ धरी--मा. २७
रिगोनियां सा. २८ गगरनी-मा, सा, २९९ पंडु-्सा, ३० मिस मा, सा, ११
लॉन सा. ३९ चालता--मा, सा ३३ सरोवर-मा, सा.
(५८)
तेथौनि फांकाती राशमकर । ते पाट पेलौनि अपार सेर्वाषधीचे
आगर । मरीतुसे मी ॥ ३७२ ॥ ऐसाने सैस्यादि सकला ।
करीं धान्येजाति रसाला । दे अन्नद्वारा जिव्हाला । भूत-
जातां॥ ३७३ ॥
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहममाश्रितः ॥
प्राणापानसमायुक्तः पचाम्यने चतुरविधम् ॥ १४ ॥
_ आणि निफञवेलेयां अन्न । परि तेसें केचे पो दीपन ।
र &< ख् र् क्र &€<
जेण जिरोगि समाधान । भोगिाति जीव ॥ २७४१ ॥ ह्णोनि
ह. &< « 3८१९५०७ ह> छ २५6२ &>__€ &_ «<
प्राणिजाताचां धोटे । बॅरूनि कंदा वरि आगिठी । दी]
ञ (-____ €२ _€% &« ञं ८३, श
ठारि किरीटी । मी चि जला ॥ २७५ ॥ प्रोणापानाचां
जोडभाती । फुकफुको'नेयां अहोराती । आटितसे नेणा
केती । उदरामाज्ञ ॥। ३७६ ॥ घुष्के अथवा स्निग्ध । सुपक्क
णह २६४. €७._€<
कां विदग्ध । पारे मी चि ग्रा चतुर्विध । अक्ष पंचा ॥२७७॥
१ तेथूनि--सा. २ पेलूनि--मा, सा. ३ सवोष्धींचे-मा, सा. ४ भारितु असे-
मा; भरित असे--सा, ५ सस्यादकां--सा, ६ सकळां-मा, सा. ७ धान्यजातीं-
मा; घान्यजाती-सा, ८ सुकळा-मा; सुकाळा--सा. ९ जिव्हाळा--मा, सा.
१० निफजावेले पां--मा; निपजावेलटे--सा, ११ तरी-मा; तारे, सा, १२ हा
शब्द माडगांवकर व साखरेप्रतींत नाही. १३ जिर्रॉाने-मा, सा. १४ प्राणि-
जातांचां--मा, प्राणिजाताच्या-सा, १५ घ्टी- मा, सा. १६ कर्षुन-मा.
सा. १७ वरी-मा, सा. १८ दाप्तु-मा; दाप्त-सा, १९ जठर--मा; जठरी-
ही--सा, २० जालां--मा, सा, २१ प्राणापानाच्या-सा, २२ फुंकफुकोनियां-मा,
सा, ९३ आटीतसे- मा, सा, २४ किती--मा, सा. २५ माजी-मा, सा.
२६ एवं-सा,
(५९)
एवं मीं चि आधवे जन । जना मीं चि जीवन । जीवना मुख्य
साधन । वन्हि मा चि ॥ ३७८ ॥ आतां ऐसेया वारि काइ ।
सांघो व्याप्तिची नवा । एथ दूजे नाहि चि घेई” । सवेत्र
मॉ. ॥ ३७९ ॥ तारि केसेन पां वेखं । सदा सुसिये भानुषं ।
२]
एके आक्रांत दुःखं । भूतजात ॥ ३८० ॥ 'जेस॑ सगलिऐ
पाटणी । एके चि दोर्पे दिवेलावणी । जोालियां का नेदेखणी ।
उरलीं एर्क ॥ ३८१ ॥ ऐसी हान ठोखिवाख । कोरतु
आहासे मार्नासंकी । परि ते हिं परियेस नीकी। शका फेइ
॥२८२॥ पें आघवा चि मी असें । ऐंथ नॉहीं कि अनारिस ।
परि प्रीणियांचां ठोंई उल्हसे । बुद्धि ऐसी ॥ ३८२३ ॥ जेसे
३ जनात्रीहि त -- मा; जनात्रीर्हात - सा. २ जीवनी - मा, सा. ३ वम्हिदी>
मा, सा. ४ ऐसयावरी - मा; ऐसियारहीवरी - सा. ५ काई 7 मा, सा. ६
सांगो - मा, सा. ७ व्याप्तांची -मा, सा. ८ येथ” मा, सा. ९ दुजे-मा,
सा. १० नाहींचि -मा, सा ११ घेई -मा, सा. १२ गामा; मी गा-<
सा, १३ तरा -मा, सा. १४ येके - मा; एक - सा; १५ एकॅ-सा; येकॅ-मा.
१६ तिर्ये-सा; ते-मा. १७ बहुदु.खे-सा, १८ क्रांते भूर्ते-मा; क्रांत भूतें-सा.
१९ जेसीं-भा, सा. २० सगळिये-मा, सा, २१ जाल्यां-मा. २२ न देखणी.
मा, सा. २३ ददन-मा, सा, २४ उर्खाविखी--मा। उखिविखी-मा, २५ करित
मा, सा. २६ आहासी--मा, सा २७ मानसीं की-मा, सा. २८ तीरे-सा;
तरी--मा. २९ परिश्त ते ही--मा, सा. ३० निकी-मा, सा. ३१ फेढी-मा.
३२ मांचि-सा. ३३ येथ-सा, मा. ३४ नाहीं-मा, सा, ३५ कॉर--सा,
३६ प्रागियांचिया--मा, सा, ३७ हा रब्द माडगांवकर व साखेरेप्रतात नाही,
३८ उद्ठाप्तॅ्मा, सा, २९ ऐसा-मा, सा,
(६०)
एका चि आकाशच्वाने । वाद्याविशोषि अनानीं । वाजावें पडे
मिर्न्न । नादांतारे ॥ ३८४ ॥ कां लोकचर्टि वेगलाली ।
जो हा एकु चि भाजु उदेला । तो अंनाना परि गेला । उपे-
गासे ॥ १८५ ॥ नाना बॉजिधमा अनुरूप । झाडे उभावल
आप । तेस परिणमले रूप । माझे वां ॥ ३८६ ॥ आगा
नेणा आणि चउरी । पुढां निलेयाची दूसरा । नेणा सपत्वे
जाला ऐँरा । सुखा लागे ॥ ३८७॥ हे असो सैातिचे
उदक । शक्ति मोतिए विआओठी विख । ते'. सल्ञांनार्सि मी
सुख । दुःख तं अज्ञानासे ॥ २८८ ॥
सवेस्य चाह हृदि सनिविष्टो मत्त; स्मृतिज्ञानमपोहनं च ॥
देश्व संवरहूमेव वेद्या वेदांतकृद्वेदावेदेव चाह ॥ १५ ॥
2०0 ७ 3 3४."
पौथा तवाचां दृंदयदेर्दि । अम्रुका हे स्फॉते ऐसी । जे
१ एक-मा, सा. २ आकाशध्वनी-सा. ३ वार्यविदषी- सा, मा. ४ आनानी«
भमा, सा. ५ मिन्नी-मा, सा. ६ नादांतरी-मा, सा. ७ लोकचेष्टी-मा, सा.
८ वेगळालां-मा, सा. ९ आनानी-मा, सा. १० परि--सा. सा. ११ उप-
योगासी--सा. १२ बौजधमानुर्प - मा, सा. १३ झाडी- मा, सा,
१४ उपजावेलें-मा, सा. १५ स्वरूप--मा, सा, १६ अगा-ऱ्मा, सा,
१७ चतुरा-ऱमा, सा. १८ नाळयाचा--मा; निळयांचा--मा. १९ दुसरा -
मा, सा. २० येरा--मा, सा, २१ लागी--मा, सा, २९ स्वार्ताचेस्मा,
सा. २३ शुक्ती--मा, सा. २४ मोतियं --मा; मोती--सा. ९५ व्याळी--
मा, सा. २६ तैसा--मा, सा. २७ स्ञानांसी--मा, सा. २८ तो--मा;
तो-सा. २९ अज्ञानासी--मा; सा. ३० येऱ्हवी-मा, सा. ३१ सर्वांच्या-<
सा. ३२ हृदयदेशी--मा, सा, ३३ मी अमुका हे ऐसी - मा; मी अमुका आहे
ऐसी-सा. ३४ जे बुद्रि-मा, सा,
(६१)
स्फुरत आरैणिधी । ते वस्तु गा मी ॥ २३८९ ॥ परि संतां
सवें वसतां । योगज्ञाने पेसतां । गुरुचरण उपासितां ।
वेरागॅयासे ॥ २९० ॥ ऐणं चि सत्कमे । अशेष हि अज्ञान
विरमे । जेयाचं अह विश्रमे । आत्मरूर्षि ॥। ३९१॥ ते आर्पे
आपु देखोन देखि । मियां आत्मनं सदा सुखो । ऐॅथ मा
थोचौनि अवलार्के । आन हेतु अते ॥२९२॥ औंगा स्रूर्योदयी
जालेया। सर्या सथ (च पाहावा धनंजया । तर्वि माते मी जाणा-
&:_२८
वेया । मीं चि हेतु 1२९३॥ना शरोम्रयाते सविता । संसार-
गौरव आईकतां । देहि जेयांची अहंता बुंडोनि ठेली ॥२९४॥
९ ०» डे > 4 > € [*$
ते स्वगेसंसारा लागि । घांवता कमाचेयां मार्गि । दुःखाचा
"९८ “६
सेल भागे । भागाने होति ॥ २९५ ॥ परि हें इ होणे
१ स्फुरे- मा; सा. २ अहनिशी-मा; सा. ३ योगज्ञानी-मा; सा. ४ वेरा-
ग्येसी--मा; सा. ५ येणे-्मा; सा. ६ ही--मा; सा. ७ जयांचें-मा, सा. ८
विश्रामें--मा; सा. ९ आत्मरूपीं-मा, सा. १० आप-मा, सा, ११ देखोनि-मा,
सा, १२ देखीं-मा, सा, १३ आत्मेनि-मा, सा. १४ येथे--सा; येथ-मा १५
वांचूनि-मा; वांचून->सा. १६अवलोकीं-मा; सा, १७अगामा, सा. १८सूर्योदय--
सा. १९ जाल्यां-सा; जोलिया-सा. २० तूयु-सा. सूर्य सा. २१ सूर्य-सा. २२
पहावा--सा. २३ तेवीं-मा, २४ मियां-मा, सा, २५ जाणावया-मा; सा. २६
शरिरपरांते-मा, सा. २७ संसारगोरवि-मा, सा, २८ ऐकत।--सा. २९ देहीं
-मा, सा. ३० ज्यांची--मा, सा. ३१ बुडोनि-सा. ३२ स्वगेसंसारालागी-मा,
सा. ३३ कमैमार्गीमा, सा, ३४ दुःखाच्या-सा. ३५ भागी-_मा, सा. ३६
विभागी-सा, ३७ होती.मा, सा, ३८ ही-मा, सा,
(६२)
] << सी »«
अज्ञ नां । मेज चि तेत तेया अजुंना । जसी जागृती चि हेतु
स्वमा । निद्विता हो ॥ ३९६ ॥ 'पें अभ्रे दिवस हारतठी ।
०) हरजी च) $ क्र २ ४२ ७ र) ० १४
तो हि तेणे चि जाणो आला । तेवि मी नेणोनि विखो
देखिला । मज चि तवे भूर्ति ॥ ३९३॥ एवं नौदे का जार्ग-
खी ९% ० * ट्र ७८३. &%
णेया । प्रंबोधु हेतु धनंजया । तेर्वि ज्ञीनाज्ञानां जीवाचेया । मी
चि मूल ॥३९८॥% ह्ॅणीनि जैसा असे तेसेया । मात नेणीन
धनंजया । वेदु जाणा गेला तेव तेर्या | जालिया शाखा ।॥॥३९९॥
ती 6: र इ &<. “क वी. ९
ऱ्ह तिन्ही शाखाभोदे । मी चि जाणिजे त्रिशुंद्धि । जैसा पूर्वा
परां नदी । सँसुद्र (चि ठी ॥४००॥ आणि मेहासिद्धांतापार्सि ।
ही “> ७ अँ ९9
अंती हौरपती शब्दॉत । जोस या सगंधा औार्शि । वातलेह-
रिया ॥ ४०१ ॥ ऐस सँमग्र हि. श्रतिजात । ठाके लाजिरट
ऐस निवांत । ते मी चि करीं यथावत । प्रॅकटोनियां ।४०२॥
१ अजुना-मा, सा. २ मजचिस्तव-मा, सा. ३ तया-मा, सा. ४ अज्ञाना-
मा, सा. ५ जैसा-मा, सा. ६ जागताचिल्नमा, सा. ७ निद्रे तो मा; निद्रेते-
सा. ८ होय-मा, सा. ९ दिसु-मा, १० हारपला--मा; हरपला-सा. ११
ही-मा, सा. १२ दिसॅचि-मा; दिवसेचि-सा. १३ नेणोनि-सा. १४ विषयो-
सा; विषो--मा. १५ स्तव--मा, सा. १६ भूतीं-मा, सा. १७ निद्रे-मा; निद्रा-
सा, १८ जागणिया--सा. १९ प्रवोधचि-मा; प्रबोधाचि--सा, ९० ज्ञाना
अज्ञाना-मा, सा, २१ जीवांचेया-मा; जवा यां-_सा २२ मूळ-मा, सा. ५
या १९८ ओघतीनंतर “ जेस। सर्पत्वा कां दोरा । दोर्राच मुळ धनुधरा। तैसा
ज्ञाना अज्ञाना संसारा । मियांचि सिद्ध ॥ ” ही ओवी माडगांवकर व साखरे
प्रतींत अधिक दिली आहे. २३ हणोनि-_सा. २४ तैसया--मा, सा. २५
नणोरनि-सा. २६ तया-मा, सा. २७ तरी--मा; तार्र-सा, २८ तिही--
मा, सा. २९ शाखाभेदी-मा, सा. ३० त्रिझुद्धी-सा. ३१ समुद्रचि-मा. ३२
महासेद्धां तापासी-मा, सा, ३३ इरुति-मा, सा. ३४ द्ारपति-मा; ३५
शट्वोर्से-मा, खा. ३६ आकाशी-सा. ३७ वातल्हरी-मा, सा, १८ समस्त-मा,
सा, ३९ हौ>मा, सा, ४० प्रकटोनियालसा,
(६२)
पाठि श्रतिसहित असेख । जग हारपे जेथ निसख । ने निज-
ज्ञान हिं चोख । जाणता मां ॥४१०३॥ जसं निदेलेया जागिज ।
तेढहाले स्वभिंचे किर नहि दूज । पारे एकत्व हि. देखा पाविजे ।
> कर की
आपुल चि ॥ ४०४ ॥ तेस ओपुल अट्टयपण । मीं जाणतु
असे दुर्जन विर्ण । तेया हि बोघा कारण । जाणता मीं चि
॥४०५॥ *तरि आगि लागलेथा कापुरा । कार्गली ना वेशा-
> €४ २७
नरा । उरणे नाहि वीरा । जिया परी ॥४०६॥ तेर्वि' सँमूल
खा &> 24 33% 8४ २3१५
अविद्या खाए। ते ज्ञान हि जे बुडोनि जाए । ते जे नाहि
वे २2६ (३ ५
किर नोहे । आणि असे हि नां ॥४०७ पें विश्व घेडीने गेला
८०२७. च २ ७७ वै ४०९ व्य ० २१
मागास । तेया चोराते कवण गिमासे । ज कोण्ही एकी दका
क्र श् च डे डॅ
ऐसी । शुंद्धा ते भा. ४०८ ॥ ऐसा जडाजड व्याप्ति । रूप
>... 3 २ टर ४२, “३
करितां केवल्यपत्ती । ठी केठी निरुपाहती । औपुलां खप
१ पाठॉ-मा, सा. २ श्रतीसकट--मा; इण्तासाहत-सा. ३ अशष-मा, सा,
४ निःरोष-मा, सा, ५ हो-मा, सा, ६ मीचि-मा, सा. ७ निजेल्यां-_मा;
निदेळिया-सा, ८ तेव्हेळी--मा; तेव्हां--सा. ९ स्वप्नचि--मा, सा. १०
कीर--सा,. ११ नाहीं मा, सा, १२ दुज-मा, सा. १३ हो-मा; सा, १४
आपले--सा. १५ आपले-स्रा, १६ जाणतसरे-सा. १७ दुजेन-मा, सा. १८ वाण
सा. १९ तया-ऱ-मा, सा. ९२० हो-मा, सा, ९२१ मग-मा, सा. ९२२ आगी-
मा, सा. २९३ लागलिया-<सा; लागल्यां-मा. २४ ना काजळी- मा, सा. २५
नाही-मा, सा. २६ जया-सा., २७ तेवी--मा, २८ समूळ-सा, सा, २९ खाये-
मा, सा. ३० हो--मा, सा. ३१ बुडोनि--सा, ३२ जाये-मा, सा. ३३ तरञ्दी-
मा, सा. ३४ हा शद साखरेप्रतींत नाही, ३५ नाहीं ३५ नार्ह मा, सा. ३६
आणि न साहे असणें ही--मा, सा. ३७ घेऊनि--मा, सा. ३८ मार्गेसी-मा, सा.
३९ कवण कॅ--मा, सा, ४० गिबंसी- मा, सा, ४१ कोणी--मा, सा. ४२ शुद्ध-मा.
सा. ४३ ऐते - मा. ४४ जडाजडव्याप्ती मा, सा. ४५ केवल्यपति- मा. ४६
आपुल्या-पा, ४७ रूपी-मा, सा,
(६४)
॥ ४०९ || तो आधवा चि बांधु सहसा । अजुनि उमटला
केसा । व्योमिचा चंद्रोदयो जेसा । दोराणवी.॥ ४१० ॥ काँ
प्रंतिभींती चोखटे । समोरिला चित्र उमटे । ते । अजुने आणि
वेकुंठे । नांदतुसे बोधु ॥ ९११ ॥ तरह बापु वस्तुर्खभा32 ।
फांवे तंव तंव गोडिये था । ह्मणौनि अनुभावियांचा रॉ?
अंजुनु ह्मणे ॥ ४१२॥ जी व्यापकपण बोलतां । निरुपाधिक
जें अनंता । स्वरूप प्रसंगता । बोलेले दे3/ ॥४१२॥ ते एकु
बेह अवेंगवॉर्णे । कीजो कां मज सौंषणें । एथे द्वारकानाथ
ह्मणे । भठे केठं ॥ ४१० ॥ पे" ओकझयासि हे" कोड । अखंड
बोला आवडे । पार के'इ किजे न जोडे । पसत पेसे ॥४१५॥
आजि मनोरथासे फॅल । जोडलासे तूं केवल । जै तोंड
भराने निखठं । औत्यासे पूसा । ४१६ ॥ जे अद्वेती वरि
१ अयुनी-मा, सा. २ व्योमींचा- मा, सा. ३ प्रतिभिती--सा. ४ समोरीट-
मा, सा. ५ नांदतसे--मा, सा. ६ तारे--सा; तरी--मा. ७ बापन्मा, सा. ८
वस्तुस्वभावो-सा; वस्तुस्वभाव--मा. ९ गोडी ये-मा. १० थांव- मा; थांवो-
सा. 9१9 रावो-मा; राव--सा. १२ अ्जन--मा. सा. १३ आतां- मा, सा, १४
देवो--मा, सा. १५ एक वेळ-मा, सा. १६ अव्यंगवार्णे-मा, सा. १७ सांगणे -
मा; कारणें--सा. १८ येथ-- मा;--तेथ सा. १९ द्वारकेचा नाथ; द्वारकेचा नाथु-
सा. २० पयें अजुना -सा. २१ आम्हांहि-सा; आह्यासि हौ-मा. २२ हा शब्द
साखरप्रतींत नाही. २३ वाडे कोडे-मा; सा. २४ कायि-मा; काय--सा. २५
पुसत -मा, सा. २५ ऐसें-्सा. २७ मनोरथासी--मा; मनाोरथांसे-सा. २८
_फळ--मा, सा, २९ केवळ-मा, सा. ३० जे--मा, सा. ३१ भरूनि-मा सा.
३२ निखळ--मा, सा. ३३ आलासी-मा, ३४ अंद्वेताहिवरी--मा; अद्वेताव-
रीही-..सा,
(६५)
मोगिज । तिये अनुमविर्चे तू विरेजे । पँसौनि मज माझें।
देतासि सुख ॥ ४१७ ॥ जेसा आरिसा आठेयां जवलां ।
दीस आपणपेयां आपुला डोला । तैसा संवादियां तू निमला ।
शिरोमणि णोनि क
शिरोमणि ॥ ४१८ ॥ तुवा नेणोनि' पुसावे । मग ओह
ही. च्छ &्"्_ ०
पॉरेसौने बेसावे। तो'* पाडु एथ न मिरवे । सोडरेया ।॥४१९॥
ऐस कह्षणीनि ओलंगिले । ढुपादृष्टी अवलोकिले । भेग माधोते
आदारिळ । बोला” अजुंनॉ्सि ॥ ४२० ॥ 'दी 'हॉटिं एक
७ ००७ गे पक्क सां
बोलणें । दोहि चॅराणि एक चालणे । तेसे पूसर्णे सांपर्ण ।
पैं मार्झे । ४२१ ॥ एव औंक्षे तुक्षि वी हये । देखावे ऐका-
320/_%७ ७ दोन्ही ऐसा
थोथं । सौंघतं पूसतें तेथे । दोन्ही एक ॥४२२॥ ऐसा. मलला
मोहे । देऊ? आलंगिला ऱ्हाए ठाे । मग बिहाला ह्मणे नोहे ।
१ तें 'ि-मा; ते-सा, २ अनुभवीरचे-मा, सा. ३. क्रिर् जे-मा. ४ पुसोनि->
मा; पुसरानि-खा. ५ आल्यां-मा; आल्या-सा, ६ जवळा-मा; जवळां-सा,
७ दिसे--मा, शवा. ८ आपण्पे-मा, सा. ९ डोढां-मा; डोळा-सा. १७
निमेळां--मा; निमेळा-सा. ११ शिरोमणी--स्ता. १२ नेणोनि-सा. १३ आम्ही-,
मा, सा. १४ परिस्रो-मा; परिसड--सा. १५ तो गा हा पाड नव्हे-मा, सा.
१६ सोयिंरेया--मा; सोयरेया-सा. १७ आलिगेले-मा, सा. १८ कृपादष्टि-मा.
१९ मग कायि बोलिले--मा; मग देवो काय बोलिले-सा. २० अजुंनेसी-मा;
अजुनेंस्री--सा. २१ पें दोद्दी-मा, सा. २२ वोठी-मा, सा, २३४ दोहीं-मा, सा. २४
चरणीं-नमा, सा, २५ पुसणें--मा सा, २६ सांगर्गे-मा, सा, २७ तुझें-मा, सा,
२८ आही-मा, सा. २९ तुम्ही-मा, सा ३० हा शब्द माडगांवकर व साखरे-
प्रतांत नाही, ३१ येथॅ-मा, ता. ३२ एका अर्थाते-मा, सा. ३३ सांग्ते-<
मा, सा, ३४ पुसत- मा, सा, ३५ येथें-सा. १३६ ऐसा भुलला देवो मोह--
मा; ऐसा बोलत देवो भुलला मोह -सा. ३७ अजुनातें नालिंगुनी चि ठाये-
मा; अज्ञुनाते भाळिंगूनि ठाये--या,
(६६)
आवडी अजुरनॉसे ॥ ४२३ ॥ जालें इकुरसाचे डाल । तव्हि
लवण देणे किडालें । जे संवादसुषाचे रसाळ । नसि थित
॥ ४२४ ॥ आर्दि चि आह्मां यया कोार्हि । नरनारायणा साने
मनोहि । पॉ. आतां जर माझा ठोंड । वगु माझा ॥ ४ ५ ॥
इया बुद्धी सहसा । श्रीकृष्ण झणे वीरेशा । पे गरा तो तुवां
केसा । प्रेष्णु केला ॥ ४२६ ॥ जो अजुन केष्णि विरत होता ।
तो पैरेतोनियां माधोता । परक्षावालिची कथा । ऑआइकों धांवला
॥४२७॥ ऐंथ सॅगदर्दे बोलं । अजुन 'जी ह्मणितलें । निरुपा-
धिक आपुर्ले । संरूप सांषां ॥४२८॥ ऐंया बोला तो शोर््रे ।
त॑ चि सांधावेर्यी लागे । उपाधि दहि भो्गि। निरीपेतु असे
॥ ४२९ ॥ पूसलेयां निरुपहित । उपाधि कां सांधे प्रस्तुत । ह
4***“-“>“,
-“ -*--><*-“-“:-<*-“:<*:-»-“:<..५५€-/”५”४” .“*“-*--.९-/ >>.<«/ 2.2५ -/>€"४-/-...-
१ हे--मा सा. २ ढाळन्मा; सा. ३ तऱही -मा, तारे-सा. ४ किडार-मा,
सा, ५ संवादसुखाचॅ-मा, सा. ६ रसाळ-मा।, सा. ७ नासेल--मा, सा. ८ आ्धी-
मा, सा. ९ च--सा. १० कांही-मा, सा. ११ नरनारायणासा--स|ा. १२ सिन-
मा; भिन्न--सा. १३ नाही--मा, सा. १४ परा--सा; परि-मा, १५ ठाई-मा,
सा. १६ हा माझालमा, सा. १७ या-मा, ५८ श्रीकृष्णल्सा, मा, १९ प्रश्न-
मा. प्रश्नु--सा. २० अजुन--मा, सा. २१ श्रोकृष्णी-सा; कृष्णी--मा,
२२ परतोनियां--मा, स,, २३ मायुता--मा, सा. > प्रश्नावळीचौ-ऱ्मा,
सा. २५ एको->सा. ५६ आला-रमा, सा. २७ तथ--सा. येथ-नमा.
२८ सद्रदे “सा. २९ जी जी-सा ३० रूपन्मा, सा. ३१ सांगा -मा, सा.
३२ यामा, यया“ सा. ३३ शाज्ली-मा, सा. ३४ सांगावयालागी - मा,
३५ उपाधी - सा. ३६ दोही -सा. ३७ भागी - मा, सा, ३८ निरूपित-मा.
सा. निरूपीत-सा, ३९ पुसिलेय़ां- मा, पुसलिया ” सा. ४० सांगे--मा, सा,
४१ येथ मा,
(६७). '
काण्हां डि एथ । गमे जरि॥४३०॥ तारे ताकाचे अश फेडणे ।
येया चिं नावे लोणी काढणें । चोखाचिये शुद्धि तोडणे ।
कीड चि जीर्व ॥४३१॥ बाबुलि सारावी हात । परि पाणी
असे आईते । अभ्र गेलेयां गगन ते । सिद्ध चिव कि ॥४३२॥
वरिल कोंडयाचा गुंडाला । सेडूनु केलेयौ वेर्गला । कणु घेतां
विरेगुंला । असे काहि ॥ ४३१॥ तेसा उपाधि उपाहिता ।
सेवंडु जेथ विचारितां । तं कोण्हां हि न पसतां । निरुपाधिक
॥ ४२४ ॥ जस न संधणे वोरे । बाला पतीस रूप करी ।
बोळ निमाठेपण विवरी । अँचर्च्याते ॥४२५॥ पी सांधणेयो
जोगे नव्हे । तेथिचें* सांधण ऐस आहे । क्षणोनि उपाधि
० €"२ ३ द्या
ठक्ष्मीनाहे । बोलिजे और्दि ॥ ४२६ ॥ पॉडिवयाॉची चंद्ररेखा ।
|
"२५ ८१४४४.” / ४.५ ब. ४५४ ४. ४./४१ * ४७ “२७४७ “00९४0७४0९४ ४७-९७ ७ / ४५५ ७५५४५४७ ४८७ 0९ ४९ ४ ४९ ४४७४७७५१५५. ७५७११५” ४५४ ३.७ ७७४ १७ ७.७ ४७७ ४५७४५0५ कक ० /” ५.४
१ ही-_मा. सा. २ प्रस्तुत-मा. सा, ३ जरी-र्मा., सा. ४ तरी मा.
५ याऱऱमा. तया-सा, ६ चे->सा. ७ शाद्धी-मा., सा. ८ जेवी-मा,
५ बाबुळोचि-मा, सा, १० पाणी तंवलनसा, ११ जावे--मा. सा, १९
की--मा. सा. १३ वरिल--सा. १४ कोंड्याचा>-मा; कॉंडियाचा- सा. *
१५ गुंडाळा-मा. सा, १६ झाडूनि- मा, सा, १७ केल्यां--मा, कलिया-
सा, १८ वेगळा--मा. मा. १९ विरंगुळा-मा, सा. २० शेवडु--ता,
मा. २१ कोण्हाते ही->मा कोणातेंहा-सा, २२ पुसतां-मा, सा. २३
संघणेवरी---मा, सांगणेवरी--सा, २४ बाळा--मा. सा. २५ पतासी--मा, सा.
२६ बोल--सा. ९७ अचर्चाते--मा, सा. २८ पै-मा, सा. २९ सांगणेयां
जोग --मा. सा. ३० तेथचिं--मा. ३१ सांगर्णेन्मा, सा, ३२ आदी
मा, ३३ पाडिवांची--मा, पाडेव्याची--स!
(६८)
निरुता दावावेया शाखा । दाविजे तेथे औषाधिका । बीली
इया ॥ ४२७ ॥।
दाविमो पुरुषा लोक. क्षर्वाक्षर एव च ॥
क्षरः सर्वणि. भूतानि «कुटस्योडक्षर उच्यते ॥ १६॥
मग म्हणे गा सव्यसाची । पे इये संसारपाटाणिंची ।
बस्ति संवियां टांची । दुपुरुखीं ॥ ४२८ ॥ जेर्स' आधवां चि
गरंगरनि । नांदते दिवोराती दोनी” । तेस संसारराजधॉरनें ।
दोन्ही चि हे ॥ ४२९ ॥ आणीई हि तीज परखु आहे ।
परि ऐंयां दोहिचे नांव न साहे । जो उदेलॉ गोवास खाए ।
दोन्हिते ' यॅयां ॥ ४४० ॥ परि ते तंव गोठि असो । आदि
दोनी चि हे परियेसा । जे संसारग्रौमु वसो । आले अँसति
॥ ४४१ ॥ एकु आंघठी वेडा पंगु । ऐँ$ सैवीर्ग पुरता चांगु ।
१ निरती->सा, ९ दोवावयाल्य्मा, सा, ३ तेवील्न्मा, ४ बोलिया-
मा, ५ या्त्मा, ६ येन्न्सा, ७ संसारा पाटर्णांची-मा, संसारपाटणीची-
सा, ८ वस्ती--मा, सा, ९ साबियान्न्सू, १० दुपुरुषी--मा. सा, ११
जसीं--मा, जेसी-सा, १२ गगनी-नमा, सा. १३ नांदत - सा, १४
दिवोराश्री--सा. १५ दोन्ही --मा, सा. १६ सैसारराजधारनी-म!, सा.
१७ आणिकु-नमां, सा, १८ हो-मा. सा. १९ तिजा-नमा, सा. २० पुरुपु-
मा. सा. २१ पारे ती-मा, सा, २२ या-मा, सा. ९३ दोर्हर्चि-मा. सा.
२४ उदेला-सा. २५ गांवेसी-मा, सा. २६ खाये-मा, सा. २७ दाहोते-
मा, सा. ९८ या -मा. सा, २९ गोष्टी-मा, गोठी--सा. ३० आधी-्नमा,
सा, ३१ दोन्ही चि-मा दाहींचीन्या. ३२ परियेसो -- सा. ३३ संसारप्रामा -
मा, सा, ३४ असती-मा, सा, १५ आंअळालन्मा. सा. १६ येरून्न्मा,
येर-सा. ३५७ सर्वांगी --मा, सर्वांगे-सा,
( ६९)
परि ग्रामगुणे संगु । घडला दोघां ॥ ४४२ ॥ तेयां माजि
एका नावं क्षरु । ऐंराते ह्षणिजे अक्षह॑ । इहि दोहिं चि
परि संसार । कोंदला असे ॥ ४४३॥ आतां क्षैरु तो कवण ।
अक्षर रकिट्षण । हा आभिप्रार संपूणु । विवंचू गा
॥ ४४४ ॥ तौरे महदहकारा । ठींगोनि धेनुद्देरा । तृणांतिचॉ
पांगोरा । वेऱ्हि पें गा ॥ ४४५ ॥ अ कोहिं साने थोर ।
चालतें अथवा थिर॑ । किंबहुना गोचर । मेनरबुद्धासि ॥४४६॥
जेतुलें पांचमोतिक घडतं । ज जे नावंरूपा सांपडते । गुंणत्रयाचां
पडतं। कामठां जें ॥४४७॥ भुंताकृतिर्चे नाणं । थडत भांगार
जणें। कोलासे जु खेलणं । जेिहिं कवडा ॥४४८॥ जौणणेनि
चि विपरीत । ज॑ जें काहि जाणिजत । त प्रातिक्षीणि निमतं ।
*.“४” *.५%८४./0४.” 0.” ४५.” ७ ५ ४.५९. 2५
'२_./ ९.५ ९.” ४.” ५.” ९.” ४.५ ४-४. 0 “ ४. “चा
१ तया -मा, २ हा शब्द माडगांवकर व साखरप्रतांत नाही. ३ नांव -
मा; नाम - सा, ४ क्षर- मा. ५ येरात-” मा, सा. ६ म्हणता“ सा. ७
अक्षर-मा. ८ इहा 7 मा, सा. ९ दोही 7 मा, सा, १० संसार - मा. ११
क्षर ” मा. १२ कवण” मा. १३ अक्षर “मा. १४ किलक्षण - मा. १५
अभिप्रावो - मा, सा. १६ संपूण- मा. १७ तरी-मा, सा. १८ लागो-
नियां--मा; लायुनियां-सा. १९ धनुघेरा--मा, सा. २० तृणांतीचा-
मा, सा, २१ पागोरा-मा, २९ वरि-मा; वरी-सा, २३ कांही-मा, सा.
२४ साने-मा, सा. २५ स्थिर-मा, सा. २६ मनबुद्धीस जे-मा; मनबुद्धांसे
जं-सा. २९७ हॅ अक्षर साखरप्रतींत नाही, २८ नांवा रूपा-मा; नामरूपा--सा.
२९ गुणत्रयाच्या-सा. ३० भूताकृतीचे-मा, सा. ३१ काळासी-मा; काळासि-
सा. १२ अ-मा, सा. ३३ जिहीं-मा, सा. ४४ कवडा-मा, सा. ३१५ जाणणे,
चि-सा. ३६ कांहीं--मा, सा. ३७ जाणिजेते-सा. ३८ जं-मा; सा,
२९ प्रतिक्षणी “मा; सा,
(७०)
उनियां '॥ ४४९ ॥ आगा कोाढोने औआंतिचे दांग ।
बी ख्िष्टेचे आंग । ह॑ असो बहू जग । येया नावे ॥ ४५०॥
अष्टधा भिन्न ऐस । जें दाविले प्रकृतिमीस । ज॑ क्षत्रद्वारं
तसं । मार्गि केढे ॥ ४५१ ॥ हे. भागिले सोरा केती ।
गां आतां चि जे प्रॅस्ताृति । रुषाकारुरूपकरीती ।
पिलं ॥ ४५२ ॥ ते आधवीचे साकार । वॅल्पानि आपर्णे-
हां पूर । जाळं असे तदनुसार । चेतन्य चि ॥ ४५२ ॥
पा कुहां आपणाचे बिंत्रे । सोह प्रतिबिंब पांचा खोभ ।
[भलो संमारंभे । थेली तेथ ॥ ४-४॥ काँ तालिलि
पत चि असे । व्योमा वारे व्याम बिंभे जैस. । अक्षत
डाने तेसं । देव घेपे ॥ ४५५ ॥ अजुना गा येथा परी ।
कचल
१ होउनियां-मा, सा, ९ अगा-रमा, सा. ३ काढूनि-मा, सा. ४ भ्रांतीचं
मा, सा. ५ सृष्टीर्चे-मा, सा. ६ बहुन्मा, सा. ७ जया--मा, सा. ८ प्रकृति-
[से--मा, सा. ९ क्षेत्रद्वारा-्मा, सा. १० छत्तिस-मा, छत्तीर्स--सा. ११
र्गी--मा, सा. १२ मागील-मा, सा. १३ सांगो--मा, सा. १४ किती-मा.,
७५ अगा-मा, सा, १६ पस्तुती--मा, सा. १७ वृक्षाकाररूपकरीत -मा; वृक्षा-
रर रूपाकृति-सा. १८ निर्रापली-सा. १९ साकार-सा, २० कल्पूनि-मा;
ल्पुनी- सा. २१ आपणयां--मा; आपणपयां-- सा. ९२ पुरॅ-मा; पुर--सा, २३
दनुसार-मा. २४ सिंह--मा, सा, २५ पाहतां-मा, सा. २६ क्षोभे-मा, सा.
७ मग क्षोभला-मा, सा. २९८ समारंभे-मा, सा. २९ घाली-नमा, सा. ३०
िली-मा, सा. ३१ वरी--मा, सा ३२ होऊनि-मा, सा. ३३ दैतन्सा, ३४
“मा, सा.
(७१)
साकारु कल्पाने प्री । आत्मा विस्मृतिची करी । नीदे तेथ
॥ ४५६॥ पें रवारभ्ने सेजारुं देखिजे । मग पहुडर्णे असे कीज ।
तेसें परि शयन जाणज। आत्मेयासि ।!४५०॥ पाठि तेथे नादे-
'च्योने भरं । मि सुखी दुःखी ह्मणतु घोर । अहमैमाधिचंन
थोर॑ । उश्सर्णाए सादु ॥ ४५८ ॥ हा जनकु हे माता । हा मी
गोड हील पुरता । पुत्र वित्त कांता । माझी हे नां ॥ ४५९ ॥
ऐसयी वेंथोनि स्वमा । धांवत भंवस्वर्गांचिया राना । तेया
तन्या नोव अजुना । क्षेरु एरुखु गा ॥ ४६० ॥ आतां क्षेत्रज्ञ
नावें एणं । जेथीतं बालणें । जोगे जीं ह्मॅणणें । जिये दशेत
॥ ४६१ ॥ जो आपुलेन विसर । सवेभूतत्वे अनुकरे। तो
आत्मा बोलिजे क्षरं । प्रुघु नावं ॥ ४६२॥ जो वस्तुस्थिती
१ कल्पूनि-मा, सा. ९ विस्मृतीची-मा, सा. ३ निद्रा-मा, सा. ४ स्वप्नी-
मा, सा. ५ सेजार-मा, सा. ६ तेथ कौजे-मा, सा, ७ पुरी-मा, सा. ८ आत्म-
यासि-मा, आत्मयासी-सा. ९ पाठी-मा, सा. ५० निद्रेचेनि-मा, सा. ११
मी-मा, सा. १२ म्हणत--सा. १३ अहंममार्धाचेनि-मा; अहंममतेचेनि-सा.
१४ वोसणाये--मा, सा. १५ सादे-मा, सा. १६ गोर-मा. १७ हॉन-मा, सा.
१८ माझे-सा. १९ ऐसया--मा; ऐसिया-सा. २० वळघोनि--सा. २१ धांवत --
मा, सा. २२ भवस्वग्रांचेया _ मा; भवस्वगांचिया - सा. २३ तया-मा, सा,
२४ नांव - मा, सा. २५ क्षर _ मा, सा. २६ पुरुष-मा, पुरषु _ स!,.२७ आतां
आइक क्षेत्रज्ञ येण _ मा; आतां ऐक क्षेत्रज्ञ येणें - सा. २८ नावे जयाते
बोलणें - मा; नामे जयाते बोलणें - सा. २९ जग--मा, सा. ३०
जीवु कां - मा, सा, ३१ म्हणे-मा, सा. ३२ जये-मा, ३३ आपुलेनि - सा,
३४ पुरुषनांवें - मा; पुरुषनामें.- सा, ३१५ जे तो-मा, सा,
(७२)
पुरता । ह्यमणोनि आली पुरुषता । वारि देहपुरी निदेजतां । परुषु
नौवे ॥ ४६३२ ॥ आणि क्रपणाचा नाथिला । आढ येया
ऐस्नि आला । तिये” उपाधी आतला । हझणोनियां ॥ ४६४॥
जैसी खलालिचेमा उदका । संरिसी उंदले चाद्रेका । तैसा
विकारां ओपाधिकां । ऐसा चि गमे ॥ ४६५॥ कां खलाले
मोटका 'सासे । आणि चॉंद्रका तेसी चि भ्रशे । ऐसा उपाधि”
नार्श न दासे। ओपाधिक्ल दुर ॥ ४६६ ॥ ऐस उपाधिचेनि
पाड । क्षेणिकत्व यया जोडे । तेण खोकरपणं घडे । क्षरु
नोवं ॥ ४६७ ॥ एवं जीव चेतन्य आपधवें । हे सरु ऐशखु
२१५ ७
जाणावं । आतां रूप केर बरें । अँक्षयासे ॥ ४६८ ॥ तैरि
र्क ण दूस 3> *२ 39 _0 र &>_/“> 33
क्षरुु जो दूसरा । पुरुषु पे घनंजया । तो मंध्यस्थु गा गिरिवरा |
१ म्हणोनि-सा २ वरी-मा, सा, ३ पुरुषनामें-सा. ४ आळु --मा, आळ-
सा. ५ यामा. ६ ऐसेन-मा, ७ जे उपार्धा/चि-मा; सा. ८ म्हणोनियां-सा
९ खळाळींचेया-मा. खळाळींचिया--सा. १० सरसीं-सा. ११ उदाळ- मा;
आंदोळे-सा, १२ खळाळु-मा, सा. १३ शोषे--सा. १४ तै सरिसीच--सा,
१५ उपाधिनाशी- मा, सा. १६ दिसे--मा, सा. १७ औपाधिक--मा, उपा-
धिकु-सा. १८ हा शाहू माडगांवकर व साखरप्रतींत नाही. १९ उपाधिचेन
चि -- मा, उपाधीचेनि-सा, २० याते-मा, सा. २१ क्षर हं-मा, सा. २२
नांव--मा, सा. २३ क्षर- .मा, सा. २४ पुरुष-मा, सा, २५ कहूं-मा, सा.
२६ अक्षरासी-सा, २७ तरी-मा, ९८ अक्षर-मा, ९९ दुसरा-मा, सा, ३०
पुरुष-मा, ३१ धनुधरा--मा, सा, ३२ मध्यस्थ-मा, ३३ गिरिवरां-मा, सा.
(७३)
मेरु जेसा ॥ ४६९ ॥ जें तो पृथ्विपातांलखर्गि । हेहि न भेदे
तिर्हि भागे । तेसा ज्ञानाह्ञानांगि । पडे ना जो ॥ ४७० ॥|
ना यथाथज्ञान एक होणं । ना असेयाथले टंजे घेणे ।
ऐस देहि निखळ जे नेणणें । त॑ त॑' चि रुप ॥ ४७१ ॥
पांसुता निःशेष जाए । नां घटेभांडादिर्कि होट । तेया
मृत्पिडा ऐस आहे । मध्यर्स्थ जो ॥४५२॥ पें ऑटानि गेलया
सागर । मग तरंगे ना नीर । तया ऐसिया अनाकार ।-जे काँ
दशा ॥ ४७३ !। पार्था जागरण तारे बुड । परर रसमाच काह
२५ ट॑
नाडे । तेथीय नीदे साकडं । निहॉठिजे | ४७४॥ विश्व
आघवे नवले । आणि आत्मबोधु नुंजले । तिये अज्ञानद
केवँले । अक्षरु नीवं ॥०७५॥ सवा कीठि संडिट” जेसं । चांदषण
2 0 पपप" एॅक्शणिपटिकपा्ाान ४७ कणक शप 0-७ योल्लीफ्कफपणेणणा पली एक िशी -7पाण ४00) १किपरीणणाण शीक 00 एतिकपकीण0 की “7 १-८ "--५०--- ---। 0:71 -४५०--१५---
१ जॅ--मा, सा. २ पृथ्वी पाताळ स्वर्गाी--मा, सा. ३ इही --मा, सा.
४ तिहॉ--मा, सा. ५ भाभी-टमा, सा. ६ तैसा दोही--मा, सा. ७ शञाना«
झ्ञानागी -मा, सा. ८ ना एथ--मा. ९ अन्वले--मा; अन्यधात्वे--सा.
१० दुर्जे--मा, सा. ११ हा शष्ट माडगांवकर व साखरेप्रतांत नाही. १९
निखळ--मा; निखिळ-ासा. १३ ते चि ते-ासा. १४ जाये-नमा, सा.
१५ घडभांडादे के--मा; घटगांडादि--सा, १६ होयेनमा, सा. १७ तया-
मा, सा. १८ मध्यस्थ--मा, सा. १९ जे-णमा, रा, २१० आटोनि->मा,
२५ गेलिया--सा. २२ तरंगु--सा. २३' ऐशी-मा, सा. २४ दशा --
मा, सा. २५ गा-म!, सा. २६ तरी-मा, सा. २७ कांही-मा, सा. २८
मंडे-मा, सा. २९ तेसिय्रे-मा, सा. ३० निद्रेटालमा, सा. ३१ सांगेड--मा,
सा. ३२ न्याहाळगें जता. ३३ आधत्रे चि--सा, सा. ३४ मावळे-पा,
सा. ३५ तरी नुजळे-मा, सा. ३६ तगय्रे-मा. ३७ केवळ--मा, सा, ३८
नांव-मा; नाव-सा. ३९ कळी--मा,सा. इ४० सांडिल-मा, सा, ४१ चेत्र पण-
मा, सा.
(७४)
ठरले अवंसे । रुप जाणें तेस असे । अक्षराचे ॥ ४७६ ॥
९ १५/५२ &< श्र > १५ र अ ४6-२८ च
पें सर्वापाधिविनासे । हे जीवदशा जेथ पेसे । फलपार्वि तेस ।
€९ 6.५५ ०९ हॅ €२2_ २ २ ०५ ९ क ०.
झाड बीर्जि ॥ ४७७ ॥ तेस उपाधिासे उपहित । थोकॉनि
०9) &>
ठाके जेथ | तयाते अव्यक्त । बोलेति गा ी ॥ ४७द
जयास गा बीजभा3? । वेदीन्ति कला एसा आहो । तो तेथा
पुरुषा ठ।3? । अक्षराचा ॥ ४७९ ॥ जेथोनि अन्यथा ज्ञान ।
फॉकोनि जागृति स्व । नोनावुद्धिचे रान । रिगाठं असे
6४२२३ €.___€_€५
॥४८०॥ जीवत्व जेथोनि किरीटी । विश्व उठवित चि उठी ।
ते उंभयबुद्धिची मीठी *। अक्षर पुरुष ॥४८१॥ (रु दरु पुरुष
ब जाने | जाहू खल जाग़ातस्वाझ | [तया अवस्था जिया
दोन्हि । वियाठा गा ॥४८२॥ पें अज्ञान घनेसुपुप्ति। ऐसेसी
१ उंरे--मा, सा. २ अंवसे--मा, सा, ३ जाण-मा; जाणावॅस्सा, ४ हा
शह माडगांवकर व साखरेप्रतींत नाही. ५ सर्वोपाधिविनाशे-मा, सा. ३ फळ-
पाकांत-मा, स, ७ बार्जि-राज, ८ उपाधीसी- मा; उपाधी- सा, ९ थोकोनि-सा,
१० तय़ाते-_सा. ११ बोलती--मा, सा. % या ४७८ ओंवीवैतर “ घन
अज्ञान सुपुप्ती । ता बीजभावो ह्मणती । येर स्कप्न हन जाग्रती । फळभावो
ता॥ ” हो आंबी साखरप्रतींत आधिक आहे. १२ जयासी-ऱ्मा, सा. १३
कां-मा, सा. १४ बीजभावो--मा,सा, १५ वदान्ती--सा; वेदांतू--मा १६
आवो --मा, सा, १७ तया--मा, सा. १८ ठावो--मा, सा. १९ जेथुनी-
सा. २० फांकोनि--सा. २१ जाग़ृती-सा, २२ नानाबुद्धांचे-मा, सा, २३ जे
थुनी--सा. २४ उभयबोधींची-- मा, उभय भेदांची--सा. २५ मिठी-ऱमा,
सा. २६ अक्षर--मा. २९७ पुरुषु-मा, २८ येरु मा, सा. २९ पुरुष-मा. ३०
जनी-मा, सा. ३१ | गही-मा; देटी-सा. ३२ खेळे--मा, सा. ३३ जागृति-
स्वश-मा; जागृती स्व्प्नी-सा. ३४ तया-मा ३५ जो-मा, सा. ३६ दोन्ही-
मा, सा, ३७ सुपुप्ती-सा. ३८ एसीसिलनमा,
(७५)
जे ख्याति । इया उणिवे प्राप्ति । ब्रह्माची जे ॥ ४८३ ॥ साच
चि पुंडुतीं वीरा । जरि नेयंता. स्वम्मजागरा । तोरि ब्रह्मभा 39
साचोकारा । ह्मणा येतो. ॥४८४॥ परि प्रकृतिपुरुषं दोन्हि । अभ्र
जाल जिये गगरनि । क्षत्रक्षेत्रज्ञु झि । देखिली जिये ॥४८५॥
हे असो अधोशाखा । यया संसारूपा रुंखो । मूल "त
पुरुखा । अक्षराचे ॥ ४८६ ॥ हा पुरुष कां ह्माणजि ।ज
पूणपणे चि निरज । पे मीयापुरि पहुडिजे । तेणे हि बोठं
॥ ४८७ ॥ आणि विकारांची जे वारी । ते विपरीतज्ञानाची
परी । नेणिज तिये भाझाररि । ते तुपुप्ति ही ॥ ऐटट
हॉँणानियां आपेतृ । क्षरण येथा ने । ऑऔणि वेदी चि
हा न नसे । ज्ञाना उणें ॥ ४८९ ॥ यँया लागि हा अक्षर ।
"रक
न -पा-प-ा-मशीशीणापा" "पापा णा नयटत----<--
१ कां ख्याति-सा, २९ या उणी येकी प्राप्ति--मा; या उगी येकी प्राप्ती-सा;
३ पुडती--मा; पुढती-पसा. ४ न येंताटामा, सा. ५ तरी-मा, सा.
६ ब्रह्ममावो--मा, सा. ७ यंता--राज, ८ प्रकृति पुरुष-_मा, ९ दान्ही
मा; दोनी-सा. १० जालीं-मा, सा. ११ स्वप्नी - मा, सा. १२ देखिला-
मा, सा. १३ अधोधः शाखा -मा. १४ याट्मा, सा. १५ रुखा-सा.
१६ सूळ-मा, सा, १७ तें रूप-सा. १८ पुरुषा-मा, सा. १९ पुरुष-मा,
२० मायापुरी-मा, सा. २१ पोढिजे-मा. २२ हॉ-मा, सा. २३ माझारी-
मा, सा, २४ सुषुप्ती-सा, २५ गा हा-सा. २६ म्हणोनि यया-सा. २७
२७ या-मा; पां-सा, २८ आणिकेंही सा, २९ नाशझे-सा, ३० या-मा,
सा, ३१ अक्षर-मा,
ऐता वेदांति डोर । कला देशि थोर । सिद्धांतांचा ।।४९०॥
एल औवकार्यकारण । जेवा मायासंयु "वि ठे णे । अंक्षरु
पुरुपु जज । चेतन्य त॑॥ ४९१ ॥ आतां अन्यथाज्ञान ।
7९"
दोनी” अ:स्था जिया जाने । तिर्या हारपाते पाने । अंक्षान-
तर्खि ॥ ४९२ ॥ तं आक्ञान ज्ञाने घुडाल्या । ज्ञान कोति-
मुखत्व वेलयी । जसा वन्हि काष्ट जौहोनियां । स्वयें
जे& ॥ ४९२ ॥ तेस अज्ञान ज्ञाने नेळ । आपण वस्तु होउ !
ठे । ऐते जाणणेन विण उरलं । जाणते जे ॥ ४९४ ॥
:.:पुरुणेस्वन्य; परमात्मत्युदाहूनः ॥।
यो ळोवतरियमवश्य (4मच्थन्ययनाश्व ॥ १७॥
व्य क्य 7 -२ >> «७ >» &२ प. € 3०" ६४
अंगा ता. उत्त परुखु । जो तेतीयु कां निष्कपु । पोही
इ हेज आणिक । आदेलां जा ॥४९५॥ तुपुप्ता आणि स्वमा ।
थी य नी “ >
वेदांती-मा, स, ९ डगरन्मा, डगर-सा. ३ देशॉ-मा, सा. ४ थार-मा;
५ सिद्धांताच्या सा. ६ जोवकार्यकारण-सा, मा, ७ जया-या, सा, ८ साया-
संग-मा, ९ लक्षण->मा, सा, १० अक्षर-मा, सा, ११ पुरुष-मा, १२ जाण-
मा, सा. १३ ज्ञानी-मा; ज्ञानी-सा. १४ या दोनी-सा, १५ जया-मा, सा,
९६ जनी-मा, रा, १७ तया-मा, सा. १८ हारपर्टी-मा, हरपती-स!, १९
घनी-मा, सा. २० अज्ञानतत्वी-मा, अज्ञानत्वा--सा, २१ ज्ञानींस्मा, ता. -२
बुडालिया-सा. २२ कॉल्या-सा, २४ काष्ठ-्मा, सा. २५ जाळूनिया ना, सा.
२६ जळे-मा, सा. २७ देऊने-मा, सा, २८ गेले-मा, सा. २९ जाणणनि-
वाँण-सा, ३० त ता गा-मा, सा, ३१ उत्तम--मा, सा. २२ पुरुष--मा, ३३
तृतीय - मा, सा. ३४ निष्कषे-मा, सा. २५ दाहीहूनि-मा, सा, ३६ आणिक-
मा, ३७ मागिलां-मा; मागेला-सा ३८ सुघुप्तो--सा, सुपुप्ती-मा
(७७)
पासोनु बहू अजुना । जागणे जैस आना । बांधाचे चि
॥ ४९६ ॥ कां रंगिमि हान मृगजळ । पीसोनि अकंमंडल! ।
अफॉडु तेसा वेगली । उेत्तमु गा । ४९७ ॥ नोतरि काश्या
कोष्टाहाने । अनारिसा जैसा वान्हे । तैसा क्षराक्षरा पौसानि ।
आनु चे तो ॥ ४९८ ॥ पे ग्रेसोन आपुलिया मर्यादा । एक
करीतु नदोनदां । उठिलो केल्पातिचा उदावादा । एकाणेवाचा
॥॥२९९)) तेस स्वम ना धुंपुप्ति। जागराची गोठ चि नोथि ।
जसी ग्रलिडी दिवोरोती । प्रॅलयतेजे ॥ ५०० ॥ मग आपण
७७ *५ 6०
ना दुजे । असे नॅसे हे नेणिज । अनुभो निबु्जे । बुडाला जेथ
॥५०१॥ एसस॑ आधि काहि । ते ता उत्तमु परुषु पाहि |
ज परमात्मा इह । बॉलिजे नामी ॥ ५०२ ॥ त हि एथ न
१ पासूनि-मा, सा. २ बहु थ्र-मा; बहुवे-सा. ३ रस्मी-मा, सा. ४
हन-मा, सा. ५ मृगजळा-मा, सा. ६ पासनि-मा, सा. ७ अकॅमेडळा-
मा, सा. ८ अफांट-मा. ९ तेवी-मा; तेबिं-सा, १० वेगळाऱमा, सा. ११
उत्तम-मा. सा. १२ ह ना--मा, सा. १३ काष्ठींच्या-सा; काष्ठीचा-मा.
१४ काष्ठांहुनी--मा; काष्टीहुनी-सा. १५ वन्ही-सा. १६ पासोसि-मा;
पासुनी--सा. १७ ग्रसूने--मा; प्रासूनि-सा. १८ आपुला-मा; आपली-सा.
१९ करीत--मा, सा, २० उठी-मा, सा. २१ कल्पांती -मा, सा. २२ सुपुप्ती-
२३ ना जागराची-मा; सा. २४ गोष्टी-मा; गोठी-सा. २५ आथि--मा; आथी-
सा. २६ गिळिली-मा, २७ देवोराती--मा. २८ प्रळयतेजे--मा, सा. २९
एकपण--मा; सा. ३० नाहॉ-मा, सा. ३१ अनुभवु- मा; अनुभव-सा. ३१२
एंसे--सा. ३३ कांहीं--मा; ज काहीं--सा. ३४ उत्तम पुरुष-मा; उत्तम पुरषु-
सा. ३५ पाही-मा, सा. ३७ इही--मा, सा, ३८ ही--मा, सा. ३९ येथ--
मा, सा.
(७८)
मेसलतां । बोलिले जीवत्वें पंडुसुता । जेसी बुडणेयॉची वार्ता ।
थडिएं किजे ॥ ५०३ ॥ तेस विवेकाचिये कोटि । उभे केलेयां
किर्राटी । पारावाराचिया भोठि । करणं वेदां ॥ ५०४ ॥
यस्मात्क्षरमतीतोहवमक्षराद्पि चोत्तम; |
५ ७७ ळे
अतोस्मि लोके वेदेच प्रांथतः पुरुषो' मः ॥१८॥
झणौनि पुरुष क्षराक्षर । दोन्हि देखोनि अनावर । ययात
०२ “२ *२ 3 "७
हणाति पर । आत्मरूप ॥ ५०५ ॥ अजुंना ऐसिये परी ।
परमात्माशब्द देहि । स्रूचिजे गरा अँवधारि । पुरुषोत्तर्म
॥ ५०६ ॥ यॅऱ्हविं नबोलणेनं बोलणें । जाथचे सवे
नेणिवा जाणणे । काहि चि नहोडनि होण ।जवस्तु गा
॥ ५०४] सोहं ते हि अस्तवले । जेथे सांपणे चि मूकावलें ।
२१ (“१ &*>
त्वॉस विराठं । इृश्य जेथ ॥ ५०८ ॥ आतां बिंबा
७५५४७//१७”
<*-५५४४५//४५/ ४५”.
१ मिसळतां-_मा, सा. २ बोलणॅ-मा, सा, ३ पंडुसुता--सा, ४
बुडणयाची--मा. ५ थडियेचां--मा, सा. ६ कोजे--मा, सा. ७ कांठी-
मा, सा, ८ ठेलेयां--मा; ठाकीलया->सा. ९ गोठी--मा, सा. १०
दोन्ह्ी--मा, सा. ११ देखोनि--मा, सा. १२ अवर--मा, सा, १३ याते
मा, सा. १४ म्हणती---मा, सा. १५ ऐसिया->मा, सा. १६ वरी><
मा, सा. १७ अवधारी--मा, सा. १८ पुरुषोत्तम--मा. १९ येऱ्हवो-
मा. सा. २० न बोलणेनि-सा. २१ कांही चिमा; कांहींच-- सा.
२९ न हुनि--म।; न होनि--सा, २९३ हो--मा, सा. २४ जेथ सांगतेंचि
सांगणे जाले--मा, सा. २५ द्रष्द्व्वेसी--प्रा, सा, २६ गेलेंलनमा, सा,
( ७९)
आणि प्रतिबिंबा । माजि केंची ही ह्म्णा नें प्रमा । जव्हि
केसेन हि लाभा। जाए चि ना ॥ ५०९ ॥ कां प्राणा
आपणि फुला दीहिं । दत्ति असे मोझारिलां ठाड । ' दीस
ताऱ्ह नाहि । बोला नेए॥ ५१० ॥ तेस दृष्टा रव्य हे
१्ट
जा€ । मग कोर्ण हणे कोड आहे । हे. अनुभव चि पाहे ।
र च ह्< ९.
रूप जेयो ॥ ५११ ॥ जो प्रकाव्ये विण प्रकारण । जो इशितब्ये
2९%)
हेशु । आपणेनं चे अवकाश । वॅसावेतु असे ॥५१२॥ जो
नाद आहाकिजता नादु । स्वादें चाखाविजता स्वादु । जो
भागज0 अस आनंदु । आनद चं ॥५१२॥ सुखासं
सुंख जोडल । ज॑ तेज तेओासे सांपडल । शुन्य हि बुडाले ।
शून्य जिये ॥ ५१४ ॥ तो. पणतेचा परिणामु । पुरषु गा
१ हे-सा. २ नये--मा, सा. ३ जऱ्हा->मा, सा, ४ हौ-मा; हे--ता, ५
जाये-मा, सा, ६ घ्राणन्सा, हा शब्द माडगांवकर व साखरेप्रतींत नाही, ८
दोहीं--मा, सा. ९ टृति-मा, सा, १० जे माझारेलिये-मा; जे माझारिला--
सा. ११ ठार्या-मा, सा. १२ते न-मा,' सा. १३ दिसे-मा, सा, १४
तरी--सा, तऱ्ही--मा, १५ नाही--मा, सा, १६ ऐसें बोलो नये--मा, सा,
१७ जाये-मा, सा. १८ कोण-मा, सा. १९ काय-न्मा, सा. २० हे चि--
मा, सा. २१ तेचि-मा, सा. २२ तया-मा, सा. २३ वौण--मा, सा, २४
प्रकाश--मा, सा. २५ इंश- मा. २६ आपर्गीन--मा; आपर्गेनी-सा. २७
अवकार--मा, २८ वसवीत-मा, सा. २९७ असे जो-मा, सा. ३० ऐकिजता--
सा. ३१ चाखिजे जो-मा; चॉखजता--सा. ३२ भोगीजतुत-.मा; भोगिज-
तसे-सा. ३३ सुखासी--मा, ३४ जॉडिल-सा. ३५ तेजासी-मा, ३६ हो.
मा, सा. ३७ महाझ्न्यी--मा, सा. ३८ जो--सा, ३९ परिणाम-न्मा, ४«
पुरुष--मा,
(८०)
»्$ &५__ . _ $ 6 ह्< हर र्ष
सर्वोत्तम । विश्रांतिचो विश्राम । विराला जेर्थे ॥ ५१५ ॥ जा
आकाश हि वारि उरता । ग्रासाते हि ग्रसुनि पुरता । जो बहुत
९ ०. खै “< * ५२ ७७ हर नर
पाडे बहुता । पीसोने बहू ॥ ५१६ ॥ पें नेणतेया प्रती । स्पे-
पणाची प्रतीती । रूपं नोहोने शोक्ते । दावी जावे ॥५१७॥
कां नाता अलंकारदसे । सोने न लटपतां आठ अप्त । विश्व
€२>२१ २७०३ > ७ र्र ग्र ञज न
नोहीनि तेस । विश्व जो घरी ॥५१८॥ हें असो जल तरंगा ।
२२. “2. ७२... र्जी ठं ८५२१६ टि
नाहि सिनांनेपरण जीव गा । तेरवि सत्ताप्रकाशु जगा । आपण
चि जो ॥ ५१९ ॥ ओपुलेयां संकोचविकासां । आपण चि
रूप वीरेशा । हा जोडिं चांद हान जेसा । सैमूठ गा ॥५२०॥
हा चक 3 6७... _* चे प ह> के 2. के >
तेसा विश्वप्णे कोहिं होई । ना. पिश्रलापि क॑ हि जाए ।
ह /::__*: "०२ &> हर शे 3९ «२.२३
जेसी रातीदिहो नोहे । द्विधा रवि ॥ ५२१॥ तेसा काहि चि
१ स्वोत्तम--मा, पुरुषोत्तमु-सा, २ विश्रांतीचाही-मा, सा. ३ विश्राम--मा;
४ जेथे-सा. ५ विकासाही- मा, सा. ६ वरी->मा, सा. ७ हाो-मा, सा.
८ ग्रंसूंनि--मा, प्रासूनि-सा. ९ बहुतां-मा, सा; ५० पासूनि-सा, ११ वहु-
मा, सा; १२ नेणतयाप्रती--मा, सा. १३ रुपेपणाची- -वा, सा. १४ प्रतीति--
मा; १५ रपॅ-्मा, सा. १६ नहूनि-मा, न हॉोनि- सा. १७ युक्ती-मा, सा;
१८ जेवी--मा, सा, १९ अलंक्रारदरो-मा. सा. २० लपत लपाले- मा,
सा. २१ न हूनि-मा, न हनैयां-सा, २२ नाही--मा, सा; २३ सिनान
पण-.सा. २४ जेवी--मा; २५ तेवी--मा. २६ सत्ताप्रकारा-मा; दिसता प्रकाशु -
सा. २७ आपुल्या-मा, आपल्या-सा. २८ विकाशा--मा; २९ जळी-मा,
सा; ३० चंद्र -मा; चंट्ट-स], २१ हन--मा, सा; ३२ समग्र -मा. समयु-
सा, ३३ कांही-मा, सा; ३४ होय--मा; होये-सा. ३५ विववलोपी--मा; सा.
१६ केंही--मा; कहीं--सा. ३७ जाये- मा. सा, ३८ रात्रिदिवसॅ--मा, सा;
३९ कद्दो--मा; कांहींनन्य़ा,
(८१)
कोण्ही कडे । काइसेने हि वोर्थि न पडे । जेंपाचे साकडे ।
जेयांसि चि ॥५२२,| जो आपणपे चि आपणेयां । प्रकाशितुसे
धनंजया । कारू बोली जया । नोहिं दूज॥५२३॥ तो गा
गी निरुपाधिकु । क्षराक्षरोत्तपु एकु । ह्मॅणोनु हणे वेदलोळ ।
पुरुषोत्तमु ॥ ५२४ ॥
यो मामेबमसंमूढी जानाति पुरुषोत्तमम् |
स सर्वविद्धजति मां सवभावेन मारत || १९ ॥
परि असो एसंया । मज पुरुषोत्तमात॑ धनंजया ।
जाण जो पौंहालेयां । ज्ञानामित्रे ॥ ५२५ ॥ चइलेयां आपुल
ज्ञान । जसं नोहिं चि होट स्वम । तेते फुरते जयो
२५. 6७
त्रिमुवन । वो3३० जाले ॥ ५२६ ॥ काँ होति घतली माठी ।
फीट सपाभासाचा कांटाला । 'तेसे माझेन बोर्धे खेवालठा ।
"४..>७५-४५५- ४५४४ ४५५ ४५५ 0४५४ ४/”
0७-५४ १.७/%..४%. ९.» ५. म *-५५-० ४५८८८५७४५५ “४-४
ह" “७
१ कोणी मा, सा. २ का्यिपेन-मा; कार्यिसोनि-..सा. ३ वैची-मा, सा
४ जयाच-मा, सा, ५ सांगड-मा, सा. ६ जयासी-मा, सा. ७ आपण्या-सा.
आपणयां--मा. - प्रकागितल्षे- मा; प्रकाशीतरसे -सा. ९ काय-सा; कायि-- मा.
१० बहुबोलॉ--मा, सा. ११ जया-मा. मा, १२नाहीं--मा, सा. १४दुजे--मा; सा.
१४ म्हणोनि- सा. १५ मेद लोकु- सा. १६ ऐंसिया- सा. १७ पाहल्यां--मा;
पाहळेया- सा, १८ चेइल्यां- मा; चेइलिया-सा. १९ नाही- मा, सा, २०
होये- मा; होय- सा, २१ स्फुरते- मा, सा. २९ जया- मा; हा शब्द साख
प्रतींत नाही. २३ वावो- गा; सा. २४ हावी- मा; सा. २५ घेतलिय़ा-- सा.
२६ माळा--मा, सा. २७ फिटे-- मा, सा. २८ वांटाळा-- मा, सा. २९ तेसा-
मा, सा, ३० रवाळा-- मा, सा,
(८२)
नांगेवे जो ॥ ५२७ ॥ टेणें सोने चि जो जाणे । तो लेणेंपण
ते वाऊ? क्षणे । तेर्वि' जाणोने जेणें । वालिठा मेढ ॥५२८॥
मर्ग सवत्र सच्चिदानंद । मीं चि एकु स्वतःसिध्द । जो
आपणेनासे भेदु । नेणने जाणे ॥ ५२९ ॥ तेस 1चि सव
जाणितले । हॅ" इं हणणे थेकुले । जें तेयो सवे उरले । हवेत
नाहि ॥ ५२० ॥ हॉणोनि माझेयी. भजना । उचित तो चि
अजुंना । गगन जेसे आलंगेना । गगनाचेया ॥५३१॥ क्षीर-
सागरा परगुणें । किजे क्षीरसागरपणें । कां अम्रूत चि
होडनि मिटणे । अँमृ्ति जाव ॥ ५२२ ॥ साडपँन्हरा मिस"
छावे । तरि पन्हरे चि जेवि होआवे । तेर्वि ' मी जालेयां
ह
संभवे । भार्ह माझी ॥५३३॥ हां गरा सिंघासे आनी होति ।
१ भागवे-सा. २ तो-सा. ३ वावो--मा, सा, ४ तेवी-मा, ५ मी जाणोनि-
मा; मी जाणोनि-सा, ६ वाळिला-मा, सा, ७ भेद-मा ८ मग म्हणे-मा, सा.
९आपणेनसी-मा,सा. १०नेणोनियां-सा. ११तेणें-मा, सा.१२ हेंही-मा, सा, १३
तया-मा,सा, १४सवन्न मा,सा. १५नाहीं-मा,सा.१६म्हणोनि-सा, १७माशिया-
सा, १८ उावचितु-सा, १९ आलिंगनान्न्मा, सा, ९० गनना'चेया-सा. २१
कीजे--मा, सा. २२ हा शब्द साखरंप्रतात नाहीं. २३ मिळणे--मा, सा. २४
अम्रती--सा, मा. २५ जेवी-मा. २६ साडपंधरा-मा; साडेपैंधरा -सा,
२७ मिसळावॅ--मा, सा. २८ तरी-ऱमा; तै-_सा. २९ पंधर- मा; साडे-
पैभरें सा ३० तेबीं-ना. २१ नालळिया-सा, ३२ सिंभूस्रि--मा, ता.
(८२९)
तरि गंगा कोेसने फिरे माथोती । ह्मणोनि मी नोहेतां
भक्ति । अन्वेयो आहे ॥ ५२४ ॥ ऐसेया लागि सवि प्रकारि ।
जेसा क्ल्लोडं अनेन्यु सोगारे । तेसा मात अवधारी । मजि-
933 १2८" सूः ९ ह र ११७ *आ ज़ ० ७७ च्य
मला ती ॥५२५॥ सरया आणि प्रभ । एकवंके जणं लोभ ।
तो पाडु मानु लाभे । भजना तेया ॥ ५२६ ॥
इति गुह्यतम॑ शास्त्रमिदमुक्त मयानध ॥
एतद्बुध्दूवा बुद्धिमान्स्यात्कृतकुत्यश्व मारत ॥२०॥
एव काथ्रेळेयादारम्य । जे॑हे सवेशासत्रकलम्य । उप-
> 4 त २०८ १" ), "२९ ०७२९२9१ २९२ ० 2
निषदां सारभ्य । दशदलांचं ॥५३७॥ हं जे ब्रक्षाचॉने नव-
नीतें । व्यासुप्रज्ञेचाने हात । भथानि काढिळ॑ आहते । सार
औरश्ष ॥ ५२८ ॥ जे ज्ञानामृताची जान्हवी । जे आनंद-
५५%-” */४ ५” ५४%” *-“/५-५-"* ४-”"५-/५-” <-१५५-* “४-८”. “*-/% “५४-४१” ४०” ५.८४. ४-”४५-४५ १५-2४" ह *>“<.८*./..”"६.”..””.”
१ तरी-मा. २ कैसेनि--मा, केसेन-_सा. ३ मिळती-. मा,सा. ४ नव्हतां-मा; न
होतां-. सा. ५ भक्ती- मा, सा, ६ अन्वोी-- मा. ७ ऐसया लागा.. मा; ऐसिया-
लागी-- सा. ८ सवे-, मा, सा, ९ प्रकारी-- मा. सा. १३० कढ़ाळु-- सा, कल्लोळ--
मा. ११ अनन्य- मा. १२ सागरी सा, मा. १३ भजीनला-- मा; भजिन्नला<
सा. १४ जो- मा, सा, १५ एकवंको-- सा, १६ मानूं.- सा. १७ तया- मा, सा
१८ कथिल्यादारभ्य-- मा, सा. १९ सोरेभ्य- मा, सा. २० कमळदळां जेवी-
भा; कमळदळां जेवि-- सा. २१ हा शब्द साखरेप्रतींत नाही, २९ शइब्द-
ब्रह्माचे -- मा, सा. २१ निवविते-- मा; मधथिते--- सा. २४ व्यास प्रज्ञे चेन-
मा; श्राव्यासप्रज्ञेचेनि- सा. २५ मधूनि- मा, सा. २६ आयितें-मा, सा.
२७ आह्म-मा, सा.
(८४)
चेद्रिची सतरावी । विचारक्षीराणविचीा नवी । लक्ष्मी जे हे
॥५२९॥ ह््णानि आपलाने पदे वणे । अथाचोने जीवे प्राण ।
मीं वांचोनि हाई” नेणें । आन काहि ॥ ५४० ॥ क्षराक्षरत्वे
संमाहर जालें । ते पुरुपत्वे कालिलें । मग भज सर्वस्व
दोघल॑ । पुरुषात्तांमे ॥ ५४१॥ ह्मणोनि जागे गीता ।
मियां आत्मेन पतित्रता । जे हे प्रस्ताते आतां । तुवां
आकार्णेली ॥ ५४२ ॥ साच चि बोलाचे नोहे” शास्त्र पें
संसारु जाणि हे शस्र । आत्मा अवतंरंवित मंत्र । अक्षर इये
| ५४३ ॥ परि तुज पुढां सांधितळे । त अजुना ऐस जाट
गोप्य धन काढिले । माझे आजि ॥ ५४४॥ मज 'पेतन्य-
गुंथंचां माथां । जो निक्षपु होता पार्था । तया गोतमु
अट “ शश. “>. </-> ४2 टा हट: “>.
१ चंद्रींची--मा, सा, ९ विचारक्षारा/वींची मा, शा. ३२ म्हणीनि-सा.
४ आपुलेन-मा, ५ अथाचेन-मा. ६ वांचोनि-मा; वांचीनि-मा. ७ हॉ-मा; सा.
८ कांही-सा; क्ही-- मा, ९ समोर-मा, सा. १० त्यातें--मा; तयाचॅ-सा.
११ पुरुपत्व--मा, सा. १२ वािले-गा, सा. १३ सर्वेस्व मज-मा, सा.
१४ [देघलें-मा, सा. १५ पुरुषात्तमी-मा, सा. १६ जगी-मा, सा. ५७
आत्मनि--सा, १८ प्रस्तुत-मा, सा. १९ हा शब्द साखरप्रतींत मागील चर
एत घातला आहे. २० नव्हं दू-मा; सा. २१ जिणतें-मा; जिर्गे- सा, २९
अवतरवी ते--सा. २३ यें-मा, २४ सांगतले मा, सा. ९५ आजीनमा. २६
दंभूचां-मा, सा, २७ तया-मा, सा,
(८५)
जालासे आस्था । निधि तु गा ॥ ५४५ ॥ चोखटिवां
आपुलया । पुढिला उगाणा घेयावेया । तेया दपेणोची
परी धनंजया । केली आह्यां ॥५४६॥ काँ भरलं चद्रेतारांगाणें ।
नभ सिंधु आपणयां आणी । तेसा गोॉतोर्स मी अर्तष्कराणं ।
दला तुवां ॥५४७॥ जें त्रिवघमॅठकटां । साडिलासे बभंटा ।
ह्मणोने गोतास मज वसेठ । जाळासि गा ॥५४८॥ परि हे
बोड बोली गीता । जे हे भाझी उन्मेखठता । जाणे तो सम-
स्तां । मोहा शके ॥ ५४९ ॥ सेविली अम्रतसारिता । रांगु
दँवडाने पांडुसुता । अमरपण उचितीा । देडाने पंठी ॥ ५५० ॥
तेसी ग्रीता हे जाणिताळर्या । काइ विस्मी मोहो जावया ।
परि आत्मज्ञानं आपैणपेयां । मिठिजे एथ ॥५५१॥ जेया
<५-५*€४५€< “शट >५€*५€'
१ निधी सा, २ तूं-्मा, सा. ३ तयाल्सा. मा. ४ दपणाचीचिल्यसा. ५
चंद्रतारांगणी-मा, सा. ६ आपणयामाजि-मा; सा. ७ गीतेसी--मा, सा.
८ अंतःकरणीं--मा, सा. ९ सूदला---सा, १० त्रिविधीं मळकटां--मा; ।त्रीवि-
घमळिकटा--सा, ११ तूं सांडिलासि-मा; तूं सांड ळासि--सा. १२९ सुभटा--
मा, सा. १३ गतेसी-मा, सा. १४ वसोटा -मा, सा, १५ बोलों कायि-मा;
वोळों काय-सा, १६ उन्मेषलता--गा; उन्मेषता.--सा. १७ मुके-मा, सा, १८
दवडूनि-मा, सा. १९ पंडुसुता.--सा, २० उावेत्तांज्सा. २१ देऊनि-मा, सा. २२
घाली-मा, सा. २३ कायि-मा; काय-सा. २४ विस्मयो-सा, २५
मोह-- सा. २६ जावया--मा, स! २७ आपणयां-- मा; आपणपयया-सा. २८
मिळिजे--मा, २९ येथ-मा, सा, १० जया--मा; सा,
>“४*”*%/**४*/%/४”€
(८६)
आस्मज्ञानाचां । ठांड । कमे आपुलेया जीविता पाई । होउ
नियां उतराई । लया जाए ॥ ५५२ ॥ हारपले दॉडनि जैसा ।
मागु सरे वीरविलासा । जोन कलसु वलुघे जेसा । कमेम्रासांदा
॥ ५५३ ॥ ह्मणीनि ज्ञानियां पुरुखां । कृत्य करुं सरले देखां।
ऐसा अनाथांचा सखा । बोलिला तो ॥ ५५४ ॥ ते श्रीकृष्ण-
वदनामृत । पाथु भरने असे ३श्संडत । तेज व्यासकृपा एत ।
संजेयासे ॥५५५॥ तो ध्रतरा्रा तया । तत असे पान करावेयी ।
झणौनि जीविदोतु तेया । नव्हे चि भारी ॥५५६॥ थेऱ्हर्वि
गोताश्रवेंणअवसरिं । जंवडो लागतां अनधिकारी । परि साख
१ आत्मज्ञानाच्या--सा. ९ ठायींस्मा, सा. ३ आपलेया-सा ४ पाही-मा, सा,
५ होऊानेयां-मा. ६ जाय--मा, सा. ७ ह्रपलू-्सा, ८ दाऊन-मा, दावूनि-सा,
९ माग-शा. १० ज्ञान--मा. 9११ कळस--मा, सा. १२ वळघे-मा, सा. १३
कमेप्रासादाचा-सा. १४ पुरुपां-मा; पुरुषा--सा, १५ करुं -मा, सा. १६ अना-
थांचा मा. १७ श्रकष्णवचनामत-- सा. १० पा्थी- सा. १९ भरोनि-- सा.
२० ओसंडत-- सा, वोसंडत--मा. २१ मग-- मा, स[, २२ प्राप्- मा, सा,
२३ संजयासी-- मा, सा २४ धृतराष्ट्र -सा. २५ सूतसे--सा; सुतसे--मा,
२६ कराबया--मा, सा. २७ जीवितांत->या, २८ या-या; तयाज-मा. २९
नोहोचि- सा. ३० थेऱ्हवीं-मा, सा. ३१ गगाताश्रवणा-मा, र्गाताश्रवण
अवसरी-<सा. ३२ सेखी- मा, ता.
(८७)
ते चि ठाजैरी । पाति लाभली ॥ ५५७ ॥ जेधवा
द्रार्थ्चि दूध घातले । तेथेवां वायां गेठें गमले । परि
फलपार्कि दणावेले । देखिठे जावे ॥५५८॥ तेसि हरिवक्त्रिची
औखर । संजय सांधितलि आदर । ति्हि. अधु ता अवसरे ।
सुखिया जाला ॥ ५५९ ॥ ते चि मऱ्हाटेनि विन्यास । मियां
उन्मेखं ठसेठोमसं । जाणी नेणां तेते । निरोपिठ॑ ॥५६०॥
सवति अरसिकां हि । आंग पांता विशेपु नौहि । परि सोरम्य
नले ति । भ्रॅमरिं जाणिजे ॥ ५६१ ॥ तेस धड ते प्रमेय
घेइजे । न्यून त ते मज देइजे । जे नेणणे हे. साहाजे । रूप
कि बॉला ॥५६२॥ परि नेणते जँर्हि होर । ती*्ह “देखोनि
१ उजरी-मा, सा. २ पातला->मा, सा. ३ जेव्हां. मा, सा. ४ द्राक्षी--
मा, सा. ५ तेव्हां- सा. ६ तरी वायां- मा. ७ हा राब्द माडगांवकरप्रतींत
नाहीं. ८ फळपाकीं-- मा, सा ९ दुणावले- मा, सा. १० देखिजे-. सा. ११
जवी-- मा, १२ हरिवक्त्रींची.- मा, स, १३ अक्षर-मा, सा, १४ सांगितली-
मा, सा. १५ तिही-. मा, सा. १६ तोही-- मा, सा. १७ उन्मेषॅ-- मा, सा, १८
ठसेठॉंबसॅे- मा, सा. १९ जी जाणे- सा; जाणे.-- मा, २० नेणें-मा, सा. २१
२१ नरीपेंल.. मा. २९ सेवंतिये-- मा. सेवंतीये--सा, २३ हो--मा, सा.
२४ पाहतां-सा, २९५ विरष- मा, २६ नाही-- मा; २७ तिहीं-मा, सा.
२८ भ्रमरी- मा, २९ जाणीजे-- मा, ३० घडतें-- मा, सा. ३१ उणे-मा, सा.
३२ हें 'वि- मा, सा. ३३ सहजे-- सा, साहज- मा, ३४ कीॉ- मा, सा. ३५
बाळा- मा, सा. ३६ तरि-- सा, ३७ जऱ्ही--मा, सा. ३८ होंयि-- मा. सा.
३९ तर्ही-- मा, सा. ४० देखोनि- सा,
(८८)
बापु कि माए । हरिसु क॑ हि न माए। चोज कैरिति॥५६२॥
तैसें संत मार्हिएर माझे । तुश्चि मीनेल्यां मीं ठोडेजे । ते चि
ग्रंथाचाने व्याज । जाणिजो जी ॥ ५६१ ॥ आतां विश्वात्मकु
भाझा । खामी श्रीनिवृत्तिराजा । तो अवधोरु वाकयपूजा ।
ज्ञोनदे3? क्षणे ॥ ५६५ ॥
इति श्रीमद्भगवद्वीतातूर्पानषत्सु ब्रह्मब्रिययायां योगशास्त्र
श्रीकृष्णाजुनसंवादे पुरुषोत्तमयोगो
नाम पंचदशाध्याय: |
॥ श्रीकृष्णापॅणमस्तु ॥
५४१७ ०९ /४७,
१ बाप-सा., २ कॉ-सा; कां-मा. ३ माय-मा; माये-सा. * हर्षे-मा; हष-
सा, ५ हॉ-मा, सा, ६ मायेल्मा; समाये--सा, ७ कारती--मा, सा. ८ माहेर-.
मा, सा. ९ तुम्हीं मा, सा, १० मीनल्यां--मा; मिनलिया- सा. ११ लाड
जे--सा, १२ विश्वात्मक-मा. १३ हा माझा--मा, सा. १४अवधारू-मा, सा.
१५ ज्ञानदेवो-मा, सा,
अध्याय पंधरावा
टीपा व स्पष्टीकरण
“>>>: :५८:८८-८४ 00000000010ए0ण0 00 शण -----३>-३-क->---> न -:--५>-:> >>>>--* -:>>>: जड उकडा कत कन नमादी
५-४” ऱ्या >“५८/४./४/४५-/ 2४-५६ »/५<५ >< “५५”४'
टीपा व स्पष्टीकरण
न. 4.“८<६६५५४२ ५७” ७७-०० न
ज्ञानेश्वरीच्या यापूर्वीच्या पहिल्या, सहाव्या, दहाव्या, बाराव्या अश्या
अध्यायांचे आरंभ ओझरते जरी पाहिले, तरी तेथे गुरुस्तुतीच्या रुपाने ज्ञाने-
श्वरांनीं बराच ग्रथावेस्तार केल्याचे दिसत असून, प्रस्तुत प६राव्या अध्यायांतही
या परपरेला अनुसरून पहित्या २८ ओव्या, त्यांनीं श्रीगुरुचरणमानसपू्जेत
खर्चा घातल्या आहेत. पुढें सळाव्या व सतराव्या अध्यायांतही त्यांनीं असेंच
अनुक्रमे सद्गुरुस्यस्तवन व गुरुरायगणेंद्रनमन केलें असून, शोघटच्या अध्यायांत
तर आरंभां व शेवटीं गुरुनमन करून गुरुस्तुति करण्याचें आपल्या वाणीला वडच
लागलें आहे, असा कबुर्लाजबाबच त्यांनीं देऊन टाकला आहे. ज्ञानेश्वरांनी
अंगिक!र्लल्या नाथपंथांत गरुभक्तीला ॥विशष महत्व होतें, म्हणुनच त्यांनी
आपल्य ग्रेथांत युरुस्तृतीला एवढें महत्वाचे स्थान दिलें हें खरे असल, तरी ज्ञाने-
श्वरांच्या मुळच्या विनम्र व श्रद्धाशील वेत्तीत आपले गुरु व ज्येष्ट बंधु निवृत्तीनाथ
यांच्याबद्दल नितांत आदर वसत असावा, हेंही अगदीं साहाजिकच होते. ज्ञानेश्वर
म्हणुनच येथे आपल्या ह्ृदयांत ग॒रूंच्य़ा पावलांची स्थापना करण्याचा संकल्प
करतात. भो. १-चोफलशोने-चोरंग करून ( नाम क्रियापद ), आतां आपरे
हृदय हाच चोरंग करून त्यावर श्रागुरूचीं पावलें बसऊ. आपल्या हृदयाचा
चौरंग करून त्यावर गुरूंच्या पावलांची स्थापना करू, ज्ञानेश्वरांना आपल्या
गुरूच्या पादुकांची मानसपूज| करावयाची असल्यानें, त्यांची प्रथम ते हृदयरूपां
आसनावर स्थापना करतात, ज्याची पूजां करावयाची त्याची प्रथम कोणत्या
तरी स्थानीं स्थापना करावा लागत. ज्ञानश्वरांनां येथे आपल्या गुरूच्या पायांची
पूजा आरंभतांना, त्यांची आपल्या हृदयाच्या चोरंगावरच स्थापना केली आहे.
पुरूंच्या पावलांचे स्मरण ज्ञानेश्वरांना नित्य आहे असा अथे.
ओ. २--आपल्या हृदयासनावर स्थापलेल्या गुरुपादुकांना आतां अध्ये
देतात. अध्यु--गंध, पुष्प व अक्षता यांसह ओंजळोत पाणी घेऊन तें
].$
देवावर सोडणें याला अध्य म्हणतात. येथे ऐक्यभावावर आजळीचें, सवे इंद्रियांवर
कलिकांचे व पुण्यावर जलाने, अशी रूपके कल्पिली आहेत. पऐेक्यभावाची
इ.- आत्मा व परमात्मा यांचे एकय आहे या भावनेची ओंजळ. खवैंद्रिय
इ.-पांच कर्मेंद्रिये व पांच ज्ञानेद्रियें अश दहा इंद्रियें हीच कोणी कुड्मलें अथव!
पुष्पकालेका, अशा दर्शद्रियरूपी पुष्पकळ्यांनीं, पुण्यांजालि--पुण्यरूपीं जलाचे
अध्ये. आत्मापरमात्मेक्यरूपी भावनेची ओजळ, दशोद्रेयांच्या कळ्यांनी भरून
पुण्यरूपीं जलाचे अध्ये गुरुपादुकावर अर्पण केळे आहे. सर्वाभूवी समभाव
झालेल्या मनानें सवे दर्शेद्रियें व पुण्यस॑चय आपण युरूंच्या पायावर अपण केला
आहे, असे ज्ञानेश्वर सांगतात. दरांद्रियांच्या व्यापाराचे व पुण्यसंचयाचें अशा
स्तानि गुरुचरणावर उदक सोडल्यानंतर, आपल्या हांतून भावी जन्माला कारणी-
भूत होणारी फलाद्यायुक्त कर्म, होणार नाहीत व अशीं कर्मच झाली नाहींत
म्हणजे आपण जन्ममरणाच्या फेऱ्यांत सांपडणार नाहीं, असा ज्ञानेश्वरांचा आशय
आहे. आपल्या दहा शंद्रियाकडून होणाऱ्या कमामुळें व आपण केलेल्या पाप-
पुण्यामुळ, प्राण्याला जन्ममरणाच्या 'चक्कांत सांपडावें लागते, अशीं कर्भ व पुण्य-
पाप हींच जर इईश्वरापण किंवा युरुचरणापण केली, तर पुढें कसल्याच कमांचा
संभव नसल्यामुळे, जन्म व मरण प्राप्त होण्याचे कारणच उरणार नाहीं. ज्ञानेश्वर
अशा मोक्षाच्या उद्देशानच आपल्या सवे कर्माचें व पापपुण्यांचें उदक गुरुचणावर
सोडून माकळे झाले आहेत. आ. ३- आतां या ओर्वात गुरुचरणांना चंद-
नाची उटी लावण्याचा उपक्रम केला आहे, सुरुपादुकांची प्रथम एका आसनावर
स्थापना करून लांना अध्ये दिल्यानंतर, मानसपूजाविर्धाच्या क्रमानें यापुढें त्यांना
चंदन किंवा गंघलेपन करणें ओघानेच येते. तोच प्रकार येथें पुनः अध्यात्मिक
रूपकाचा अवलब करून वार्णेला आहे. अनन्योदक ३.-गुरूंच्या ठिकाणी
असणारी जी अनन्यभक्ति, त्या अनन्यभक्तीच्या शुद्ध पाण्यांत धुतलेली गुरु-
निष्ठेची, गरसेवेची, जी वासन, तांच गु्चरणांना लावलेली चंदनाची उटी
होय. चैदनाचें खोड चांगल्या स्वच्छ पाण्यांत उगाळून मगच त्या चंदनाचा
लेप देवतामूतीवर करतात. येथें ज्ञानश्वरांना गरुनिष्टारूपीं चंदनाचें खोड गुरू-
बद्दलच्या अनन्यभ'क्तीच्या पाण्यांत उगाळून तो चेदनाचा लेप गुरुचरणावर लावला
आहे. अवा - अखंडित लेप, पातळ नव्हे तर जाड असा लेप, आपली
ष्
गुरूबद्दलखी अनन्यभक्तीची भावना असून, त्या भावनेने निर्माण झालेली गुरु-
सेवेची इच्छा गुरूचरणांना व्यापून राहिली आहे, असा ज्ञानेश्वरांचा इत्यथे आहे.
गरूच्या अनन्यभक्तोने निर्माण झालेली गुरुसवेची आपली वासना गुरुचरणी
अखंड आहे, असा त्यांचा सांगण्याचा भाव आहे. ओं. ७- या व पुर्ढाल
ओंवीत युरुचरणंना अलंकार समपंण करतात. प्रेमाचेनि इ०--मगुरग्रेमरूपी
सुवणीचीं. भांगारं -- सुवणीरची. हें नेपुराचें विशेषण आहे. निवोलाने -
स्वच्छ करून, उजळा घालून. गुरुप्रेमरूपी सोन्याची केलेली नूपॅर, उजाळा देउन
तीं त्या सुकुमार गुरुचरणांत घालं. नेपुरं-पादभूषण, पेजण. गुरुग्रमरूपी झळझ-
ळात सोन्याचें पेजण मी गुरुचरणी घालतो, असें म्हणण्य़ांत ज्ञानेधरांनीं आपलें
उत्कट व जाज्वल्य गुरूचरणप्रेमच व्यक्त केलें आहे. आपल्या गुरुप्रमानें गुरुवरण
अस अलकत करण्यांत दर्खांल ज्ञानेश्वरांपा ।धिनय दिसून येतो. ओ. "-- येथे
आणखी जोडवीं हा अलंकार गुरूचरणांना अपण करतात, घनावालि-घणावलेली,
दृढ झालेली, निचित झालेळी. पहा “ पे सावधपणे जेसे । वार्हावळ आल्से ।
सपुप्ति बैसे । घगावोने॥ -- ज्ञानेश्वरी-१४-१४१, गुरूचरणाबद्दलची दढ झालेली
आवड ही एक. अद्यभिचारं--एकनिष्ठनेनं जी चोखडी, चोख आहे, अशी
दुसरी. ज्ञानश्वरांनी येथे गुरूंच्या दोन चरणांत दोन जोडवी घातली आहत. एक
गुरुचरणाबद्दल दड झालेल्या आवड'चें जोडवे, व दुसरें गुरुचरणाबद्दलच्या एक-
निष्टतेचें जोडवे, असा हा दोन जोडव्यांचा जोड आहे. गुरुचरणाबद्दलची आपली
आवड जशी दढ आहे, तशीच ती एकनिष्ठ (ववा अनन्य आहे असेच ज्ञानेश्वरांनी
यथे सूचित केलं आहे. आंगालिया - जोडवी. ओ. ६- यानंतर गुरुषरणा-
वर कमल वाहेले आहे. आनंदमोदबहळ -' आनंदामोदबद्दल ) असा पाठ
असणे चांगले, ब्रह्मानंदाच्या आमोदानें, सुगंधाने प्रचुर अस अष्टसात्विक भावांचे
उमललेलें कमल, आतां गुरुषरणावर ठेऊ. खात्विकाचें-सात्विकभावरूपीं कमल,
सात्विकभाव ही स्थायि व व्यभिचारी या भावांमधील अवस्था असून, हिच्या
ठिकाणी सहज, अकृत्रिम, सत्य अशा भावना व्यक्त असतात, अशा सात्विक
भावनेंतच भक्ताचे मन आराध्यदेवतकडे आकार्षेलें जातें. हे सात्विक भाव स्वेद
स्तंभ, रोमांच, स्वरभंग, वेपथु (कंप), वैवण्ये, अर्र, व प्रलय असे आठ आहेत.
म्हणून येथे " अष्टदल ' असा मुद्दाम उल्लेख केला आहे. ब्रह्मानंदाच्या सुगंधाने
द्
बहरलेले आपलें अष्टसाखिकभावाच कमल ज्ञानेश्वरांनी गुरुचरणी अपेण केलें
आहे. गुस्चरणांना वदन करतांना आपल अष्टसात्विक भाव कसे अगदीं बहरून
येऊन मन एका विशेषप्रकारच्या आनंदानें भरून गेल्याचे ज्ञानेश्वर सांगतात.
आं. ७-वरील सहा ओव्य़ांत मानसपूजेतील आसन, अध्ये, गंध, अलंकार व
पुष्प इत्यादि गुरुचरणांना अपण केल्यावर आतां धूप, दीप, आटिंगन यांची येथे
पाळी आली आहे. अहइंधूपु - अहंकार किंवा अहंभावरूपी धूप, असा अहं-
कारार्चा धूप जाळणें म्हणजे मीपणा नष्ट होणे, मीपणा नष्ट झाल्याशिवाय गुरू-
बद्दल ऐक्य निर्माण होणार नाहीं. म्हणून ज्ञानश्वरांनीं गुरूचरणापुढें मीपणाचा
धूप जाळून ता नष्ट केला आहे. खोहुतेज--' सः परमात्मा अहं ' अशा
महावाक््याचा दाप ज्ञानेश्वरांना गुरुचरणाना ओवाळला आहे, आत्मा व परमात्मा
हे एकच आहेत, या ज्ञानाचा दोप हृदयांत पाजळ्ला कीं, मोक्षाला वळ लागत
नाह. ज्ञानश्वरांना अशा ज्ञानाचा ढीप्च युरुचरणांना ओवाळला आहे.
ज्ञानेश्वरांना अशा ज्ञानाची प्रतीति झाली होती असाच त्याचा अथ आहे.
खामरस्य-युरुशिष्येक्य, पोटाळूं--आरिंगू. अशा रितीने अहभाव नष्ट
होऊन आत्मापरमात्मेक्याचे ज्ञान अंगीं बाणल्यावर मग गरादीष्यक्य होण्यास
काय वेळ १ म्हणून असें एक्य़ मग आपण निरंतर कवटाळूं, असें एक्य आपणास
मग सहजच प्राप्त होइल, असा ज्ञानेश्वरांचा आराय आहे. ओ. ८-पाउवां-
पादुका, खडावा, आपल्या शारीराच्या व प्राणाच्या अशा दोन खडावा, जोडे मी
आतां गुरुचरणी, गुखूंन्या पायांत घालीन, असं ज्ञानेश्वर मोठ्या कृतज्ञतेने सांग
तात. ज्ञानेश्वर आपल्या गुरुकृपवद्दळ एवढें कृतज्ञ आहेत की, आपल्या शरीराचे
ब प्राणाचे जोडे करून जरा त्यांनी गुरूंच्या पायांत घातले, तरी गुरूनीं कलेल्या
उपकारांची फेड होणार नाही, अर्थच त्यांना वाटते. एकाद्याचे आपल्यावर फार
उपकार झाले तर “ माझ्या अंगाच्या कातड्याचे जाडे करून जरी आपल्या मी
पायांत घातले, जरी आपले उपकार फिटणार नाहात ” असे आपण निलाच्या
व्यवहरांत जसे म्हणतो, तशाच उक्तीचा ज्ञानेश्वरांनी येथे अवलंब केला आहे.
भोगमोक्षीा--ऐहिक सुखोपभोग व पारलोकिक मोक्ष यांचें गुरुचरणावर निंब-
लोण करू, असें ज्ञानेश्वरांना आपल्या या गुरुमानसपूजेच्या शेवटी म्हटलें आहे.
निबलाण --दृष्ट काढण्यासाठी घ्यावयाचे कडू निंबाची पानें, मीठ, मोहरी इ,
छि
पदाथे, दृष्ट काढतांना हें पदाथे ओवाळून टाकावयाचे असतात. येथे ज्ञानेश्वरांनी
गुरुचरणावरून भोगमोक्षांचे निंबलोण केलें, म्हणजे भोग व मोक्ष हे गुरुचरणा*
वरून ओवाळून टाकल असा अथे. गरुचरणसेवेपूढें ऐहिक सखोपभागांची व
पारलाकिक माोक्षसुखाची ज्ञानश्वरांना किमत वाटत नाही, असाच भाव त्यांनी
व्यक्त कला आह.
ओ. ९--याप्रमाणें गुरुचरणांची अध्यात्मिक मानसपूजा केल्यावर, ज्ञानेश्वर
येथे गुरुसेवेमागील आपला हेतु स्पष्ट करतात, हया इ. --या गुरुषरणसेवेनें
मला असें देव लाभावें की, ज्यामुळे सकळ इच्छित अथौचा समुदाय मला पाट
बांधील, किंवा मला पट्टाभिषेक कर्राल. या गुरुचरणसेवेनें मला असें देव लाभावे
कीं, ज्यामुळे मला सवे इच्छित वस्तूंची प्राप्ति व्हावी, अश्या इच्छित वस्तूंची
प्राप्ति होण्याइतकें देव गरुकृपेने आपगास अनुकूल होईल, अशी ज्ञानेश्वरांना खात्री
आहे. पाडु बांघणे - पट्टाभिषेक करणें, स्वामित्व देगे. जे - जें देव मला
सवे इच्छित वस्तूंचे स्वामित्व देईल, ओं. १० -- गरुचरणसवेनें प्राप्त झालेल्या
देवाने आणखी काय काय होइल तें सांगतात, ब्रह्मिंचे इ.-परब्रह्माच्या ठिकाणी
विश्रांति मिळण्यापर्यंत, अर्थात् परत्रह्माच्या प्राप्तीपयेत. उस्मेख -- माझें ज्ञान
उत्क्ष पावेल. चिसवणे-विश्रांति. वऱहीं - पर्यंत, उन्मेरबु-ज्ञान. उजरि-
उत्कषे, गुरुंचरणकृपन माझ देव अनुकूल होऊन माझें ज्ञान ब्रह्मप्राप्ति होण्याइतकें
वाढेल, माझं ज्ञान मला ब्रह्मपद मिळवून देण्याइतर्के वृद्धिंगत होइल, अशा श्रष्ठ
प्रकारच्या ज्ञानाने माझी वाणी म्हणजे प्रत्यक्ष अम्रताचा सागरच होईल. आपल्या
वाणीला प्रत्यक्ष अम्रताचें सामथ्ये येईल, असें ज्ञानेश्वर सांगतात, आपल्या वाणींत
श्रोत्यांना मोक्ष देण्याचें सामथ्ये येईल असाच तेथे आशय आहे. ओ. १ १-८
गुरुकृपेने देव अनुकूल झाल्यावर आपलें वक्तृत्व काय दर्जाचे होइल, लारचेही
वगेन करतात, पूणेचंद्राचा इ.-कोटी पूर्णेचद्रांची माझ्या वक्तृत्वावरून कुरीडी,
करावी, कोटि पू्णेनचंद्र माझ्या वक््तृत्वावड्न ओवाळून टाकावे, इतकी माझ्या
मखांतील अक्षरांना गोडी येइल. चंद्र हा सुधाकर आहे, तो आपल्या किरणांतून
अम्रताचा निष्यंद करतो अशी समजूत आहे. पण असे अमतसखावी कोटी पूर्ण
चेद्र जरी माझ्या वक्तृत्वावर्न ओवाळून टाकले, तरी गुरक्रपेनें माझ्या वार्णीला
आलेल्या गोडीची ते बरोबरी कह शकणार नाहीत, असा ज्ञानेश्वरांचा आत्म-
द्द
विश्वास आहे. घा - घातली जाईल. ( घाल घातूचें कमग प्रयोगाचें रूप,
घातले जातें किंवा घातळें जाईल या अर्थी ) कुरॉडी--ओवाळणी. ते खा--
चंद्राच्या किरणांतून खवणाऱ्या अमृताइतकी गोडी आपल्य वाणीला येईल, असें
ज्ञानेश्वर आत्मविश्वासाने सांगतात. पण हें सव गुरुळपेनें प्राप्त झालेल्या दैवाने
घडून येणार आहे. असे देववान् आपण आहो असाच ्वॉनि ज्ञानेश्वरांनी येथे
प्रकट केला आहे. ओ. १२-अश्शा देवाच्या आनुकूल्यानें आपली वाणी श्रोलांन|
ज्ञानाची कशी खैरात करील, तें आणखी एक भव्य उपमा देऊन सांगतात.
खूर्य इ.-सुयानें आश्रय केलेली पूव दिशा जशी सवे जगाला प्रकाशाचें साम्राज्य
उघडून देते, तद्वतच गुरुकृपेचे आधघिष्टान लाभलेली आपली वाणी आपल्या
श्रोत्यांना ज्ञानाचा लखलखाट करून सोडील, राणिव - राज्य, दिवालि
करणं-लखलखाट करण, गदी करणे, ओ. १९--अशी गुरकृपेचें अधिष्टान
लाभलेली आपली ज्ञानसंपन्न बाणी, वेवढी सामथ्येशाली हाइईल ते आणखी
वर्णन करतात. ज्ञेणं देवे--ज्या गुरुचरणसेवेनें प्राप्त झालेल्या देवाने, वाणीला
असे माधुये येईल की, त्याच्यापुढे नादरूपाने अवतरलेले ब्रह्मही खुरटें वाटावें |
गुरुकृपेच्या दैवानुकल्यानें वार्णांला अशी मधुरता प्राप्त होईल की, त्यापुढे सुस्वर
गायनहा ।फेके पडावं. नादब्रह्म--नादरू्पानें अवतरलेले ब्रह्म, सुस्वर गायन
केवट्य इ०--किंवा केवल्यसुख अथवा मोक्षपुखही त्य! वाणाच्या श्रवणसुखा-
पुढ मुळींच शोभू नय. गुरुकृपेचें देव प्राप्त झाल्यामुळे, आपली वाणी अश
मधुर होईल क|, (तेच्यापुढे सुस्वरगायनही फिके वाटेल व त्या वाणीच श्रवणसुख
इतक उत्कट असल क|, त्याची प्रत्यक्ष माक्षसुदेर्खांल बरोबरी करणार नाह.
न सज्ञे--शोभणार नाही, ओ. १४--आपली वाऱ्चारूप वेल श्रवणसुखाच्या
मांडवावर अशा कांही जोरान बहरेळ का, जगाला तिच्यामुळ मोगराच्या सुर्ग-
घाचचा आनंद लटावयास मिळावा | वसंत क्रवूंत मागरीच्या सुवासार्ने लोकांना
जसा चित्तांत आनंद मिळतो, तसाच आनंद श्रोत्यांना आपल्या वाणीच्या श्रव«
णानें भेळ, असें ज्ञानेश्वर सांगतात. माधघबी-वसंत क्रतूंत फुलणारी एक
वेळ, मोगरी, खांत्थिनलि->बहरली, प्रफुद्ठित झाली. पहा-“। तेणे
ताख सदाफळ झाड । वनश्र, सासनली वचहुकडे--” नख; राकेम, स्व, ७७ढ
झा. १५--ज्या दवाचे अथवा परत्रह्माचें ठाव ठिकाण न सांपडल्यामुळें, मनाला
९
व वार्णींला परतावें लागते, तो देव अथवा परब्रह्म ग॒रुकृपेच्या महिम्याने शब्द-
गोचर होतो, असा चमत्कार घडून येतो. परब्रह्माचे वर्णन वास्तावेक वेदांना किंवा
ननाला करतां न आल्यामुळें. ते न करतांच त्यांना परतावे लागलें आहे. पहा-
५८ यतो वाचो निवतेते अप्राप्य मनसा सह. ” निगगग परत्रह्माच वगंन वेदांना व
मनाला करणें अदशाक्य आहे. कारण तें शब्दातीत आहे. तथाप अशा
वर्णना्तांत परत्रह्माचे शाह्वूचित्र रेखाटण्याचा चमत्कार, आपणास केवळ गुरूंच्या
अनुम्रहामुळेंच करतां आला आहे, असा ज्ञानश्वरांचा अभिप्राय आहे. युरकृूपेचा
माहिमा असा अपार आहे कौ, तो प्राप्त झालेल्या शिष्याला, निर्गुण निराकार
अशा परब्रह्माचे स्वरूप रेखीव शाद्वांत श्रोल्यांपुढे उभे करण्याचा चमत्कार कहुन
दाक्षविता येतो. जी गोष्ट बेदांनाही रॉक्य झाली नाहीं, ती गुरुकूपमुळे आपणास
शक्य झाली असा ज्ञानेश्वरांचा भाव परत्रह्माचे वर्णन शह्वांत हुबेहूब करण्यांत
आपण यरस्वी झालों तें केवळ गुरुक्ृपेमुळेंच होय, असें सवे श्रेय ज्ञानेश्वरांनी
गुरुंनाच देऊन टाकर्ळे आहे. ओ. १६-7पुनः होच गोष्ट थोड्या निराळ्या
भाषेत सांगतात. अगोचर-इंद्रियांना जाणण्यास अरक्य असें परब्रह्म. जे पर-
ब्रह्म कोणत्याही ज्ञानाने जाणतां येत नाही, जें घ्यानानेही आपलेसे करतां येत
नाहीं, जें इंद्रियम्राह्मही नाहीं, तें माझ्या ओवींला मात्र प्राप्त होते. माझी ओवी
किंवा माझी वाणी मात्र अशा परखह्याचे वर्णन कहुं शकतें, हा गुरुक्ृपेचाच
महिमा होय. चोजवे--जागवे. नागवे -न आंगवेरन सांपडे, स्वाधीन
हात चाहा. फाव-ऱ्प्राीप् हाई, आं. १9--युरुपद्पक्मपराग--यगुरुचरण
रूपी कमलाचा सुगंध जेव्हां प्राप्त होतो, तेव्हांच वर सांगितलेले साभाग्य वाणीळा
प्राप्त होते, निगुण निराकार अशा परत्रह्मर्चे वणगन वरण्याचें सोभाग्य जं वार्णाला
येतं, तें गुरूवरणसेवेनेंच हाय, असे ज्ञानेश्वरांनी यथे पुनरपि म्हटळें आहे. पद्म.
पराग--कमलगंध, आंग वळलघग-प्राप्त होणे,
आ. १८--आतां ज्ञानदेव म्हणतात, “ तर मौ आतां आधिक काय
सांग £ गुरुकृपेचे हं भाग्य माझ्याशिवाय दुसऱ्या कोणास मिळालले नाहीं. ”
निवृत्तिनाथ हे ज्ञानदेवांचे ज्येष्ठ बंधु व तेच त्यांचे गुरु असल्यासुळे, त्यांना गुरूचा
घरच्या घरीं लाभ झाला. म्हणून गुरुचरणसेवेच्या भाग्याचा लाभ आपणाला
जसा सहज झाला तसा दुसर्यास झाला नाहीं, हें लांचें म्हणणें अगदी साथे
१०
आहे. अना ठाई-दुसर्या ठिकाणीं, दुसऱ्या कोणास, ओ. १९--आतां
गुरुकृपेचें हें भाग्य आपणालाच कां लाभले, याचें स्पष्टीकरण शञानेश्वर येथे
करतात. जै-- याचे कारण असे कीं, माझ्या गुरूचे मी एकुलतं एक तान्हें वाळ
असल्यामुळे त्यांच्या कृपेला मी एकटाच पात्र झालो त्यांची कृपा कवळ माझ्या
एकट्यांच्याच हातची हाऊन बसली. एकळलोतं--एकुलतं एक. एकहाते-
त्यांच्या कृपेचा कारभार असा एकहाती झाला, गाय जशी एकाच धार
काढणार््याच्या सवईमुळें एकहाती होते, तद्वत गुरूंच्या घसटींतला मी एकटाच
शिष्य असल्यामुळे, त्यांची कृपा देखील माझा एकहाती झाली आहे. गुरुकृपेची
घार माझ्याशिवाय दुसऱ्यास काढतां येणार नाही असा अथ. ओ. २०--असें
पहा की, मेघ मोठ्या सामम्रीने जसा चातकासाठी वर्षाव करतो, त्याप्रमाणेच
स्वामीनी, गुरूनी, माझ्याबाबतीत केळे आहे. मेघाची मागेप्रतीक्षा करणाऱ्या
चातकपश्यासाठी मेघानें जसा पाण्याचा वषीव करून ल्याला संतुष्ट करावें,
त्याप्रमाणें गुरूंनी देखील माझ्यावर आपल्या कृपेचा वर्षांव करुन मला तृप्त
केलें आहे. भरोवरी झआघबी-मोठ्या सामम्रीनें ( तृ. ) रिचवी-वषाव करी.
मेहु--मघ. ओ. २१--अशी गुरुकृपा माझ्या पाठीशी होती, म्हणूनच माझे
तोंड रॅकामी बडबड करीत असतांबा, त्याला गीतेसारखा गोड विषय अनायासे
व्याख्यानाकरतां सांपडला, वास्तावेक मल प्रथम कांही विषय नसल्यामुळे, माझी
रिकामीच बडबड चाळू होती. पण गुरुकृपेने माझ्या बडबर्डाला, व्याख्यानाला
गतेसारखा सुरस विषय सांपडला |! माझ्या व्याख्यानांत गीतेचा जो विषय
सहज आला, गीता ही माझ्या वडबडीचा जी विषय होऊन बसली, ती निव्वळ
गुरुक्रपेमुळे ! आंतुडणे--सांपडणे, प्राप्त होणे. पहा सांग पांडुरंगा मज
हा उपाव ॥ जेणे तुझे पाव आंतुडती ॥<-तुकाराम, ओं. २२-हाच गोष्ट
एक दोन दृष्टांतांनी सांगतात, होप इ.-प्रारब्ध जर वश होईल, तेर हातांत
घेतलेल्या वाळूची देखील रत्ने होतील. परोते--पळीकडे. दुसऱ्या बाजूस,
उलट. पहा-' रंका परोते गाळू १-ज्ञानेश्वरी अ. १२-५६. आपेतं--वरा.
नशीब जर अनुकूल होइल, तर हातांत घेतलेल्या वाळूची डल्ट रत्ने होतील.
पहा-।' विघमप्यमृतं क्रविद्धवेदमृत॑ वा विषमीश्वरेच्छया “--रघुवंश ८. * लान
हातांत धरलेली माती देखील सोनं हाते ! असें भाग्यवानाबद्द आपण आजच्या
११
व्यवहारांतही म्हणतो. उजू इ.--आयुष्य जर सरळ असेल, तर मारणारा
देख ल प्रेम करील, आयुष्याची दोरी जर बळकट असेल, तर मारणारा श्र
देखील मित्राप्रमाणें प्रेम करीळ असा भाव. मा(रते-मारणारा. उजू-सरळ,
अखंड. वाळूची रत्ने होणें हे॑ जसं अनुकूल नशिबावर व मारणार्यानेंही
उलट प्रेम करणं हें जसं आयुष्याच्या बळकटपगावर अवल्बून आहे, तद्वत्
माझ्या बडबडीला गोतेसारखा वषय सहज सांपडण, हे निवळ गुरुक्षपेवरचच
अवलंबून आहे. आ. २३-परमेश्वर जर भुकेची वेळ राखील, परमे-
श्वराच्या मनांत कोणीकडून तरी जगवायचंच आलं, तर आधगांत घातलेल्या
खड्यांचा देखील अमृततुल्य भात तय्नार होईल, ईश्वराच्या कृपनं खडे शिज-
विले, तरी त्याचा सुंदर भात होईल असा अथे. हरल - खडे. असृताच-
अमृतासारखे गोड. परमेश्वर याप्रमाणे कांहीही करूं राकेल. आपण म्हणताच
ना ' भुकेला कोंडा अन् निजेला घोडा, ' हा चमत्कार परमेश्वरच घडवितो.
ओ. २४-त्याप्रमाणें गुरु जर शिष्याचा अंगिकार करताल, ते जर शिष्यावर कृपा
करतील, तर अवघा संसार मोक्षमय हाऊन जाईल. शिष्य जन्ममरणरूप संसा-
रांतून सुटून त्याला ब्रह्मनिर्वाणरूप मोक्ष मिळेल. शिष्याला असा मोक्ष देण्याचें
सामर्थ्ये फक्त गुरूंतच आहे. ओ. २५ गुरुक्रपेन शिष्याचे कसें कल्याण होतें,
गुरु दिष्यांचा कसा पाठिराखा होतो, याच एक पौराणिक उदाहरण देतात. “ असें
पहा की, विश्ववंद्य असा पुराण पुरुष जो नारायण श्रीकृष्ण, त्यांन आपलें भक्त जे
पांडव, त्यांना कधी उ म्हणून कांहीं पाडळेंच नाही, त्यांना कमी म्हणून कांही
पडूंच दिलें नाहीं, द्रोपदीवर्रहरणप्रसंगी द्रोपर्दाला वल्ने पुरवून तिची लाज राखणे,
दुवीस क्षि पांडवाचें सत्वदरण करण्यास आला असतां, शिष्यांसह त्याला यथेच्छ
भोजन घाळून पांडवांचे सत्त्वरक्षण करणे, इतकेंच नव्हे तर अजुनाचे सारथ्य
करणें, या गोष्टीं श्रीकृष्ण पांडवांचा कसा प!ठिराखा होता हेंच सिद्ध करतात.
शवाय श्रीकृष्णाने अजुनाळा भगवद्वीतेचा उपदेश करून ज्ञानसंपन्न कले, हो
गोष्ट दर्खाल पांडवांबद्दल त्याला वाटत असलेल्या आस्थेचीांच द्योतक आहे,
ओ. २६-म्हणून ज्ञानेथवर म्हणतात को, श्राकृष्णाने पांडवांना जसें कांहीं कमी
पडूं दिलं नाहीं, त्याचप्रमाणे “ श्रीनिवृात्तिनाथांनी सुद्धां माह्या अज्ञानाला ज्ञानाचे
तेज आणलं, माझ्या अज्ञानाला देखील ज्ञानाची योग्यता आणली, ” "निवृत्तिनाथ
१२
हे ज्ञानेश्वरांचे गरु असल्यामुळे, त्यांनी आपल्या अज्ञानाचेंही कौतुक करुन आपल्या-
वडून गाताप्रवचन कराविलें, व त्यांच्या प्रोत्साहनामुळे व पाठिंब्यामुळेंच आपल्या
तोडून निघणाऱ्या शाब्दांना ज्ञानाचे नोट स्वरूप आठे, असं ज्ञानेश्वर मोठ्या
विनयाने व प्रांजळपणानं सांगतात, श्रीकृष्णांनी अजुनाला जसें ज्ञानसंपन्न केले,
तसेंच निवृत्तिनाथांनी आपणास ज्ञानाच्या पायरीवर बसविलें, अस म्हणण्याचा
त्यांचा भावाथे आहे. बाजे -_चांगुलपणाल!, ब्यवास्थतपणाला. ओ. २७--
हं आतां पुर॑ ! कारग या बोलण्यानं, वाच्यतेन, प्रेम कर्मांच होते, शिवाय
गुरुंचा ग्ररेव वर्णन करण्याचें मळा तरी ज्ञान कोठें आहे १ त्यांचा गौरव
करण्याइतके ज्ञानही मजजवळ नाहीच. रूळतखे --मळतसे. ज्ञानेश्वरांचे *हृणणें
असें कां, प्रेमाची वाच्यता केळी की, त्याला कमीपणा येतो. प्रेम ही बोलून दाख
विण्याची वस्तू नसून ती प्रत्यक्ष करण्याचीच वस्तु आहे. ओ. २८--आतां
ल्या गुरूच्याच प्रसादाने गीतचा अभिप्राय सांगून तुम्हां संताच्या पायांची मी
सेव करीन, असे ज्ञानेश्वर श्रोत्यांना अनुलक्षून म्हणतात. गीताप्रवचनाच्या
रूपाने मी तुम्हां संतश्रोत्यांची सेवा करीन असा भाव. पखाये--प्रसादाने,
बोलगेन सेवीन, सेवा करीन. ओ. २९-येथून ३३ ओवीपर्यंत पांच ओव्यांत
मागील १४ व्या अध्यायांतील विषयाचे अनुसंधान व प्रस्तुत ५५ व्या अऱ्या-
यांत पुढे येणाऱ्या विषयांचा प्रस्ताव कला आह. श्रीकृष्णांनी आपल्या गीतेच्या
१४ व्या अध्याच्या शेवटी कोणता सिद्धांत मांडला, तेंच पुढील ३० ओवीमध्यें
सांगितल आहे. निणय सिद्धांत. केवल्यपाति-कैवल्याचा, कैवलस्थितीचा
स्वामी, श्राकृष्ण,
ओं. ३०-तो सिद्धांत असा कॉ, ज्याच्या हातांत ज्ञान, तो माक्षाचा
अधिकारी. शंभर यज्ञ करणारा जसा स्वगातील संपरज्तीचा मालक, तसा जानी हा
मोक्षाया धनी. हाच सिद्धांत श्रीकृष्णांनी चोदाव्या अध्यायाच्या शेवटीं मांडला,
कातमरखखबु-शंभर यज्ञ करणारा, शंभर यज्ञ करणार्याला इंद्रपद व स्वगाताल
सर्वे वेभव प्राप्त होते, अशी समजूत आहे. भो. २११-८र्किवा जो शभर जन्म
यज्ञादिकांसारख्या बाह्य कर्माच्या खटपरटात घार्लान्तो, तोच ब्रह्मपद मिळवितो,
दुसरा काणी नाहीं, बाह्यकर्म-मनाशी संबंध नसणारी यज्ञयोगासारखी कर्म.
: ज्रह्मकर्मा ' असा पाठ वेतऱ्यास खान संऱ्या ब्रह्मकमे करणारा असा लाचा अथे
११
होइल. ओ. ३२-किंवा डोळस माणसालाच ज्याप्रमाणें सूर्यांा प्रकाश लाभतो,
त्याप्रमाणे ज्ञानानेंच मोक्षाची गोडी चाखतां येते वर सांगितल्याप्रमाण हाच
सिद्धांत चवदाव्या अध्यायाच्या शेवटीं मांडण्यांत आला आहे. ओ. ३३-आतां
हं ज्ञान मिळविण्याची योग्यता कोणाच्या अंभी आहे हे पाहुं गेल्यास, जगांत
एकच पुरुष दृष्टांस पडतो, यापुढं ओ. १३-४४ या आव्यांत जो विषय मांडला
आहे तो सामान्यपणे असा:-(१) झानी तोच मोक्षाचा अधिकारी हा चवदान्या
अध्यायाच्या रोवर्टी मांडलेला संद्धांत असून ( २ ) ज्ञान हाण्य़ास मन झुद्ध
व्हावें लागत व (३ ) मन झुद्ध होण्यास तें वेराग्यसंपक्न होण अवश्य आहे, व
पुनः विरिक्तता येण्यास संसाराचें अनित्यत्व मनाला पटले पाहिजे, ( ४ ) म्हणून
हं संसाराचे अनिखत्व पटविष्यास त्यावर अश्वत्थ वृक्षाचे रूपक, प्रस्तुत पंबराव्या
अध्यायांत करण्यांत आलें आहे. ओ. ३४ -- अंजन भूमिगत द्रव्य दाखविते,
पण ते ज्या डाळ्यांत घालावयांच, ते डोळे पायाळचेच आसावयाला पाहिजेत
पायाळ माणसानेंच विशिष्ट प्रकारचे अजन डोळ्यांत घातळे म्हणजे भूमिगत
द्रव्य दिसल, अशी ज्ञानेश्वरकालींन समजूत होती. कारण हा दृष्टात ज्ञानेश्वरांनी
अनेक वेळां योजला आहे. झो. ३५-भूमिगत द्रव्य दिसायला प!याळचेच डोळे
जसे पाहिजेत, तसेंच मोक्ष मिळविण्यारा ज्ञानच पाहिजे. ज्ञानच मोक्ष देईल
दुसरं कोणी नाही. परि इ०--पण तें (ज्ञान) स्थिर होण्यासाठीं शुद्ध मनाची
जरी आहे. थारे--स्थिर हाई ओ. ३६-पण विरक्ताशिवाय ज्ञानाचा टिकाव
कुठंच लागणार नाहीं, असा सिद्धांत भगवंतांनी विचार करूनच येथें मांडून
टाकळा आहे. ठाई--या ठिकाणी, प्रस्तुत अध्यायांत. आओ. २७-आतां मनाला
एकदम येऊन बिलगणाऱ्या विरक्तीचा प्रकार तरी कसला असतो, याचाही विचार
सर्वेज्ञ अशा श्रॉकृष्णांनी केला आहे. परी-प्रकार ओ. ३८--जेव्हां आपल्या
पुढील अन्न विषयुक्त आहे, असें जेवणाऱ्याला ठाउक होतें, तेव्हां ता ज्या
प्रकारे आपल्यापुढील ताट टाकून जातो. वैराग्याचा प्रकार असाच असतो असें
पटविण्यासाठी हा द्षांत दिला आहे. विषदिग्धच अन्म जसं ताडकन् टाकलं जातं,
तसाच संसार ही ताडकन् सोडला पाहिजे. रलोये.-अन, ओ. ३९-तसेंच या
सव संख्राराची अनित्यता जेव्हां मनाला पटते, तेव्हां वैराग्य नको म्हणून मागें
ढकललं तरी ते पाठीस लागतं. रासार हा अनित्य नाशवंत आहे हें उमगलं की,
१४
मग वैराग्याबद्दल निराळी खटपट करावयास नको, ते आपोआप धांवत येतेच.
संसाराचे आमनेत्यत्व उगमणं म्हणजेच वैराग्य बाणणं होय, असा भाव.
संसाराच्या अनित्यत्वाच्या ज्ञानाची वेराग्यांत व परिसमाप्ति हाते. ओं ४०-
आलां हे संसाराचे अनित्यत्व किंत्रा अशाश्रतता कशा आहे, हें संसारावर
बृक्षाचें रूपक करून श्रीकृष्णांनी प्रस्तुत पंधराव्या आभ्यायांत सिद्ध केळे आहे.
रुखाकार मिखे - वृक्षाच्या आकाराच्या मिषाने, वृक्षांच रूपक करून, पैच-
दशा[-पंधराव्या अध्यायां. आओ ४१-झाड उपडलें की, त्याची उलटी बाजू
(बुंधा) आपणांस दिसत. असें उपडलेलें झाड वाळते, पण हें संसाररूपी झाड
तसं वाळणारें नव्हं, या संसाररूपी वृक्षाचा बुंधा जरी उपडल्याप्रमाणे वर आहे,
तरी हें झाड इतर सामान्य वृक्ष।प्रमाणं लवकर वाळणार, सुकणारे नव्हें. कव-
तिकं-कोतुकाने. येरी मोषह्दरा--उलय्या बाजूने. ठाके-उभे राहते. आ ४२-
याप्रमाणें संसारावर झाडाचें रूपक कुशलतेने करून, भगवान् श्रीकृष्ण मुमुक्षूना
जन्ममरणाच्या फेऱ्यांतून सोड वितात. कुसरी--कोशल्याने. सखाराची वारी-
पुन: जन्मण्याची व मरण्याची येरझार, खारिशसे-चुकवितो. आ. ४३-संसार
मिथ्या आह असें समजून, अहंभाव किंवा भीपणा आक्मस्वरूपांत लुप्त होऊन
जावा, विलीन व्हावा, यासाठींच श्रीकृष्णानीं या पंधराब्या अध्यायाची योजना
केली आहे. पंधराव्या अध्यायाचे प्रतिपाद्यच यथे सांगून टाकळ आहे. संसार
खोटा आहे असें समजणे व अहंभाव नष्ट होणें, हेंच खरं ज्ञान होय. थोडक्यांत
“जह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मेंव नापरः” असें समजणे हेंच सवे ज्ञानाचें सार
आहे. ओ ४४-आतां गाताम्रंथांतील हच ज्ञान सांगावे, या हेतूनें येथे विस्ताराने
सांगितलें आहे, तं तुम्हीं मन लावून ऐकावे असें ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांना अवुलक्षून
म्हटल आहे. ग्रीतेमध्यें हें ज्ञान भगवंतांनी सांगितलें आहे तंच, विस्ताराने
आपण सांगणार आहो, तरी मन लावून ऐका, असा शानश्वरांचा प्रस्ताव आहे.
भ्रंथगार्मचे-भगवर्द्रातांगत. उपलाधिले - सविस्तर सांगितलेले, जी वे--मन
लावून अवधानपूवक. आकार्णिजो - ऐकार्वे.
( श्छोक १ ) -- “ च्याचे मूळ वर, ब शाखा अनेक खाली आहेत,
जो कधींही नाश पावणारा नाहीं व वेद ही ज्याची पानं, असें ज्या अश्वत्थ
वृक्षाचे वणन करतात, तो वृक्ष ज्यानें जाणला, त्यानें सवे जाणलं, ” असें श्री-
१५
भगवान् म्हणाले. ओ. ४५ -- यांत भगवंतांचंच वणन केले आहे. महानंद-
सखसुद्रु-मह्मसाक्षात्काराचा, परब्रह्मांत ऐक्य पावण्याचा, जो महानंदरूपी समुद्र
त्याला भरती आणगारा, पूर्णिमेचा सोळा कलायुक्त चंद्र असा जो श्राकृष्ण, पुर्णि-
मेला समुद्राला भरती येते. पुर्णचंद्र जसा समुद्राला भरती आणतो, तसाच हा
श्रक्रिष्ण ब्रह्मसाक्षात्काराच्या समुद्राला भरती आणतो, भक्तांना ब्रह्म नंद लटायला-
ळावतो, ब्रह्मानंदांत डुंबायला लावतो, ब्रह्मानंदाचा यथेच्छ अनुभव देतो. द्ार-
केचा इ०-दारकेचा राजा. झो. ४९-येथून ६२ ओरवापर्यंत याच अश्वत्थ वृक्षाच्या
अलोकिकताचें बणत केलें आहे. “अगा पांडुकुमारा अजुंना ! जीव जेव्हां आपल्या
स्वरूपरूपी घराला यावयास निघतो, त्यावेळी भासमान होगारें हे जग त्याला
आडकाठी करतें. जीव म्हणजे मानव शरीरांतील आत्मा ज्यावेळी परमात्म्याशी
ऐक्य पावण्यास जातो, म्हणज साधकाला ज्प्रावेळी आत्यापरमात्मेक्याचें ज्ञान
होऊं लागतं, त्यावेळीं हें जग खरे आहे असा भ्रम, त्याज्ञानाच्या आड येतो.
आपल्या भोंवतीचं हें जग खरंच आहे असें आपणास वाटतें व त्या भ्रमामुळें
आपण “ आत्मा हाच परमात्मा आहे ? या ज्ञानाला दुरावतो, वास्तविक ब्रह्म
हॅच एक खरे आहे, जग खोटें आहे व जीव (आत्मा) हच ब्रम्ह ( परमात्मा )
आहे. हें ज्ञान होय. पण या ज्ञानाला, भासमान होणारे हें जग आडवे येते.
पांडुकुंवरा-' कुंवरा हें * कुमरा ' याचें अपभ्रष्ट रूप आहे. स्वरूपाचया-
स्वरूपाच्या, आपल्र] मूळच्या स्वरूपाच्या, घरा - परमात्मा किंवा परब्रह्म हें
मूळ आत्म्याचे घर होय. प्रत्येकाचा आत्मा या परमात्म्याचेंच प्रताबब होय.
आत्मा पुनः परमात्म्याकडे परत जाणें, म्हण जेच खरं ज्ञान होऊन भोक्ष मिळणे
होय. आडावारा करी - परब्रम्हाचे बाजूचा वारा आडवितो, प्रतिबंध
करतो. विश्वाभारु - जग खरें आहे हा भ्रम, आओ. ४७- तो विश्वाभास
म्हणजे हें आवाढव्य जग किंवा संसार नसुन, तो एक स्थिरावलेला महावृद्ष
असें समज. ” जगडबर॑ -विश्वविस्तार. थांबला - स्थिरावलेला. विश्वा-
भासाला येथे स्थिरावलेला, दढमूल झालेला महावृक्ष म्हटल आहे, हें लक्षांत
ठेविलें पाहिजे. ओ ४८- पग हा महावृक्ष इतर झाडोसारखा खाली मूळे व
वर फांद्या असा नाहीं, म्हणून तो कोणाला ओळखूं येत नाहीं, हा विश्वाभास-
रूपो महावृक्ष, इतर नेहमीच्या झाडांच्या अगदीं उलट आहे. याचं मूळ वर व
$
शाखा खालीं, असा उलटा प्रकार असल्यामुळें, तो एक वृक्ष आहे असें कोणाला
ओळखू येत नाही. लेखा - गणाति. पहा - “ क्रषीशंगासारिखा । क्रिडी-
कुरंगु केला देखा । यां स्रियांसि न ये लखा । ऐसा कवणु असे १”॥ उद्धवगीता-
४६५. नेए-त ये, येत नाटी. आ. ४९-या व पुढील ओवींत इतर झाडांची
स्थिति प्रथम सांगतात, व तम्ना ह्या महावृक्ष नव्हे, असें वणन करतात. “ इतर
वृक्षांची गोष्टी अशी आहे कौ, त्यांच्या वरच्या शाखांचा विस्तार केवढा जरी
मोठा असला, तरी मुळाला जर आग किंवा कुऱ्हाड लावली, तर ती झाडें उन्म-
ळून पडतात, आगी कां कुऱ्हाही-(षष्टींसारखा उपयोग) आगीचा किंवा
कुऱ्हाडीचा. रिगाघा-शिरकाव. इतर झाडांच्या बुडाशी आगीश्वा किंवा कुऱ्हा-
डीचा शिरकाव झाल्यास, त्या झाडांची मुळे जाळली किंवा तोडळी तर. भळे
तेव्हडी--वाटेल तेवढी. बरिचिली वाढि-वरचा शाखाविस्तार, ल्या
झाडांचा वरचा शाखाविस्तार वाटेल तेवढा जरी अवाढब्य असला, तरी ल्या
झाडांची मुळें जाळल्यास अथवा तोडल्यास, तीं उलथून पडतात, ओ. '१०-
इतर झाडें मुळाजवळ तुटल्यानंतर वरच्या फांद्यासह उलथून पडतात. तरि
तखी इ०--तर तशी गोष्ट, तशी स्थिति, या महावृक्षाची कशी असेल ६ कारण
हा वृक्ष इतरासारखा सोपा नाहीं. हा वृक्ष तोडणे सोवे नाहीं. उलंडेल-
व्याकासि--शाखासहित उलठथतो, उलथून पडतो. उळ॑ंडण-उलथगें. ओ. "११-
अजुना ! आश्वयोची गोष्ट सांगायची, तर हा संसाररूपी वृक्ष अलौकिक असो की,
याची वाढ खालच्य़ा बाजूस आहे. इतर ब्रक्षांची वाढ वर असते याची खाली.
कारण यांचे मूळच वर आहे. ओं. "१२-ज्याप्रमाणे सूये किती उंचीवर अहे हे
समजलें नाही, तशे त्याची किरणें खाली पृथ्वीतलावर पसरतातच. त्याप्रमाणेच
हें संसाररूपी विचित्र झाड बांडगुळासारखें आहे. याचें मूळ जरी वर कोठे,
किती उंच आहे हें समजत नाहीं, तरी याच्या फांद्या खाली सूर्याच्या किरणाप्रमाणें
पसरलेल्या आहेत. रहदिमज्ञाल - किरगसमूह. कांकरुखे--झाडावरचें
बांडगूळ, पहा --“' सदा सफळ आंब्याचा रूख । त्यावरी उपजे कांवरुख । -
एकताथी भागव्रत २१।२१. बांडगूळ आश्चर्यकारक असलें तरी ते क्षणभंगुर
असतें. ससाच संसार क्षणभंगुर आहे अमा भाव, ओ. "३--आणि जगांतलं
भस्रतं नसत सगळं या एका वृक्षानंच व्यापून ठाकले आहे. पृर्थ्नीप्रल्याच्या
१७
बेळच्या पाण्याने ज्याप्रमाणें सवे आकाश व्यापले जातं, त्याप्रमाणें या एकय्या
वृक्षानं असत्या नसत्या सवे वस्तू ब्यापून टाकल्या आहेत. संसारानं सरव वस्तूंना
घेरलेले आपण पाहतोच. रुंधळं->व्यापले,. ओ. १४--ज्याप्रमाणें सये
अस्ताला गेल्यावर, रात्र अंधाराने भरून जातें, ल्याप्रमाणे हा संसाररूपी वृक्ष
गगनांत पसरलेला आहे, मांडला--पसरलला. संसाराच्या व्यापकपणाला
अधाराच्या गडदपणाची भीषण उपमा ज्ञानेश्वरांनी मोठ्या साथेतेनें दिली असून,
त्यायोगे संसाराबद्दह अरुचि निमाण केलो आहे. ओ. ५५--चांखावें म्हटलें
तर याळा फल नाहीं, व हुंगावे म्हगावें तर फूलही नाहीं, या ब्रक्षाच जर कांह!
असेल तर हा एकटा वृक्षच, दुसर तिसरं कांही नाहीं. तुरुंबरितां-वास
घेण्यास, हुंगण्यास, हा संसार मुळीं आभासात्मक असल्यामुळें, त्याला फळें फुलं
नाहींत हें म्हणणें युक्तच आहे. ज्याला मुळीं अस्तित्वच नाहीं, त्या संसाररूपी
वृक्षाला फल तरी कुठलं किंवा फूल तरी कुठले ९ ओ. ५६-ऱ्या वृक्षाची मुळे
वर आहेत. म्हणून कांदह्दी हा उलथून टाकलेला, उपटून टाकलेला नव्हे. आणि
म्हणूनच हा नित्य हिरवागार आहे. हा उपट्टून टाकलेला नाही, म्हणूनच
नेहमीं हिरवागार राहिलेला आहे. शाडूबल--लसलर्सात, हिरवागार, आओ.
५७-- आगि याला घर मुळे आहेत असे जरी म्हटलें, तरी खालीं देखलि
याला वाटेल तवढी मुळें आहेत. असासे--पुष्कळ, फार. म्हणजे हा वृक्ष
जसा ऊध्येमूल आहे, तसा तो अधोमूलही आहे. कारू--निश्वितपणाने. आधे-
खालीं, आओ. "८-- आणि इतर वनस्पतींना मारून टाकणाऱ्या गवताप्रमाणें हा
सेराट वाढणारा असून, पिंपळ व वड यांच्या पारंब्या जमीर्नाला पोंचून त्यांना पूनः
जशा डाहाळ्या फुटतात, तद्नाच यालाही फुटलेल्या आहेत, बल्बेचे न--सेरार
उगवगार््या गवताप्रमाणे ( राजवाडे ). महामारी-झपाट्यानें वाढणारा.
घायमारीचें फडे असेंच झपाठ्याने वाढते. आ. ५९-ट्याप्रमागे हे अजुंना !
या संसाररूपी वृक्षाला खालींच खांद्या आहे असें म्हणावे, तर तसाही प्रकार
नाहीं हेह नाहीं--तसेंही नाही. आओ. '०--तर याला वर देखील खांद्याचे
मोठे समुदाय असून, ते चांगलेच विस्तार पावले आहेत. मांदोड--समुदाय,
आ. ६१ - या वृक्षाच्या पालवीचें किंवा वेलांचेच सवे आकाश झालें आहे जणु,
किंवा या वृक्षाच्या आकारानेंच जणु वारा सवेत्र वाहत आहे. फार काय (उत्पत्ति
शट
स्थिति व लय या ) तीस अवस्थांना आश्रय देण्यासाठींच जणु हा वृक्ष निर्माण
झ!ला आहे. तात्पये या संसाररूपी वृक्षाचा विस्तार गगनाएवढा व्यापक असून,
त्याचा आकार वाऱर््याप्रमाणे सवगामी आहे. उत्पति, स्थिति व ल्य या अवस्थांना
या वृक्षाचाच आश्रय मिळाला आहे. ससार नसत! तर या तीन अवस्थांचे नांव
घण्याचॅच कारण नव्हत. हा संसार या तीन अवस्थांनी युत्त आहे असा भाव.
जगांतील प्रत्येक वस्तूला उर्त्पत्ते, स्थिति व ल्य या तान अवस्थांतून जावेंच
लागतें. म्हणूनच संसाराला या तान अवस्थांचे आश्रयस्थान म्हटलें आहे. आ.
६२--असा हा विश्वाकाररूपी, वर मुळें असलेला एकच वृक्ष उत्पन्न झाला आहे.
विटकु-वृक्ू.. आओ. दे३--आतां या झाडाच्या वर कोण आहे, त्याचें वर
असलेलें मूळ कशा प्रकारचें आहे, व याचा खालीं येणारा फांद्यांचा विस्तार
कसा आहे ? आ. ६४-अथवा या वृक्षाच्या खाला ज्या मुळया आहेत, त्या-
पासून वर फुटलल्या खांद्या कोणत्या व कशा उत्पन्न होतात. आओ. ६५-आणि
या वृक्षाला * अश्वत्थ ? असं नांव कशावरून पडल, व आत्मज्ञन्यांनी याचा काय
निणेय केला आहे १ आओ. देदे-या सवे गोष्टी तुझ्या अनुभवास येतील अशा
उत्तम रिताने स्प्ट करुन सांगतो, असं श्राक्ृष्ण अजुंनास म्हणतात. फावे-ये
लाभल. साळा बन्यास-खसच्छ प।तपादनान, आ. द७-तर हे भाग्य-
वता ! हें निरूपण एकण्यास तृंच योग्य आहेस, म्हणून सवे इंद्रियांचे कान
करून अंतःकरणपूवेक तू हे ऐक. कान चि इ०-तुल माझे निरूपण ऐकायचे
आहे, तर दोन कानांनी भोगणार नाही. म्हणून तुझ्या सर्वे दरशशेद्रियांचेंच कान
कर, इतक्या आस्थेनं त॑ ऐक हिये आथेलया-हृदयानं संपन्न होऊन, मन:
पूवक, ओ. ६८-य!दवांचा राजा श्रीकृष्ण याप्रमाणे प्रेमरसर्पारेप्ठुत भाषण
करतां क्षणींच, अजञुनांचे अवधान (ल्क््य) त्याच्याखरूपाने मूर्तिमंत उभे राहिले.
अजुन जणु अवधानाचा पुतळाच होता. अजुनानें श्रीकृष्णाचे विवेचन एकाग्र
चित्तानं एकण्यास प्रारंभ केला. सुरफुर-भरपू_र आ. ६९-यथूत तौन
ओव्य़ांत अजुनाच्या उत्कट अवधानावर सुंदर उल्मेक्षा केल्या आहेत. ज्याप्रमाणें
आकाशांनें ऑंकिंगन देण्यासाठीं बाहू पमरले असतां, दशदिद्या देखील कमीव
पडतात, तद्वतच अजुनाचे श्रातेपण इतक वाढलें की, श्राकृष्णांचं निरूपण त्याला
ऐकतांना कमीच पडलें. अजुनाची उत्केठा एवढी वाढली की, त्यांची उत्कंठा
१९
परिपूर्ण करतांना, श्रीकृष्णांना आपल्याजवळील निरूपण कमीच भासले. अजु-
माची तें निरूपग ऐकण्याची उत्कटता कवढी जवर होती, त॑ येथें ध्वानेत केळे
आहे. खेव--क्षेम, आलिंगन, आकाराने दहादिशांना जो आलिंगन
द्यावयास जावे, तों आकाशाला त्या कमीच भासाव्या, तरा अजुंनाच्या ऐक-
ण्याच्या प्रबल उत्कंटेच्या मानान श्रीकृष्णाचे निरुपणच कमी भासले. थकुलं-
कमी, अल्प ओ. ७०--किवा श्रीकृष्णाच्या भाषण्रूपी समुद्राला अजुनाचें
श्रातेपण म्हणजे दुसर अगस्तित्रपषिथ जणुं. मूळच्या अनस्तिक्रपीनें समुद्र जसा
एका आचमनांत पिऊन टाकला, तद्वत् अजुनाच्या श्रोतेपगाने श्राकृष्णाचें निरू-
पग केव्हांच ग्रह.ःण करून टाकल, अजुनान श्रीकृष्णाच्या सवे निरूपणाचा एकच
घोट कला, एका घोरांत त्यानें त निरूपण पिऊन टाकलें, उतकी त्याची निरूपणा-
बहृलची आतुरता, येथें या अगस्तीच्या पीरागिक दृष्टाताने सूचित केली आहे.
घाडु भरड पाहे-- एका धाटांत ।पण्याचा उपक वेला, एकसरा--एकदम.
आ. ७१--आपले प्रवचन ऐ«ण्याची अजुनाच्या ठिकाणी अश्ती अमयीद इच्छा
उत्पन्न झाळेली पाहून श्रीकृष्णाने आपल्याला झालेले समाधान त्याच्यावरून
ओवाळून टाकले. खोय लडोळु--आधार सोडून, मयादा सोडून, अमयाद.
सखवळलळी-खवळलेली, उत्तजित झाळेठी (* अवडी ? च बिदापण). जालन-
झालेल्या. कुरॉडि--कुरवडी, अजुंनाने आपल्या प्रवचनाबद्दळ एवढी आस्था
दाखवावी हें पाहून श्रीकृप्णाला समाधान वाटळें, व ते त्याने अजुनावरून
आवाळून टाकळ, श्रीकृगमाला अजुनापुढे आपल्या सुखाची किमत वाटली नाही,
त्यांची प्रवचनास प्रारंभ करून आपले सुख एकीकडे सारल,
ओं. ७२--या व पुढील आवीत ' उभ्बे ? या पदाचा अथे सांगितला
आहे. मग श्रीकृष्ण अजुनास म्हणाले, “ घनंजया ! या झाडाच्या वर जे
( ब्रह्म ) आढ, त्याला या झाडामुळच, या झाडाच्या अनुषंगार्नेच उध्वेत्व प्राप्त
झालें आहे. हें झाड आहे म्हणून यांच्या वर तें ब्रह्म आहे असें म्हणावयाचे.
ओ. ७३-नादीतर ह ब्रह्म असें आद की जथं मध्ये व खाली असा भेद मुळींच
नसून, ज्याच्या ठिकाणी अद्वेताबरोबर एक्यही आहे. एकवद--ऐक्य. अह्य
एकच असल्यानें त्थे वर, खाली, मध्य ही भाषाच अशक्य होते, ब्रह्म जसे एकच
आहे, तद्वत सवे वस्तु त्याला येऊन मिळणार्या असत्यानें त्याच्या ठिकाणी एक्यहा
२९०
आहे. ओ. ७४९०-७७ या चार आव्यांत ब्रह्माच्या स्वरूपाचे वणन केलें आहे. ”
“ ब्रह्म हें नादमय आहे. पण तो नाद ऐवतां येण्यासारखा नाहीं, तें मकरंदयुक्त
आहे, पण तो मकरंद सुर्गंधरहित अतएव हुंगतां येण्यासारखा नाही. तें आनंद-
मय आहे. पण तो आनंद खत्रीपुरषसंबंधासारखा स्परसुखावर अवलंबून नाहीं.
तात्पये ब्रह्माचा अनुभव श्रोत्र, प्राण, स्प इत्यादि इंद्रियांच्या आवाक्या बाहेरऱचा
आहे. सुरत--श्लीपुरुषसंबध, हा आत्यंतिक आनंदाच! द्योतक आहे. ब्रह्माचा
आनंद असाच आहे. पण स्त्रीपुरषसंबधाप्रमाणें तो स्पश्षाद्रेयावर अवलंबून नाहीं. ”
तात्पये ब्रह्माचे स्वरूप नादमय, ज्ञानमकरंदात्मक व आनंदमय आहे. ओ. ७५-
ज्याला अठीकडे ( अऱ्हा ) असें कांहीं नाही, व पलीकडचें ( परोत ) हो
नाही, ज्याला पढे कांही नाहीं व मागेही कांहीं नाही, डोळ्यांनी न पाहतांच जं
दिसते, पण चमंचक्षूना जे अदृश्य आहे. परब्रह्म हें बाह्मीद्रियगोचर नसून
प्रतीतानेंच केवळ जाणतां येण्यासारखे आहे.
ओ. ७६ .ज्या परब्रह्माला मायारूप दुसर्या उपार्धर््या उजळा घातला
तरच, हा नामरूपात्मक संसार दिसू लागतो ना£ या ओंवीचा असा
प्रश्नाथेक अथ केला तरच सरळ अर्थ लागेल. परत्रह्मावर मायेचे आवरण
बसलें कॉ, मगच हें नाना रूपांचे व नांवाचे जग निमाण होतें, एरव्ही नाही.
जग ही माया आहे, आभास आहे. अशा मायेने पखम्हाला घेरलं कॉ, संसार
सुरू होतो. नाही तर ब्रह्म तसें एकच आहे. ७०/पासिरा--उजळ!, झकाकी,
आओ. ५७-जें परब्रह्म ज्ञाला, ज्ञेय यांच्या विराहेत असून, नुसतें ज्ञानच आहे, व
जं सुखाने भरलेलं एकजिनसी गगनच आहे, ज्ञाता ज्ञेय व ज्ञान या आभि-
मान त्रिपुटीपेकीं परत्रह्माच्या ठिकाणीं ज्ञाता व ज्ञेय या दोन वस्तूंचा संभव
नाहीं, ते केवळ ज्ञानच आहे. तेथे जाणणारा व जाण्ण्याला शकय असं कांही
नाही. ' सवे ज्ञानमनन्त ब्रह्म ' अद्यीच त्याची स्थिति आहे. ।हीवाय तें आकाशा
प्रमाणं सवंत्र सुखाने भरलेळें आहे. * सत चित् व आनंद ? असे त्यांच स्वरूप
वर्णिल असल्यानं, ते सुखमय अथवा आनंदमय आहे. गांलिथ-थुद्ध. यानंतरची
७८ म्हणून माडगांवकर व साखरेप्रतांत दिलेली आंबी, वरच्याय अथाचा अनु-
वाद असल्यान, ती नंतर कोणीतरी प्राक्षेप्त केली असावी असें दिसतें. ओ. ७८-
याप्रमाणें जे शुद्ध परब्रह्म, ते या संसारवृक्षांचं वरचे मूळ होय. आतां या मुळाच्या
२१
ठिकाणीं ज अंकुर कुटतात, ते खालीं दिल्याप्रमाणें आहेत. आर घेण-अंकुर
फुटणे, झाडाला जसे मुळांतून खाली जमिनींत बीजाचे अकुर फुटतात, तसे
या ससारबृक्षाचें मूळ जें ब्रह्म, तेथे त्याला अंकुर फुटतात. ओ.. ७९-यथून पांच
ओव्यांत मायेचे वणन केल आहे. कारण हा ससार मायरूप आहे हें वर
सांगेतलेंच आहे. तर माया म्हणून जिला म्हणतात, जी नसूनही असल्या-
सारखी आहे, एकाद्या बांझेला संत्रते आहे असें म्हणणें जितकें युक्त तितकंच
हिचे अस्ित्बही मासणे युक्त होईल. माया किया संसार हा वांझ स्त्रीच्या संतति-
प्रमाणे अभावात्मक आहे. वांझेला संतति आहे असें मानणें जसें शक्य नाहीं,
वाटेळ तर खोटेंपणाने तसे म्हणावें, त्याप्रमाणें मा्येलाही खरे अस्तित्व नाही,
जें दिसते तें तिचे आभासात्मक आस्तत्व आहे ओ. ८०--याप्रमाणे जी आहे
म्हणतां येत नाही, व जी नाहींही म्हणतां येत नाहीं व विवकापुढें, विचारंपुढे
जिचा टिकाव लागत नाही. अशी ती असून तिला अनादि म्हणतात, मायेला
खरे आस्तेत्व नसल्यामुळे, ती केवळ आभासात्मक असल्यामुळे, तिला “* संत
म्हणतां येत नाहीं, व ती इंद्रियाला गोचर आहे, सवे इंद्रियांना अनुभवास येते
त्या अथी तिला * ३संत नाहीं, असेही म्हणतां येत नाही. कारण मायारूपानें
सव जग आपण पाहतच आहो. पण ' ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या ? या विचाराने
तिच्याकडे पाहत्यास तो टिकत नाही. म्हणून तिला शञानाचा वारा देखील सहन
हात नाहीं असें म्हटलें आहे. शिवाय ती अर्नादे आहे. कारण तिचा प्रारम केव्हां
झाला तें कोणासच समजत नाहीं. भो, ८१-जी संसाररूप वृक्षाची बी, प्रपंचाचा
आधार असून 'विपर्रात ज्ञानाची प्रतीति करून देणारी अशी पेटवलेली एक दिव
टीच आहे. मायेपासूनच संसार उत्पन्न होत असध्यामुळे, तिळा संसारवृक्षाची
बी असें म्हटले आह, व म्हणूनच ती प्रपंचाचा आधारही झाली आहे, माये-
मुळें जग बिंवा संसार खरा आहे असे विपरीत अन्यथा ज्ञान, प्रसृत होतें. म्हणून
अशा खोड्या ज्ञानाचा प्रसार करणारी दिवटी असें तिला म्हटलें आहे. खांचली-
प्रज्वलित झाली. ओ. ८२-* जी अनेक शक्तींची पेटी आहे, जी जगल्पीं
अमारचे कवळ आकारच आहे, व जेवढ्या म्हणून वस्तु आहत ल्या वस्तुरूपी
बखत्राची ही माया म्हणज एक केललटी घडीच होय, ? मायेच्या ठिकाणा विकार
तिचारांच्या अनेक शक्ती आहेत. म्हणून तिला अक्या शॉरिरिक व मानासक
-रैर
दाक्तींचा सांठा असणारी पेटीच म्हटल आहे तसेंच आकाह जसें व्यापकपणान
₹वैत्र पसरले आहे, तसे मायेपासून उत्पन्न झालेला संसाराचा आभास सवेत्र
पसरला आहे. म्हणून हीला जगदूभ्रमाचें आकाश अशी संज्ञा दिली आहे.
जगांत जितक्या म्हणून स्थावरजंगमात्मक वस्तु आहेत, त्या मायेपासूनच
निमीण झाल्या आहेत. म्हणून अशा वस्तूंच्या वस्त्राची छ्डी असे तिला नामा-
भिधान ।दिलें आहे सवे वस्तु मायेच्या पोटांतच आहेत. मां दुख-पेटी. घेडी-
घडी. येथे * जगदस्राचें ' असा माडगांवकर व साखरे यांचा पाठ आहे.
आं. ८३--अशी ही माया परब्रह्माच्या (वस्तूचा ) ठिकाणीं, असून नसल्या
सारखीच आहे. आणि ती परब्रह्माची प्रभा म्हणूनच प्रकर हाते. माया ही असून
नसल्यासारखी आहे, याचा अथे असा की अज्ञानी माणसाला ती आहे असे
वाटते तर ज्ञान्याला ती नादी हें ठाऊक असतें. मायेला स्वतंत्र असं आस्तत्व
नाहीं. हिऱ्याच्या तेजालाही स्वतंत्र अस्तत्ब नसतं, त्याप्रमाणे माया ही परत्र-
ह्याच्या आश्रयाने राहते. ओ. ८४-ज्यांबेळीं आपणाला झोप आली असतां, ती
जशी आपणास निश्चष्ट करते, विवा काजळी ज्याप्रमाणें दिव्याच्या तेजाला मंद
करते, त्याप्रमाणें माया परब्रह्मावर तात्पुरेत आवरण घालते. माणसाची झोप
किंवा दिव्यावरची कोजळी ही थोडावेळ अनुक्रमें माणसाची व दिव्यांची दोतति
क्षीण करते, त्याप्रमाणें मायादेखील परब्रह्मवर तात्पुरती राहून त्याच्याकडून
व्यापार करविते.
ओं ८५१-रा ओवीत मायच्या आभासावर आणखी एक व्यावहारिक दृष्टांत
देतात. “ रवप्नामध्ये एकादी तरुणी एकाद्या तरुणाला खो्या आलिंगनानेच
लिंगून सकाम करते व त्याला जागें करून जाते ” त्याप्रमाणें माया खरोखर
नसन असल्याप्रमाणे परत्रह्माकडन संमारांतले खळ खेळविते. चेव डाने-र्जाग
करून, आलठागेितेन विण--खर॑ आलिंगन न देतांच त्या तरुणाला आल॑-
गनाचा भास ती खप्रांतली तरुणी जशी निर्माग करते, त्याप्रमाणं माया या
संसाराच्या खळावा भास निमोण करते. आ. ८९६ - त्याप्रमाणें हे धनंजया,
त्या परब्नह्माच्या खऱया स्वरुपावर मायेचे पांघरुण पडणे व मग परब्रह्माचे
निर्गुण निराकार स्वरुप झाकले जाणें अथवा तें स्वरूपच न जाणणे, हॅच या
संसाररूपी झाडाचें पहिळें मूळ होय. मायेने झाकलेल्या परत्रह्माबद्दल जे अज्ञान,
तेंच संसाराचे मूळ असा भाव, परब्रह्माच्या खर्या स्वरूपाचा विसर, हेंच संसार-
२२
तरूचें पहिलें आर घेणें. ( मागे आ. ७८ पहा ) ओ. ८७ या संसारवृक्षाच
मूळ वर म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी वाढतें. ते प्रथम अंब्याच्या कोईप्रमाणे कसें
मऊ असते व नंतर त कसें कठिण होतें ते वेढदांताच्या परिभाषेत येथे सांगतात.
“« परब्रह्माला आपल्या मूळच्या निगुण निराकार स्वरूपाचा मायेमुळ जा विसर
पडतो, तोच या वृक्षाचा वर घट्ट झालेला गड्डा होय. वेदांतश्यास्रांत यालाच
“ बीजभाव ' असें म्हणतात. ” वस्तु---पखह्य. अबोध--स्वरूपाचा विसर.
आडुलेजे - घट्ट झालेला. परब्रह्मावर मायेचा अमल सुरू झाला की, ब्रह्माला
आपल्या स्वरुपाचा विसर पडतो व हा विसर म्हणजे संसाररूपी वृक्षाचे बी होय.
जोपर्यंत स्वरूपाचा विसर फ्ण्याइतपतच ब्रह्माची मजळ गेलेली असते,
तोपर्यंत हें संसाररूपी झाड, बीजाच्या, बयाच्या स्वरूपांत असतें. ओ.
८८ - यापुर्ढालळ बीजांकुरभाव बव बीजफलभाव अद्या पायऱ्या येथे
सांगितल्या आहेत. “ पृणे वाढलेले, गाढ झोपेसारखें ब्रह्माचे आपल्या मूळ
स्वरूपाबद्दलचें जे अज्ञान, त्याला संसारवृक्षाच्या वरील बीजाची मोड फुटण्याची
स्थिति म्हणतात. ” घन अक्षान सुषलासति - गाठ झापेंसारखें जें अज्ञान. या
अज्ञानामुळेच त्या वृक्षाच्या बीजाला अंकुर फुटू लागतात. फर इ,-याशीवाय
अर्धवट झोप व अधेवट जागर्ति अशी जी स्वप्न'सारखी, परब्रह्माची आपल्या
स्वरूपाबद्दलची स्थिति या मायेमुळे होते ती, व परखह्मयाची आपल्या स्वरूपा-
बद्दलची पूणे जागृति, पूणे बोध, या दोन अवस्था ल्या संसारवृक्षाला फळें
येण्याचा प्रकार होय, स्वप्न - अर्धा झोंप व अधी जाग अशी स्थिति साधक
ज्यावेळी मुमुक्षुदशंत असतों, लावेळीं तो अध्या अज्ञानांत व अध्या ज्ञानाच्या
अवस्थंत असतो. अशा वेळीं त्याला परब्रह्माचे अधवट ज्ञान झालेलें असतें.
अशा मुमुक्षावस्थेला येथें स्वप्रदशा म्हटले आहे. जागूति--पूर्ग ज्ञान, पर-
ब्रह्माचे संपूर्ण ज्ञान. होच ज्ञानी पुरुषावी अवस्था होय, या दोनी अवस्था
या संसारवृक्षाची फळें होत, या ओवीचा थ'डक्यांत सारांश असा दिसतो.
परब्रह्माबद्दलचे अज्ञान हें या संसाराला कारण असून, हें अज्ञान जसजसं वाढेल
तसतशी या वृक्षाची वाढ होते. पण जसजसा ज्ञानाचा उदय होऊं लागतो,
तसतशा ब्रह्माचें खरें स्वरूप लक्षांत येतें, व हेंच या वृक्षाचे अंतिम फल आहे.
हान-- नेश्वयाथे दाखविणार अव्यय.
२
को. ८९ - याप्रमाणें वेदांतशात्रांत [र्मरू्पण करतांना योजिलेली परि-
भाषा पद्धति आहे, या संसारवृक्षाची उगम वाद्दि व फळे याचें विवरण करतांना,
याप्रमाणे भाषापद्धति योजली आहे. पण तृते तें कांहीही असले, तरी या वक्षाला
अज्ञान हेंच मूळ आहे, एवढेंच लक्षांत घ्यावयाचे, ओ. ९० - आतां ही संसार,
वृक्षाची मूळे कशीं फुटतात तें सांगतात. '“ वर जो निमल, निरंजन आत्मा,
(परत्रह्म) आहे, त्याच्या भोवती मायेच्या विस्ताराचे बळकट आळें बांधल्या-
नतर, त्याला खाली वर मुळें फुटटून ती पसरू लागतात, “ परव्ह्य हें या वक्षा'चें
मूळ आहे, याला मायचे आळें बांधलं की, मग या मुळाला (ब्रह्माला) खालीं
वर सवंत्र मुळं फुट्टूं लागतात. ब्रह्माला मायेनं» घेरलं की, या सैसाररूपी
वृक्षाचा उगम हाऊं लागता असा भाव. आत्मा-(सप्तमी) आत्माच्या ठिकाणीं
बलिया - बळकट, बांधोनि आलं--आळें तयार केल्यानंतर, माया-
यांगाचे - मायेच्या पसार््याचें. ख॒चीती निघतात. मायेच्या स्पर्शामुळे पर-
ब्रह्मांतून संसाराची ही उर्त्पात्त होते. ओ. ९१-- मग या वृक्षाचा खालच्या
मुळाला ज अनेक प्रकारचे देह निघतात, त्यांचे चार प्रकारचे अंकुर खालीं रुज
तात. परत्रह्मार्मभावती मा्यचे आळ पडले की, त्याला खालच्या बाजूळा चार
प्रकारच्या देहांचे अंकुर फुटतात. चोपा[सि--चार बाजस, चार प्रकारचे
म्हणजे स्वेदज, अडज, जारज व उाडूज अशा देहांचे अकुर फुटतात. म्हण्जे
मूळ परब्रम्हापासून चार प्रकारचे प्रागिमात्र निमाण हातात. अगारं-अंकुर.
खालाविती - खालीं जातात. आओ. - ९२ याप्रमाणे या संसार-
रूपी झाडाचें मूळ वर बळकट होतें, व मग त्याला खालीं अनेक अंकुरांची जुकाड
फुटतात. बंचळ - लुबोड, येथे ' बॅंबल ? हा राजवाड्यांचा पाठ घेतला तर
त्याचा समाधानकारक अथे लागत नाहीं. शिवाय “ बेंबळ - विव्हूल अशा
अर्थी राजवाड्यांनी अथ दिला आहे, नोही येथें लागू पडत नाही. आणियां चै
अम्रांच, अंकूरांचें, या संसावृरक्षांचं वर असणारे मूळ मायेच्या आळ्य़ांत
एकदा घट्ट झालें का, मग त्याला खालीं अंकुरांचे आणखी जुंबाड कस फुटतात
तंच पुढील ओव्यांत सांगितले आहे. अधी - खाली, आओ. ९३ - तेथें ज्ञानमय
महत्तत्वाचें पहिले कोमल पान निघतें. या संसारवृक्षाळा जं पहिले पान येतें तें
* महत् ' य़ा तत्त्वाचे येते महातत्त्व - महत. तत्त्व हें सांख्यांच्या २४
२५
तत्त्वांपैकी पहिळे तत्व आहे. यालाच ज्ञान, मति, आसुरी, प्रज्ञा, ख्याति, अशी
दुसरीं नांवे आहेत. वेदांत्यांची माया किंवा सांख्यांची प्रक्रृति मोठी होऊं
लागला, तिला गुणांमुळे श्रेष्ठता आली की, तिला “ महत ' हें नांव दिलं जाते.
मार्येत किंवा प्रकृतात उत्पन्न होणार महान् किंवा बुद्धि हा युग, सत्व, रज, तम
या तिघांच्या मिश्रगाचाच पारणाम असल्यामु&, मायेची किंवा प्रकृतीची ही बद्धि
दिसण्यांत एक दिसली, तरी पुढें ती अनेक प्रकारची होऊं शकते. चिद्वृधते-
ज्ञानमय, “महत या तत्त्वाला ज्ञान किंवा द्धि असंही म्हटले आहे. यांचें स्वरूप
ज्ञानमय आहे. परब्रह्मभोवती माया पसरली कॉ, त्याला अनेक अंकुर फुटून
बुद्धीचे पहिलें पान येते. अशी व्यवसाय़ात्मक बुद्धि उत्पन्न होतांच सृष्टीतील भिल
भिन्न पदा्थे गोचर होऊं लागतात. मागाल ओवींत ' ब्रम्हाला मायेचे आळे ?
डशी वेदात शास्त्राची परिभाषा ज्ञनश्वनांनीं योजली, तर यथून ते संसारवरृक्षाच्या
किंवा विश्वःच्या उभारणीची सांख्यांची परिभाषा वापरीत आहेत, वेदांत्यांची माया
व सांख्यांची प्रकृति ही एकच आहे. म्हणूनच या दोनी शास्त्रांच्या परिभाषा
येथें एकत्र केल्या आहेत. या ओर्वांत परब्रम्ह व माया यांच्या यंयोगानंतर
किंवा प्रकृतिपुरुषांच्या संयोगानंतर जगदुत्पत्ति होतांना प्रथम ' महत् ?
व्यवसायात्मक बुद्धि कशी उत्पन्न होते, तें स्पष्ट केळें आहे. पान-_संसार-
तरूचें पहिलें पान, येथे ' मान ? असा राजवाड्यांचा पाठ आहे. पग वृक्षाच्या
रूपकांला धरून येथे ' पान ' हाच पाठ योग्य दिसतो. वाल्हे दुटई-अपूवे.
निग-फुरते. आ. ९७- मग यापुढे सत्व रज व तम असा 'त्रिगुगात्मक
अहंकार नांवाचा तीन पानी एक अंकुर फुटतो. ” वरच्या ओवींतील महत्
किंवा व्यवसायात्मक बुद्धि उत्पन्न झाल्यानंतर आतां त्रिगुगात्मक अहंकार उप्तन्न
झाल्याचें येथे वर्गन केलें आहे. अव्यक्त प्रकृतीमध्ये अशारितांनें व्यवसायात्मक
बुद्धि उप्तन्न झाली तरी प्रकृति अद्याप एक जिनसीच असते. हा तिचा एकीजन-
सीपणा मोडगें म्हणजेच तिला “ पृथक्ल येगे होय, बुद्धीनतर प्रकृतीला
असा पृथकूपणा आल्याशिवाय प्रकृतीचे अनेक पदाथे होत नाहोत. बुद्धीपासून
पुढें उत्य्न होणाऱ्या पृथकूपणाच्या या युगालाच अहंकार अशी संज्ञा आहे.
या अहकारापासून मी मपणा पासूनच भिन्न भिन्न पदार्थाची प्रताति हते.
बुद्यीशेवाय अहंकार निमोण द्वोत नाही. म्हणून अहंकार हा बुद्धीच्या मागून
२८
होणारा दुसरा गण असें सांख्यांचे मत आहे. बुद्धि जशी सात्विक, राजस, व
तामस अशी त्रिगुणात्मक असते, तसा अहंकार देखील त्रिगुणात्मक असतो.
म्हणुनच ल्याला ज्ञानेश्वरानीं तिवना म्हटलें आहे. तिवना-र्तांन पानी,
डिरू--अकुर. ओ. ९५--या ओवीत त्याच अहंकाराची हालचाल वर्णिली
आहे. तोच अहकार बुद्धीचा ( महृत् ) अंकुर घेऊन, तिच्या अंकुराच्या
आश्रयाने पृथक्त्व निमोण करतो, व पुढें मनरूपीं सुंदर डहाळी धरतो, महत्
( बुद्धे ) व अहंकार यांच्यानंतर मनाची उत्पात्ति येथे दिली आहे. अहंकार
आपल्या शक्तीनें ज्यावेळीं भिन्न भिन्न पदाथे निर्माण करूं लागतो, त्यावेळीं एका
बाजूस सत्वगुगाचा उत्कषे होऊन पांच ज्ञानेंद्रिये, पांच कमाद्रेये व मन मिळून
११ इंद्रियें व दुसऱ्या बाजूस तमोगुणा'चा उत्कषे होऊन त्यापासून शब्द, स्पश,
रूप, रस व गँंघ अशी पांच तन्मात्रें ( द्रव्ये ) निर्माण होतात. अशी हीं
अहंकारापासून सांख्यांची १६ तत्त्वे निघाली आहेत. आगारी--अंकुर, रेडा,
डिरी. बुद्धीचा ( महत् ) चा अंकुर घरून अहंकार, भेदांना अस्तित्वांत आणतो.
बुद्धीच्या ठि ज्रणीं पृथक्तव निमाण करतो. डाळ. धरणे--डहाळी धरणे.
खाजेपणा-- सुंदर रितीने. ओ. ९३-९५ यांत मूल माया किंवा प्रकृति
यापासून महत्, अहंकार व मन हीं कशीं निघतात, तेंच वर्गिले आहे. ओ.
९६--या संसाखवृक्षाला आणखी कोणत्या डाहाळ्य़ा फुटतात, तें सांगतात.
“ अशा रितीने मूळ घट्ट झालें म्हणजे, विकल्परूपी रसाच्या योगानें, त्याला वित्त-
चतुष्टय या चार कोंवळ्या डाहाळ्या फुटतात, ” गाढिका--दढता (तृ. )-
टढतेने, विकट्परख इ.-पांच ज्ञानेंद्रिये, पांच कमॅद्रियें व मन या अकरा पेकी,
मन, ज्ञानद्रियाचें ठायी सैकल्पविकल्पात्मक म्हणजे ज्ञानेंद्रियांनी प्रहण केलेल्या
संस्कारांची जुळवाजुळव करून बुद्धीपुढें निर्णयाथे मांडते, व कर्भेद्रियांच्या ठायी
व्याकरणात्मक म्हणज बुद्धीच्या निणयाची कर्मेद्रियांकडून अमल बजावणी
करत, मनाच्या या उभयविध व्यापाराला संकल्प विकल्प म्हणतात, व
असा व्यापार करणाऱ्या मनाला ' चित्त ? अशी पारिभाषिक संज्ञा आहे. मुळांत
घट्ट झालेल्या या संसाररूपी वृक्षाला या संकल्प विकल्पाचें पापी ममळाले की,
मग त्याला बुद्धि, अहंकार, मन व_ चित्त अशा चार प्रकारच्या चित्ताच्या
डाहाळय़ा फुटतात. बुद्धि, अहंकार, मन व घित्त यांना सांख्यांच्या परिभाषंत
२७
र्चत्तचतुष्टय म्हटलें आहे. या चित्तचतृष्ट्यस्पी डाहाळ्यांनी हा संसारत्रक्ष अत
रित होतो. कांभेजणे - अंकुरित होणें, मूळ प्रकृताला बुद्धि, अहंकार, मन व
चित्त असे फाटे कसे फुटतात, ते यथे दाखविले आहेत. ओ. ९७-'मग आकारा
वायु, तेज, प.णी व पृथ्वी असे पंचमहाभूतांचे पांच फोक (डाहाळ्या.) सरळ
वेगानें निघतात. ” फांक-ल्हान डाहाळ्या. खाराक-चांगल्या (क्रि. वि.)
लो, टिळकांनी आपल्या गीतारहस्याच्या ८० या प्रकरणांत, ““ सेंद्रिय सष्टींतील
मूलभूत अकरा इंद्रेयशाक्ति किंवा गुण आजि निरिद्रेय सृष्टीची मूलभूत पांच तन्मात्र
द्रव्ये मिळून अनुक्रमें सातविक व तामस अहंकाराप'सून याप्रमाणे निर्माण झाल्या-
वर, पुढ त्यापर्का पचतन्कात्र द्रव्यांपासून कमाकरमानं स्थूल पंचमहाभूते ( यास-
विशेष असं हि नांव आहे ) व स्थूल निरिंद्रिय पदाथे [नमाण होऊं लागतात
आणि या पदार्थाचा यथासभव अकरा सूध्म इंद्रेयांशीं संयोग होउन सेद्रिय
सृष्टि बनते, ” असा सांख्यांचा (वेश्वाच्या उभारणीचा क्रम दिला आहे. मार्गाल
३ ओव्यांत, महत्, अहंकार व मन यांची उत्पात्ते सांगितल्यावर, या ओवीत
वास्तावेक पंचमहाभूतांची उत्पात्तिच दिली आहे. पण सेसारावर हे वृक्षाचे
रूपक प्रथमपासूनच करण्याचें धोरण असल्यानें, या पांच महाभूलांना त्याच्या
पांच डाहाळ्या म्हटलं आहे, खरळे हात - जोराने नेघतात, आ. ९८-
६९ त्याचप्रयाणें या डाहाळयांच्या अंगाबराबरच श्रोत्रादि पांच इंद्रियें व त्या
इंद्रियांची पांच तन्मात्रे, ( त्यांचे विषय ) यांचीं गाभ्यांतून निघणारी कामल
आणि विचित्र पानें ( पालवी ) फुटतात. ” येथे कान, त्वचा, डोळे, जीभ
व नाक अशी पांच ज्ञानेंद्रियं, व त्यांचे शब्द, स्प, रूप, रस व गंध, हे विषय
कसे उत्पन्न होतात, तो क्रम दिला आहे. आंगवखा-सालातून, गभपत्रे-
आंतून निघणारी पालवी, लुललळालेत--कोमल, येथें सृष्टीतील पदार्थांच्या
वर्गीकरणाचे सांख्यांचें तत्त्व मांडलं. ल्यांच्या मत सृष्टीर्ताल सवे पदार्थांचे ज्ञान
मनुष्याला, पांच ज्ञानेंद्रियांनीं होतें, व या ज्ञानेंद्रियांची रचना अशी की, एका
इंद्रियाला एकच गुण कळतो. कानाला शब्द, त्वचेला स्पशे, डोळ्यांना रूप, जिंभला
रस व नाकाला गंध अशी योजना झाली असल्यान, सृष्टीतील सर्वे गुण या पाचा
पेक्षां अधिक मानतां येत नाहीत. झो. ९९-- या पुढील पांच आव्यांत हीं
ज्ञानेंद्रिये आपला विषय ग्रहण करतांना त्यांतून अनेक मनोव्यापारांचें आणखी
शट
फाटे कसे फुटतात तें थोड्या विस्ताराने, पण वृक्षाच्या वाढीच्या परिभाषेतःच
देतात, “तेथें शब्दांकुर!च्या प्राप्तीसाठी, कणद्रियाची वाढ माठी झाडी असतां, त्या
कर्णेद्रियाला आकांक्षेची कांडी फुटतात, ” तात्पये शब्द ऐकण्याबद्दल कान अत्यत
आतुर होतात व अश| शद्वाच्या आतुरतेतूनच त्या व्यक्तीबद्दल वासना निर्माण होते.
वरिपडी-प्राप्तीसाठी. श्रोत्रा बाढि देव्हाडि-कानांची मोठी वाढ होते. कान
लोलप होतात, व मग त्याला आकांक्षांची कांडी फुटतात. कांडी करणे-वाढ
करणे, उसाला जशी कांडी फुटून त्याचीं वाढ होते, तशी आशांची, वासनांची
वाढ होते. कानाने ज्याचा शाद्ट ऐकण्यांत यतो, त्या व्यक्तीबद्दल भिन्न मिन्न वासना,
आसक्ती निर्माण होतात. भो. १००-- आंगत्वचच्या वेल पालवींतून स्पर्ा-
कुर जोरानें बाहेर पडतात. मग नवनवीन विकारांची गर्दी उडून जाते,” स्पर्शद्रेय
आपल्या विषयाकडे कसें आकर्षिले जाते, ते येथें सांगितलं आहे. प्राणिमात्राच्या
अग्राच्या त्वचेला ज्याचा स्पर्श होईल, त्याला अनुसरून अनेक सात्विक किंवा
तामस विकारांची गर्दी रूनांत उडून जाते. ७ांब घेति--प्ावत जातात.
बांबळ--आधिक्य, पडे--होई. मउ वस्तूच्या स्पर्शाने खुख होणें किंवा
खरबररात वस्तून्या स्पद्षांने दुःख होणे, ऊह्यांसारख्या विकारांची मनांत खळबळ
उडते. ओ. १०१--आतां नेत्रेद्रिय आपल्या टरऱ्याविषयांकडे कसें धावते तें
सांगतात, “ मग रूपरूपी पानांची वाढ झाली असतां, डोळे आपत्या बुद्धीने
लांबच लांब कांडे घालतात. डोळ मोठ्या उत्कंठेने दूरवर दृष्टि फेकतात. त्यावेळीं
भ्रम चांगलाच पसरला जातो. ?” रप हा डेळ्यांचा विषय असल्यामुळें, रश्य-
विषयावड डाळे जोराने आकर्षिले जातात, डोळा आपणहून आपल्या बुद्धीने
दष्टाचें लांबच लांब कांडे घालतो. आपण व ठश्यवस्तु यांतील केवढेंही अंतर
तो तोडतो ब अशा रितीने पहात असतांना, त्याच्या दृष्टीला भ्रम पडतो- कांडे
घाळी-वाढ करतों, डोळा आपली दृष्टि लांबवितो. हाच वाक््यप्रयोग मागे ओ,
९९ मध्ये आला आहे. पाल्हेली जांपॅ--पसरली जाते. व्यामोहता-
मोह, भ्रम. पेलोावाळि--वाढीने, आ. १०२-- रसनेंद्रियाचेंही असेंच
वणन करतात. '* आणि रसाची साल जोरानें वाढता वाढतां यांतूनच
जिभेच्या गोडीची अनक पानांतलीं पानें फुटतात. ” या संसाररूपी वृक्षाची
रसरूपी साल वाढतां वाढतां ।तच्यांतन हा रस चाखण्याच्या जिभेच्या त्या त्या
१९
रुचीचीं पानें फुटतात. तात्पये रस हा विषय उत्पन्न होतांच तो चाखण्याची
जिभेची अनिवार इच्छा होते असा भाव. झआांगन्नसा-साल. ( पहा ओ. ९८)
अखोसखे-फार, अतिदाय, बेचे-पानातली पाने, एका पानांतून दुसरी पानें,
एक रस चाखण्याच्या जिभेच्या इच्छंतन आणखी दुसरा रस चाखण्याची अनिवार
इच्छा निर्माण होत. ओं. १०३-' लाचप्रमाणे गंधाचा (वासाचा) कॉंभ फुटून
मग घ्राणेंद्रियाची लहान फांदी जोर धरते. व ती मोठ्या आनंदाने प्रलोभाच्या
तळाला उडी घेते, ” झाडाच्या डहाळ्या बाढल्य़ा म्हणजे त्या जहा जमार्ताला
येऊन खालीं पोचतात, त्याप्रमाणं ही घ्राणेद्रियाची डाहाळी लोभाच्या
तळाला पाचते, गंध विषयाचा, वासाचा मागमुस लागतांच, मग. घ्राणादियाला
त्या वासाच्या वस्तूचा लोभ उत्मन्न होतो. ती वासाची वस्तु, कोठेही असली
तरी ते घ्राणेद्रिय त्यावर उडी घेते, त्याच्या तळाळा जाते. था ७० बांधण---
ठाव बांधणें, -_ जोर घरणे, तळु घे-- बुडतो, तळाला जातो. पहा --“ आव
डिचां आवती पडत । सिह्मशिवचे तारे तळु घेत ॥-नरंदर रु, स्व-६३ ०,
याप्रमाणे पंच ज्ञानोद्रिये आपापल्या विषयांशी संलम़ झालीं असतां, तेथे अनेक
विकार कसें उत्पन्न होतात, तें वृक्षाच्या वाढीच्या रूपकाच्या परिभाषेत
९९--१०३ या आव्यांत वा्णले आहे, ओ, १०४ मध्य् आतापयंत केलेल्या
विवेचनाचे_सार दिलें आहे.
ओ. १०४--- याप्रमाणे, महृत्, अहंकार, मन व एथ्वी,.आप, तेज
वायु, व आकाश हा पंचमहाभूतांवा समुदाय, अद्या या आठ पदार्थांनी य़ा संसा-
राच्या मयादचे नियमन केले आहे. अबन्रधी--म्यादा. खासन--नियमन
सवे संसार या अष्टधा प्रकृतीचा किंवा आठ पदाथांचा झाला आहे. या आठांच्या
मयोदेपर्लाकडे तो जात नाही. आओ. १०५--फार काय, या आठ अंगांनी, ह
संसारब्रक्ष विस्तार पावतो. फांदे-- पसरतो. पण शिपल्यावर ऊन पडलें,
असतां, तेथे भासमान होणाऱ्या रूप्याचा आकार जवा त्या हिंपल्याएवढाच,
असणार, त्याहून कमी अधिक असत नाहीं,, त्याप्रमाणे मूळ परजरह्मावर भास
मान होणारा हा संसार, परजह्माहून कमी अधिक असणार नाहीं. या ओवोंत.
प्रतिपादलेल्या दोन गोष्टीं लक्षांत. घेतल्या पाहिजेत. एकाद्या वस्तूवर .भासमान,
झालेली दुसरी वस्तु, पाहि्लाहून कमी -अधिक असत नाही, लामुळे संसाराचा
१७
विस्तार परत्रह्मा एवढाच असणार हं एक, व शिंपल्यावर रुप्याचा केलेला आरोप
हा जसा एक आभास आहे, तसा परब्रह्मावर केलेला संसाराचा आरोपही आभा-
सात्मकच होय, हे दुसर. उमटे-भासमान होते. ओ. १०६-यालाच आणखी
एक दृष्टांत देतात, “ किंवा समुद्राच्या विस्ताराला अनुसरूनच, त्यावरील लाटा
पसरतात. ह्याप्रमाणें ब्रह्मच हा अज्ञानमूलक संसारवृक्ष बनलं आहे. ” समुद्रावरील
लाटा जशा समुद्राच्या विस्तारांहून कमी अधिक असणें संभवत नाहीं, तद्वत्
अज्ञानमूलक संसार ज्या परत्रह्मापासून भासमान होतो, तो त्या मूळ परब्नह्माहून
केव्हांही कमी अधिक असणार नाहीं. परत्रह्मच हा संसार हाऊेन बस्ते,
पेखारं-विस्तार प्रमाणे. आसखारं-पसरत. झो. १०७ “'-आतां ज्या परत्र-
ह्याचा हा संसारवृक्षरूपी विस्तार आहे, तों त्याचाच (परब्रह्माचाच) पसारा होय.
जसा स्वप्नांत दिसणारा परिवार आपणच एवट्याने निमोण केलेला असतो,
त्याप्रमाणे परब्रह्मानं एकट्याने हा संसार केवळ मायेमुळे उत्पन्न वेल! अ'हे. स्वप्न
जसं खरें नव्हे, तसा संसारही कांही खरा नव्हे. आपणपे-आपणासून. परि-
वारु-स्वप्नांत दिसणारे निरनिराळे पदाथ. पक्षार्कय- एकट्या. याचा संबध
“ आपणपें * याकडे घ्यावा, ज्ञानेश्वरांनी येथे “ ब्रह्मच वृक्षाकार होते ? किंवा “
त्याला मायेचे आळें बांधल जातें ? अशा, वेदांताऱ्ची परिभाषा वापरली असून,
संसारब्रक्षाची वाढ सांगताना वर जी अष्टधा ( ओ., १०४ ) प्रक्ाति सांगितली
आहे, ती मात्र सांख्यांच्या मतानुसार आह हें लक्षांत ठेवलें पाहिजे. असा
वेदांत व सांख्य मतांचा समन्वय करण्याचा गीतिप्रमाणेंच लांनी प्रयत्न कला
आहे. ओ. १०८-२'* पण याप्रमाणे कांहीही असले तरी हें संसाररूपी आभा-
सात्मक झाड जोरान फोफावते व मदत , अहंकार, मन व पंचमहाभूते इल्यादे
तयाच्या खालच्या फांद्या अंकुररूपाने॑ असतात, ” प्रकृतीपासून पुढें उत्पन्न
होणाऱ्या सांख्यांच्या तत्त्वाचा कम खाली दिल्याप्रमाणें आहेः-१ पुरुष (हा स्वयंभू
ब अनादि आहे. ) २ प्रकत ( अव्यक्त व सूद्षेम ), या प्राकृतीपासूनच महान्
(बुद्धि) व अहंकार हे उत्पन्न होतात, व या अंहृकारापासून सात्विक सृष्टीच्या
बाजूने ५ ज्ञानेंद्रिये, ५ कमद्रि्ये व मन व तामसृष्टीच्या बाजूने ५ तन्मात्रें
ब पांच मद्दाभूते निघतात. याप्रमाणे पुरुषासाहत, अह्यांडाच्या या वृक्षाची
सांख्यांची २५ तरबें होतात, यांपैकी महान् किंवा बुद्धीपासून पुढले २३ गुण, हे
११
मूळ प्रकृतीचेच विकार होत. त्यांतही पुन$ पंचमहाभूतांच स्थूळ शरीर बनत
असून, बाकीच्या महान् अहंकार, पांच ज्ञानेंद्रिये, ५ कर्मेद्रिये, मन, व पंच
न्मात्रें अशा १८ तत्त्वांचे लिंग किंवा सूद्षम शरीर झालेलें आहे. सांख्यांच्या
या २३ तत्त्वांनाच प्रस्तुत आवीत मैहदाद अधोशाखा असें म्हटलें आहे.
कांबरं-- भ्रमात्मक, आभासात्मक, मागें ओ. ५२ मध्यें * कावरुखें * असा
उद्गेख आलाच आहे. उसखे - प्रकट होते. महृदादि--महत्, अहंकार इ०
तत्वे. आरबसखे- अंकुर, ओ. १०९ -येथून पुढील आठ ओव्यांत या संसार
वृक्षाला “ अश्वत्थ ? असें नांव कां पडले ते सांगतात, ज्ञानेश्वरांनी आतांपर्यंत या
अध्यायाच्या पाहिल्या श्होकांतील ' ऊध्वमूळ ? व * अध:शाखं ' या दोन पदांवर
विवेचन केलें असून, आतां तें अश्वत्थ प्राहुरव्यय॑ ' यावर्राल प्रवचनाला सुरवात
करीत आहेत. पण ज्ञानेश्वरांना वास्तविक येथे ऊध्वेमूल व अधःशाख यावर
व्याख्यान करतांना, दुसर्या शहोकांत येणाऱ्या सांख्यांच्या २४ तत्त्वांच्या प्रक्रि-
येचा परामशे येथे अगोदरच घेऊन टाकला आहे. ओ. ११०-- येथे 'अश्वत्थ*
या शद्वाची व्युत्पात्ति देण्याचा प्रयत्न कला आहे. अ म्हणजे नाहीं, श्वस म्हणजे
उजाडेपर्यंत, दुसऱ्या दिवशीच्या उषेपर्यंत, प्रात:कालपयत, त्यरस्थिति ज्याची
असा. ज्या संसारवृक्षाची आजच्यासारखी स्थिति दुसर्या दिवशीच्या
प्रातःकालपर्यंत॑ टिकत नाही. तात्पये ज्या संसाराचे आजचे स्वरूप
उद्या टिकत नाहीं इतके अस्थिर आहे, अश्या या संसाराला “ अश्वत्थ
असे म्हटलें आहे. उख्ा-उषा, प्रातःकाल, तंब बारे इ.-- दुसर्या
दिवशींच्या पहाटेपर्यंत एकसारखा अ&ा ज्याचा निर्वाह नाही असा. तात्पये
सारखा पालटणारा, २४ तासदेखाल एकसारखा न टिकणारा.. निवोह- व्थिति,
रुखा--उक्षास, प्रपंचरूपी, संसारूपी या वृक्षा, आओ. १११--या
संसारवृक्षाच्या अस्थिरतेला दुसर दृष्टांत देतात. *' ज्याप्रमाणें एक क्षण जातो
न जातो इतक्यांत आकाशां्ताळ मेघ अनेक वर्गाचे होतात, त्यांचे रंग सारखे
पालटतात, किंवा वीज जशी एक पूण निमिषभर देर्खाल टिकत नाही. निमिष-
डोळ्याची उघड झांप. डोळ्यांची एकद उघड झांप होण्याल! जेवढा वेळ लागतो,
तेवढा वेळ देर्खांल आकाशांतली वाज स्थिर नसते. या मेघ विजेप्रमाणेच संसार-
वृक्ष अस्थिर आहे. झो. ११२--आणलच्षा दृष्टांत देतात, “ कमलाच्या ददल
१२
णाऱ्या पानावर जसें पाणी ठरत भाहीं, “किंवा व्य़ाकुल ( भया फल ) झालेल्या
माणसाचे चित्त जसे स्थिर नसते, ' तक्लीच या संसारवृक्षाची गत आहे.
कांपतेया-हालणाऱ्या. बेलका-बेठक, आसन, स्थिरता. तुलना्थ पहा-
“ नलिर्नादलगतजलमा "तरल । तद्वजीवितमतिरयचपलं । इह संसारे खलु
दुस्तारे । कृप्र्यापारे पाहि मुरारे॥--चप्टपंजरी--र्श्चांशकराचाये. ओ. ११३-
या संसारवृक्षींची वर दिलेल्या दृष्टांतांतील वस्तुंसारखीच स्थिति आहे. याचें
स्वरूप क्षणाक्षणाला बिघडते, बदलतं. म्हणूनच याला “ अश्वत्थ ) असं म्हणतात,
ओ. ११४-- व्यवहारांत * अश्वत्थ ) म्हगजे [पॅपळ असें म्हणतात. परंतु
श्रीहरांचा या ठिकाणीं तसा अभिप्राय दिसत नाही, ज्ञानेश्वरांचे म्हणणें असें
कीं, अश्वत्थरपिंपळ या लौकिक किंवा रूढ अथाने श्रीकृष्णंनी तो शाद्द येथे योज-
लेला नाहीं. तर संसाराच्या आस्थर स्वरूपाकडे पाहून, श्रीकृष्णांनी “ अश्वत्य
हा ट्ट वरील योगिक अथाने योजलेला आहे, असा यांचा युक्तेवाद आहे.
आओ. ११५-- ज्ञानधर म्हणतात की, “ अश्वत्थ ' या शब्दाचा “* पिंपळ '
हा अथे करण्याच्या बाबतीत कोणती पद्धति स्वीकारावयाची, ती मी चांगली
जाणतो. पण त्या लौकिक अथोश्ी आपगास काय करावयाचें आहे £ अश्वत्थ '
दाब्द “ पिंपळ? या लोकिके, रूढ अथोनें कसा लावयचा हें आपण जाणतो, पग तो
लौकिक अथे येथे प्रस्तुत नाही, असा ज्ञानेश्वरांचा अभिप्राय आहे. घडता
विशि- करण्याविषयी. नको-चांगली. आओ. ११६-ज्ञानेश्वरांनीं मार्गाल
ओवींत ' अश्वत्थ ? याच्या लौकिक अथोशी आपणास कांही कतेव्य नाही अस
सांगितलें. या ओवींत ते म्हणतात कीं, लौकिक अथे आपणास ग्राह्य नाही,
म्हणुनच “ अश्वत्थ ? याचा अलॉक्रिक किंवा योगिक अथे (ग्रॅथ) मी येथे
लावल! आहें, तो ऐका. म्हणून संसारवृक्षाचें क्षणिकत्व लक्षांत घेऊनच, याला
अश्वत्थ ? असें नांव दिलें आहें. ग्रंथ--अथे. ग्रथ लावणं म्हणजे अथे लावणें अशी
ह्मण मराठींत रूढ आहेच. * ग्रेथ ' याचा हा विशिष्ट अथे लक्षांत न आल्याने,
साखरे इत्यादि टीकाकारांनी भथ म्हणज ज्ञानेश्वरी म्रंथ, असा येथे चुकीचा अथ केला
आहे. ओंव्या ११७--१३७ मध्ये, ' अव्ययमू् । या पदावर व्याख्यान केलं असून,
संसाररूपी वृक्षाची अन्यय म्हणून प्रसिद्धी काँ आहे, त्यांच कारण दिलें आह.
““-झाणिक देखी या सेसारवृक्षाची अव्ययत्वाबद्दल, नित्यत्वाबद्दल मोठी प्रसिठ्ठी
११
आहे. पण त्याचा आंतला भाग असा ( खालीं दिल्याप्रमाणे ) आहे. डगरु--
प्रसिद्ध. भीतरु-- आंतला भाग, या सैसारवक्षार्चा * अव्यय * म्हणून
असलेली प्रसिद्धी वरवरचा आहे, त्याचा आंतला भाग तसा नाहीं, हें
पुढील ओव्यांतून दिलेल्या द््रांताने स्पष्ट करतात. आओ. ११८- “ ज्याप्रमाणें
समुद्र एकाबाजून मेघांच्या तोंडाने ( आपले पाणी ) दवडतो, तर दुसर्या
बाजूनं नद्या त्याला पाण्याने भरीतच असतात, ” मेघ समुद्राचे पार्णी शोषून
कमी करतात, तर नद्या समुद्रांत पाणी आणून सोडतात. अशी एकाकडून
ओद्दोटी तर दुसरीकडून भरती चाललेली असते, त्याप्रमाणेंच या संसाराची
स्थिति आहे. यांतील माणस जितकी मरतात तितका नवीन जन्मतात,
त्यामुळे पसार आहे, तेवळच आहे, अशी समजून हेति व अगा अथाचे
त्याला अव्यय म्हट आहे. पके आंग्रे--एका बाजूनं, एकीकडून, धघढे-
दवडतो. परी कड--दसरीकडे,. आओ. ११९-यथे वर वार्गिलेला समुद्र
कमीही होत नाही करवा वाढतही नाठी, म्हणन तो नित्य परिपरणे भरलेला असा
वाटतो. पण जोपर्यत त्याचा मेघांशी व नर्दाशी होगारा संयोग सुटत नार्ही,
तॉपयेत त्यांच परिपूर्णत्व चाळूंच असतें. कारण जने पाणी जात असतें व
नवें येतच असते. अशी वजाबाकीबरीज जोपर्यंत चाळू आहे, तोंपर्यंत
खमुद्रही परिपूर्णेच म्हूणाबयाश्वा, तसाच प्रकार संसाराचा भाहे. आवड--
वाटे. ज्ञानेश्वरीत हा शब्द अशा अथी अनेक वेळां आला आहे. फुली नुघडे-
संयोग सुटत नाही. ओ. १२०--लाप्रमाणे या संसाररूपी वृक्षाचे होणें जाणें
सत्वर घडून यते असें वाटतें, म्हणूम लोक या ब्रक्षाला * हा अव्यय आहे ? असें
म्हणतात, समुद्राच्या पाण्याप्रमाणे या संसारांतील वस्तूंची आवकजावक्र
इतक्या त्वरेनें घडून येते की, लोकांना या आवकजावकेचा चाललेला व्यापार
कळून न आल्याने, संसारांत मरणाच्या व जन्गाच्या अश्या घडामाडो चालल्याचे
लोकांच्या लक्षांतच येत नाही. त्यांना आपलं वाटतच असतें कीं, या संसारांत
कमी अधिक कांहींच होत नाही, तो आहे तसा आहे. बहिळेपणं--'वरेने.
होण ज्ञाणे--या संसारांतील प्राण्यांचे उपजणें मरणे, ओं. १२१--येऱ्हवी
एकादा दानशील माणूस एकीकडे धर्मादायांत पेसा खचचे करतो, त्याचवेळी दुसरी-
पुण्यस॑चय कर्रात असतो. एकीकडे त्याचा पेसा खच झाल्याप्रमाणे वाटते,
शड
पण त्याचवेळी त्याला दानधर्माचे पुण्य लाभलेळें असते. दानदार माणसाची अशी
बेरीज वजाबाकी होते. त्याप्रमाणें हा संसारवृक्ष देखील व्ययानेंच अव्यय दिसतो.
या संसारांनील प्राण्यांची उत्पत्ति त्यांच्या लयाला कारणीभूत हो", तर त्यांचा
लयही त्यांच्या आणखी उत्पत्तीला कारण होतो, अशा उपजण्यामरण्याच्या
रहाटगाडग्यानें हा संसार अबाधित भासतो. वेचकपणे - खपिकपणानें.
खसंचकु-पृण्यसैचय करणारा. ओ. १२९ संसारदक्षाची अशी उलटापालट चालली
असतांना, तो वर वर पाहणाऱ्यांना अगदीं संथ व अव्याहत असा भासतो, यालाच
वय़वहारांतला आणखी एक दृष्टांत देतात. “ रथाचे 'चाक जोरानं फिरत असतां
ते जमिनीवर रतलेलेच आहे, थोडा वेळ स्थिर आहे, असें भासत नाहीं
कां ? त्याप्रमाणें हा सैसार देखा ह्यांत प्राण्यांच्या जन्ममरणाच्या अनंत
उलाढाली होत असतांना आपणास स्थिरच वाटतो.---पहा-“ उपजणें मरणे न
चुके नरा । फिरत नित्य असे भवभोंवरा ।- ” वामनपंडित. ते रथचक्र
जसें वास्तविक स्थिर नसते, तसा संसारही अव्यय नाहीं. न बचे कां-
वाटत नाहीं कां ९ पण “ वच? याचा वाटणें असा अथ, कोशांत सांपडत
नाही. कदायिंत् नुमजे - नुवचे--नवचे असें हें रूप झालें असेल, नुमजगेर
उमगणे, वाटणे. बहुवसखे-अतिशय. ओ. १२३-ल्याप्रमाणें या संसारबृक्षाच्या
प्राणिमात्ररूपी फांद्या क्रालांतराने वाळून गळून पडल्या, तरी कोट्यावाध नत्रे अंकुर
उत्पन्न होतातच. अस सारखा क्रम चालला असल्यानं, संसार, अथवा जग,
अबाधित चाललें आहे असे वाटते. उमाले--अंकुर ओ. १२७४-- पण एक
खांदी केव्हां गळली व ल्यामंतर कोठ्यावधि खांद्या केव्हां फुटल्या, हे आषाढ
महिन्यांत उद्य!स आलेल्या ढगाप्रमाणें ( केव्हां आले केव्हां गेले ) सम-
जत नाही. ” आषाढ महिन्यांत ढग येतात, ते गळतात, पुनः नवे ढग
येतात, असें सारखं चाललेले असते. ह्याप्रमाणें या संसारांत प्राणमात्र मरत
अक्वतात व नवीन जन्मास येतच असतात. आषाढांतले मेघ स्थिर नसतात.
त्यावरूनच “. आखाडसासरा ? ही म्हण मराठींत पडली आहे. शाखा--
कोडि - कोट्यावाचे शाखा. उमलणं-- उदित होगे. संसार हा वरून
अव्यय भासला, तरी त्यांत ओहोटी व भरती 'चाललर्लाच असतें, हें स्पष्ट करण्या-
करितां ज्ञानेश्वरांनी वरील ११९-१२३ ओव्यांत मेघटनदी, दानशील पुरुषाचा
३५
हर ७५.
व्यय-संचय, रथचक्र व आषाढांतले मेघ, यांचे जे दृष्टांत दिले आहेत ते फारच
अनुरूप व अचूक असे आहेत. यापुढें या संसारृक्षांत कर्पांच्या प्रारंभी व
शेवटी कशी घडामोड होत असते तें वणन करतात. आओ. १२५-- कल्पां-
ताच्या, जगाच्या दोवटीं या संसाररूपी वृक्षाच्या देहरूपी शाखा उन्मळून पडतात,
ब जगदार'भी पुनः त्या शाखांचे अरण्य माजून त॑ भरास येते. ” क€प->
ब्रह्मदेवाचा दिवस. या दिवसाच्या शेवटी पृथ्वीप्रळय होतो अश्शी सनजूत आहे.
प्रकॉाटेया--आत्तेत्वांत असलली, खाष्टि-सजीव निर्जीव वस्तु. उमळती-
उखळून पडतात. पूर्थ्वाप्रलयाच्या शेवटीं सर्वे सजीवनिजींव वस्तु नष्ट होतात,
व पुनः सृष्टीच्या उत्पत्ताच्यावेळीं सर्वे स्थावररंगम वस्तूंचे नव रान उठते.
दांग--अरण्य. सखांस्रांन ले--प्रफुछित झालेलें. सारांश प्रत्येक वस्तूच्या
मार्गे उत्पत्ति, स्थिति व लय या तान अवस्था लागलल्याच आहेत. ओ. १२६-
£ प्रलयकालीं संहार करण्यासाठीं सुटलल्या भयंकर झेझावातानं या संसाररक्षाची
सालें गळून पडतात, तर सृष्टीच्या पुनरुत्पत्तीच्यावेळीं फांद्यांचे नवीन समुदाय
पल्लावेत होतात.” मागील ओवौर्ताल वस्तुस्थतीचा येथे पुन” अनुवाद केला आहे.
पार्हेजञति-बहरतात. जुंबाडं-समुदाय, झुबके. जुनी सृष्टि नाश पावून तेथे
नवी उत्पन्न होते असा भावाथ. ओं. १२७-एका मन्वंतरानंतर दुसर मन्वंतर
येतें व वैशयामागून वंशांचे विस्तार होतात. ज्याप्रमाणें उसाची वाढ कांड्या-
कांड्यांनीं पुढें पाऊल टाकते, त्याप्रमाणें एका मन्वेतरांतून दुसरे, व एका वंशांतून
दुसरा वंश विस्तार पावतो, असा सृष्टीचा क्रमच आहे. मांडण-विस्तार पावणे,
जींके - प्रगति करते. ओ. १२८-- कलियुगाच्या शेवटीं मागाल चारी
युगांची शुष्क सालपटें गळून पाडतात. इतक्टांत पुनः सुरु हागार््या क्रतयुगची
ओली साल पुनः दिसूं लागते. कृत, त्रेता, हापर व कलि “शी ही चार यश
असून, कमाने ती. एकामागून एक येतात. शेवटच्या कलियुग नंतर .]नः कत
युग सुरु होऊन, नवीन सृष्टीला प्रारंभ होतो. डाळे--डाहाळ्या. चारा युगांतल
प्राणिमात्र कलियुगा'च्या शेवटीं नष्ट होतात, तो इतक्यात कृतयुगाच्या उदयानें
नर्वान सृष्टीला प्रारंम होतो. पेली--ओली साल, अथात् नवीन भूतसृष्टि,
देब्हडी-मोठी. पडे - दिसत. कलियुगाच्या शवटी सुष्ट बुडाली म्हणावें तों
कृतयुगारंभीं ती पुनः निर्माण होतेच. ओ. १२९-हाच नाद्याचा व पुनरुजी-
रद
वनाचा सृष्टीचा न्याय वषे व दिवस यांच्या बाबतींतही कसा खरा ठरला आहे, तं
सांगतात, “ चाळू वषे पुढच्या वर्षाला बोलावणार ठरतें. ज्याप्रमाणें दिवस माव-
ळतांना जातो को येतो हें आपणास समजत नाहीं. वास्तजिक दिवस मावळतो
ती दुसर्या दिवशीं उगवण्यासाठींच होय. ल्यामुळें मावळतांना दिवस जोतो कीं
येतो याचा निर्णय लागत नाही, सुल्हारी-बोलावणारा, सासुरवाशिणीला
माहेरी बोलावण्यास आलेला गढी, चोज घे-जाणवे. एकवषे गेलें को दुसरें नवे
येतं. ज्याप्रमाणें एक [दिवस मावळला तरी तो दुसऱ्या दिवसाला कारणीभूत होता.
अस्तांतून उदय व उदयांतून अस्त हा क्रम चालूच आहे. पण ता नित्य घडत
असल्यामुळे, आपल्या लक्षांत येत नाहीं. या अव्याहत क्रमाप्रम।णेंच प्राणी
जन्मतात, त्यामुळे हा संसार अव्यय आहे असें भासते.
आं. १३०--6 ज्याप्रमाणें वाऱ्याच्या झुळुकांना मध्यंतरी सांधा ठाऊक
नसतो; एक झळक जाते तों दुसरी येतच असते, लामुळें वारा सारखा
वाहती. असंच आपण म्हणता; याप्रमाणे सा. संसारवरक्षाच्या प्र गिमात्ररूपी
शाखा उत्पन्न होतात व गळतात. या क्रमामध्ये खड म्हणून पडत नाहीं,
त्यामुळें संसार अव्यय आहे, अबाधित अखंड चालला आहे, असें आपणास
वाटते. नेणो काते -- किता त्या समजत नाहोत. शाखा - प्राणिरूप फांदया.
आ. १३११-- या ससारतरूच्या प्रारूप फांदीचा एक अंकुर गळतो, तो
पर्यंत दुसरे अनेक अंकुर त्या झाडाला फुटतात. यामुळे हा संसारवृक्ष अव्यय
आहे असें दाटनें, डिरी--अकुर, बहुवि-पुष्कळ ( सप्तमी. ) भवतरु-
संसारवृक्ष, या वृक्ष'च्या अव्ययत्वावर ज्ञानश्वरांनीं अनेक दृष्टांत देऊन ती
गोष्ट स्पष्ट केढी आहे. राजाची गाष्ट अशीच आहे. एक राजा मेला कां
त्याच्या जागीं दुसरा बसतोच, त्यामुळें राजा ही संरथा कायमच असते.
राजाला मरण नाही म्हणतात, तें राजा या संस्थेच्या अव्याहतपणामुळेच
होय. “ १6. शरगाश 185. तत !' (0१. 89४७० ॥1॥16
1९112 ” या इंग्रजी म्हणींत हच अव्ययत्वाचें सत्य सांठविलेलें
आहे, वास्तविक एका राजाच्या मरणाची व दुसऱ्याच्या राज्यारोहणाची
घटना होतच असते. पण त्याकडे लक्ष न देतां, राजा ही संस्था जशी कायम
आहे असें आपण मानतों, त्याप्रमाणें अनेक प्राण्यांच्या मरणाची व दुसऱया
२७
प्राण्यांच्या जन्माची घडामोड नित्य होत असली, तरी “ संसार ही संस्था
अबाधित, अखंड चाललेली आहे असें आपग मानतो. आओ. १३९-यालाच
वाहत्या पाण्याचा आणखी दृष्टांत देतात. आपण नदौतीरावर उभे राःइलां
असतां आपल्या पुढून पाण्याचा एक प्रवाह वाहत जातो, व त्याच्या मागून
येणारा दुसरा प्रवाह त्याला मिळतो. तोही आपल्या पुढून जातोच. या एकामागून
दुसऱ्या जाणाऱ्या प्रवाहांनाच आपण नदीचं पात्र म्हणतो, वाखविक हे प्रवाह
जर सव जाणारेच आहेत, तर त्यांना आम्ही पात्र अशी रोजा कां द्यावी ९ पण हे
प्रवाह आमच्या पुढून जातांना एक मागून एक अशा अखंड क्रमाने जात असल्या-
मुळेंच, आपण ल्या प्रवाहांना स्थिर मानून त्यांच पात्र बनले आहे अशी आपली
समजूत करून घेता. तशीच स्थिति या जगाची आहे. त॑ नसून देखील आहे
असेच आपण मानता. एकाकडून पहावें ता जग नाहींसे हात असतें, तर
दुसरराकडून तें नर्वांन अस्तित्वांत यत असते. जुने पाणी जातें व नवे येते,
त्याप्रमाणें जुने प्रागी जातात व नवे येतात. आओ. १३ शे-टर्किंवा डोळ्याचे
पात लवते न लवते इतक्यांत काोठ्यावाचे प्राण्यांची घडामोड होते.
एवढ्या थोडक्या अवकाशांत अनक प्राणी मरतात तसे जन्मतात. पण
समुद्राच्या जार्या व येणार्या लाटांप्रमागंच अज्ञानी नस या जभला
नित्य मानता, अज्ञान्याला त्या लाटा जशा नित्य भारातात, तस जगही त्याला
नित्य भासते. वास्तावेक त्या लाट्ही जशा नि. नव्हेत, तस हें जग ही निय
नव्हे. ळागोनि डोला ६इ०-डोळा लागून ता उघडतो, डोळ्याची होजारी
उघड झांप. नेणातेयां-अज्ञानी माणसास, आबंडे-वाटे. या अर्यी हा शह
ज्ञानेश्वर अनेकदा उपयोगतात, पहा - ओ. ११९. ओ. १३४-कावळा आपलें
एकच बुबुळ एका क्षणांत दोनी डोळ्यांतून फिरवितो, आणि त्यायागानें त्याला
एक बुबुळ असतानां, दोन आहेत असें ढोकांना भासत. त्टाप्रमाणें वाह्तविक
जग अनित्य असतां ते नित्य आदे असा आपणास भास होतो, बायखा-कावळ्याने.
डोला चालिता इ०-डोळ्याची चाळवाचाळव सारखी केल्याने, कावळ्याला
दोन डाळय़ांत मिळून एकच बुबुळ असते पण तो हें एकच बुबुळ एकदा एका
डोळ्यांत तर एकदा दुसऱ्या डोळ्यांत जोरानें फिरवितो, व मग त्याला दोन डोळे
आहेत, असा भ्रम माणसाला पडतो. अज्ञान्य़ाला असाच भ्रम जगाच्या निलत्वा-
शट
बद्ल पडतो. ओ. १३५१-किंवा अतिशय वेगानें फिरविली गेलेली भिंगरी, फिरत
असूनही जशी जमिनीला चिकटली आहे असें भासते, ती स्थिर आहे असा भ्रम
होतो. येथे त्या भिंगरीला दिलेला वगातिरायच या भ्रमाला कारणीभूत होतो.
त्याप्रमाणे हें जग अनित्य असूनही अज्ञान्याला तें नित्य आहे असा भ्रम होतो.
भिंगोरी-भावरा. निधथिये इ.-अतिरय वगाने केलेल्या भ्रमणांत सांपडली.
नोाघे-अतिशय वेगानें ग्र्मण, भुली-भुलीला ( चतु. ) श्रमाला. भूमीसि-
जडली ---जमिर्नांला चिकटलोच आहे, निश्चल. आहे. ओ. १३६-फार
कशाला | एकादी कोलती अंधारांत वेगाने चक्राकार फिरविली, तर ती जक्षी
एक लांबचलांब, विस्तृत रेघ दिसते. झाडिती-लवकर ( सं. झर्टित ). मव-
डितां-चक्राकार फिरविली असतां. आह ती--आयत, लांब. रेण्या-अभिरखा,
सॅंभ -- स्वयमेव, आपणहून, पहा--“ काँ त सुखाची सैभ । कीं परिमळाची
अक्षीभ । कीं रूपासे आली भांभ । श्रंघाराची ॥ /--नरेंद्र-रु. स्व. ८७. ही
फिरविलेल्या कालतीची चक्राकार अभिरेखा, जशी खर्रांच आहे असा आपणास
घटकाभर भ्रम हातो, त्याप्रमाणे हें जगही आनेत्य असता. आपणास अज्ञानाने
नित्य भासते. आओ. १२७-त्याप्रमाणें हा संसाररूपी वृक्ष एकीकडून नाश
पावत असतां, त्याचवेळी दुसर्राकडून तो उत्पन्न होतो हें न समजल्यामुळे, वेडे,
अज्ञानीलोक त्याला नित्य समजतात. म्लांडतु मोडतु-एकीकडून नाश पावणारा
व दुसरीकडून जन्म पावणारा, पासा--अज्ञानी, वेडा, ओ. १३८--पण या
वृक्षाचा हा माडण्याचा व मांडण्याचा वेग ज्याच्या लक्षांत आला; जाया वरक्षाला
क्षणिक, अनित्य असा आळखतो, व एका निमिषांत तो नादा पावतो व
उत्पन्न होतो, हें जो जाणतो. ” जो-सया व पुढील ओवीर्ताल जो. जगे
या संबंधी सवेनामाचा संबध, ओ. १४० मधील ' तेयातें ' या दर्शक सर्वे-
नामा्डी' आहे. 'वेग--संसारांतांल प्राणिमात्रांच्या उपजण्यामरण्याचा हा
लगबर्गीने होणारा क्म. आओ. १३९-- “ आज्ञानावाचून या सैसारब्रक्षाला
दुसरं मूळ नाही, याचे अस्तित्वही खोटे आहे, व असें ईं झाडच मुळीं साल
झडलेले, क्षणिक आहे, हं ज्याने जाणले. ” आअसिलपण--अस्तित्व.
टवाळ--खोटें, खीनसाल--र्जाणसालाच ( शीणेसाल ) अतएव नाश
वंत, क्षणिक, देखिल जणे-- ज्यानें हे लक्षांत घेतले, जाणले,
२९
आओ. १४०---* लालाच हे अजुंना ! मी सर्वज्ञ व ज्ञानी म्हणतो. शिवाय
वेदांचे सिद्धांत जाणण्यास तोच पात्र आहे ” तयाते-- वर १३८, ११९
आकींत सांगितल्याप्रमागें ज्यानें संसारवृक्षाचा मोडण्यामांडण्याचा क्रम,
त्याचें अनित्यत्व इत्यांदे जाणले आहे लाला. सर्वेज्ुु-- सवे जाण
णारा. श्रीकृष्ण स्वतः सर्वज्ञ असतां, सुसारवृक्षाचे खर॑ स्वरूप आळखगाऱ्यास
ते सवज्ञ म्हणतात, हें लक्षांत ठेवण्यासारखे आहे, वाग्न्नह्म-- वेद, पण
येथे उर्पानषदे यांचाहि “ वेद ?' यांत अंतर्भाव होतोच. उर्पानषदें
ही वेदांच्या शेवटी असल्याने, त्यांना वेदान्त भ्हणतात. वेदांत
शास्त्राचे सिद्धांत, ( “ब्रह्म सल्य जगन्मिथ्या जावो ब्रह्मव नापरः? असे सिद्धांत )
जाणण्यास असा माणूसच योग्य आहे, अस श्रीकृष्णांचे म्हणणे. ओ. १४१-
संसाराच्या खऱ्या स्वरूपाची ओळख झालेल्या ज्ञानी माणसालाच योग
शास्त्राने मिळणाऱ्या फलाचा म्हणावा तसा उपयोग होतो. फार काय !
त्याच्यामुळेच ज्ञानाला जिणें प्राप्त होते. ” योगजात इ.--पातजल योगा-
शास्त्रापासून मिळणार फल. संसाराचे खर॑ ज्ञान झालेल्या माणसासाचच योग-
शास्त्राची खरी प्रक्रिया, म्हणजे चित्तशुद्धीसाठी त्यांच आचारण कर्से करावयाचे तें
समजतें. म्हणजे हें योगशास्त्र त्याच्या ज्ञानमार्गाला पूरक किंवा सहाय्यक होतें,
शिवाय अश्या ज्ञानी माणसामुळेंच असे वेदांतज्ञान 1टकून रहते, असा
माणूसच वेदांतांतील श्रेष्ठ ज्ञानाला खरा आधार आहे. आदो. १४२९-
सारांश हा संसारवृक्ष मिश्या आहे हें जो जाणतो, त्यांच वर्णन कोण कह
शकेल ९ अश्या माणसांचे वणेन करावें तेवढे थोडंच असा अथ. वानिजेल-
वर्णन केळा जाईल. डाखि-मिथ्या, खाटा. पहा- “ आरिसा आणि मुखीं ।
मी दिसे हें उखी ॥- ” अमृतानुभव २1६५.
( स्छाक २ )- “ सत्वरजतमादि तान गुणांनी पुप्र झालेल्या व
ज्यांच्यापासून शब्द, स्पशे, रूप, रस व गंघरूपी विषयांच अकुर फुटलेंल आहेत
अशा त्याच्या फांद्या, खाठी आणि वरही पसरलेल्या आहेत. आणि कमांचे
रूप पावणाऱ्या त्याच्या मुळ्या खालींही मनुष्यलाकांत पसरत लांब गेल्या
आहेत. ” आ. १४४ - “ मग ग्रा ससारखूपी वृक्षाच्या फांद्या खालीं येउन,
द्या भूमीत जातात, व त्यानांच पुनः डाहाळ्या फुटून त्या सरळ वर
ष्ठ
जातात ” उमपा-अमूप, असंख्य. उजू--सरळ ओ. १४४ '“ आणि
ज्या डाहाळ्या ख'लीं पसरतात, व ज्यांची मुळे वरच असतात, त्यानाच
खालीं वेळ व पार्न फटतात. ” डाल -डाहान्या पघल 7 विस्तार पावे
वेळुपाला - वल व पल्लव, आ. १४५-- ६ याप्रमाणे आम्हा आरभाच ज
म्हटळें, तेच, सोप्या दाद्ठांत सांगतो, ते॑ ऐक. ” उपक्रम 7 प्रारभीं
पहा.--ओ. ९२ आ. १४६- या. वृक्षाच्या मुळाशी घट्ट बस-
लेल्या अज्ञानांतून महदादि तत्त्वांचे नियम वेदांच्या थोर नांवाखाली बाहेर
पडतात, ” यांतील “ महदादिकी सासने ! या कर्त्याला € उठिति ? हें पुढील
ओवौर्ताल क्रियापद येथ अध्याहृत घेतलें पाहिजे. या संसारवक्षाच्या बुडाशी
माया किंवा प्रकृति आहे, तीच या वक्षाचें पहिलें मूळ आहे, असें मागें
( ओ. ८६ ) सांभितलेंच अहे. ही माया किंवा प्रक्ांते अज्ञाननय अथव!
आभासात्मक असून, तिच्या पासूनच महत, अहंकार, मन व पंचमहा-
भुर्त अश्या अष्टधा प्रक्षृतीच्या तत्त्वांचे नियम निघतात व तेचे मग
वेदांच्या किंवा शास्त्रांच्या मोठ्या नांवाने प्रासाद्वे पावतात, मागे ओव्या ७३१-
१०४ मध्यें मार्येपासून अथवा प्रक्र्तांपासून सांख्यांची २४ तत्व कशी [नघाला
याच विवचन आलच आहे. त्याचाच अनुवाद येथे पुनरपि केल आहे. मद्ददा-
दिकी--महत्, अहकार, बुद्धि व पंचमहाभतें अशी अए्घा प्रति. खासन-
नियम. पहा---ओ. १०४. तेथेही हा हू आला आहे. थोरवण-मोठी पानें,
बेदांच्या मोठमोठ्या पानावर. .शासनें किंवा आज्ञापत्रे हॉ कागदावरच निघाव-
याची. यथे हो अष्टधा प्रकृतीची शासन किंवा नियम वेदांच्या अधिकारसंपन्न
पानावर प्रसिद्ध होतात. वेदाच्या मोठ्या नांवावर त्यांचा अंमल चालतो. सांख्य-
शास्त्राप्ररणे प्रक्षात व पुरुष हीं दोनच तत्त्वे आरंभी असून. पुरुषापुढे जिगुणात्मक
प्रकृति आपळा पसारा मांडू लागली, म्हणजे महदादि २४ तत्त्वे उत्पन्न होऊन
त्यांचा हा संसारवृक्ष बनतो. परंतु वदान्तशास्त्रांत प्रकांते ही स्वतंत्र मानला
नसून ती परजह्माचा एक अरा अशी समजली गेल्यामुळ, त्रिगुणात्मक प्रकृतीचा
हा पसारा स्वतंत्र वृक्ष न मानतां, उध्वमूळ अश्वत्याचा शाखारूप एक भाग आहे,
असं समजलें गेळे आहे. या वेदांतशासत्राच्या प्रक्रियेप्रमाणे 'पहिल्या लोकांत
बाणलल्या अधःशाख वृक्षाच्या फांद्या खालींच नव्हे, तर वरही पसरल्या आहेत
श्र
असं या *होकांत सांगून, भूतसुष्टि व त्यांच्या कर्मांचा संबंधही येथे जोडण्याचा
प्रयत्न केला आहे. संसारवृक्षाचें निवळ सांख्यप्रणीत वणेन पुष्कळ ठिकाणीं केले
आहे. पण गीतेच्या या अध्यायाच्या पहिल्या दोन *छोकांत, दर्यसाष्टेरूप वृक्ष या
नात्यानें पखह्याचें ज॑ वणन वेदांत आले आहे, तें व सांख्यशास्रोक्त प्रकृतीच्या
पसार््याचें किंवा संसारवृक्षाचें वणन, यांची सांगड येथे घालण्यांत आली आहे.
ओ. १४७-- '“ पण प्रथम या झाडाच्या मुळापासून स्वदज, जारज, ऊड्भेज
व अंडज अशा चार प्रकारच्या मोठ्या फांद्या फुटतात, ” या संसाररूपी वृक्षाला
चार प्रकारच्या प्रागणिमात्ररूपी मोठ्या शाखा निघतात, या संसारांत , अथदा
विश्वांत जी जीवसुष्टि निमाण होते, ती चार प्रकारची असते. स्वेद्ज--
घामापासून उत्पन्न झाळेले, ( कृमि, कीटक इ. ) जारज-- गर्माशयापासून
झालेली साध्टे, ( मनुष्य व चतुष्पादादिक सृष्टि ), डद्धिज--- भूमीपासून
उप्तन्न झालेली वृक्षादैक सृष्टि, अडज-- अंड्यातून उप्न्न होणारी पक्ष्यादे”
सृष्टि, या चार प्रकारच प्राणी या जगांत वावरत आहेत, व लांचीच उत्पत्ति
प्रथम येथे सांगितली भाहे. मागिज--- अंडज. अशा या चार प्रकारच्या
जीवसृष्टीची वाढ कशी होते ते आगखी सांगतात. ओ. १४८- “ या चार-
प्रकारच्या र्जावसृष्टींच्या एकेका अंकुरापासून ८४ लक्ष योनीरूप लहान
ल्हान फांद्या फुटतात, व मग अशा जावरूपी शाखेला किंवा फांर्दाटा असंख्य
फाटे फुटतात. ” वर जी स्वेदज, जारज, उाद्गिज व अंडज अशी चार प्रकारची
प्रागिसृष्टि दिली आहे, त्यांपैकी प्रत्येक प्रकारांतून पुनः ८४ लक्ष प्रकारचे
भिन्न भिन्न प्राणी निर्माग होतात, व अशारितीने असंख्य प्राण्यांची या
जगांत उत्पत्ति होते. चोराखी लक्ष-- चौर््यांश्ी लक्ष. मनुष्ययोनि, पशु-
योनि, पॅक्षियोने, अश्या ८४ लक्ष योनि किंवा जन्म आहेत अशी
समजूत असून, प्रत्येक प्राण्याला इतके जन्म घ्यावेच लागतात.
असे एकामागून एक जन्म चुकविण्यासाठी मनुष्याने आत्मापरमा-
त्भेक्याचें ज्ञान प्राप्त करुन धेत पोहिजे. ८४ चा फेरा चुकविर्गे म्हणजेच
जन्ममरणाच्या रहाटगाडग्यांतून सुटणें दोय. “* पुनरपि जननं पुनरपि मरणं |
पुनरपि जननीजठेरे हयनम् ? हा क्रम ८४ लक्ष जन्म होईपर्यंत चालललाच
असतो, सारांद प्राण्यांचे ८४ लक्ष इतके प्रकार आहेत, व अद्या रीतीने हा
४्र
प्राण्यांचा पसारा जगांत पसरलेला आहे. ओ. १४९-या संसारवृक्षाच्या ज्या
सरळ शाखा आहेत, त्यांना विविश्रप्रकारच्या सृष्टीच्या डाहाळ्या फुटतात व
त्यांनाच पुन: अनेक प्रकारच्या जातींचे आडवे फांटे ही निघतात. म्हणजे
जगांत असंख्य प्राणी उत्पन्न होतात व त्यांच्या पुनः &संख्य पोटजातीही
निर्माण होतात. आडफांटती--आडव्या फुटतात. माळिया-- मालिका,
जातींच्या मालिका, असा हा प्राण्यांच्या व त्यांच्या जातींच्या गुंतागुंतीचा
प्रकार येथे वर्णिला आहे. ओ. १११०- येथे प्राणिमात्रांत लिंगभेद कसा
निर्माण होतो तें सांगतात. “ या संसारवृक्षाला ज्या नानास2िरूप डाहाळ्या
फुटतात, त्यांनाच स्री, घुरुष व नपूसक अर्शी व्यक्तिमदाचा टोके निघून तीं
अंगच्या विकाराच्या ओझ्याने हालतात, कापत होतात. ” प्राणेमात्रांत
स्री, पुरुष व नपूंसक असे लिंगभद पडून प्रत्येकाच्या व्याक्तिविषयक
विकारामुळे, आशानिराशादि विकारामुळे, त्यांच्यांत खळबळ उडते.
परस्परांमध्ये प्रत्येकाच्या आशा आकांक्षानुर्प सैघषे उप्तन्न हाऊन, जागतिक
व्य़ापार् अगर हालचाल सुरू होते असा भाव, टक---टोक,अमग्रभाग,
आंगिक-- आंगच्या. आंदोलति--कंपित होतात.
ओ. १५१-- “ ज्याप्रमार्गे वषांकाली आकाशांत मेघ पल्लवित होतात.
त्याचप्रमाणे अज्ञानामुळे अनेक प्रकारची शारीरें विस्तार पावतात. ” पल्हेज--
पल्लवित केळे जाते. आकार'जात-- नामख्पात्मक जग, आक्षाने - जग
खर॑ आहे अशा अज्ञानामुळे, वाळे जाण---विस्तार पावे. हे सवे जग
खरं आहे असें आपग मानतो, म्हणून त्याचें अस्तित्व भासते, ते मिथ्या
आहे असे ज्ञान झाल्यावर, त्याचें अस्तित्व आपोआपच नाहीस होते. ओ १५२-
“ मग युणांच्या खळबळीचं वार सुटल्यावर संसारवृक्षाच्या या प्राणेरूप
शाखा आपल्याच भाराने लवून परस्परांत अडकतात. ” प्रकृति, सत्व, रज, तम,
अशा त्रियुगांनी युक्त असल्याने, तिच्यापासून उत्पन्न झालेली प्राणिरूप-
सृष्टि त्रियुगात्मकच असणार, याप्रमार्ण या सृप्टांतले, सात्विक राजस व तामस
प्राणी देखील आपापल्या गुगांच्या प्रकर्षात परस्परांशी संघर्ष पावतात.
दाखांचेनि-प्राणीरूप फांद्यांच्या. आंगभरे- आंगच्या भाराने. प्रत्येक
प्राण्यामध्ये असलेल्या त्या त्या गुगप्रकषाने, त्या प्राण्यांत सैघषे उत्पन्न होतो.
श्रे
गणक्षोभ--सत्व, रज, तम, या तीन गुणांचा क्षोभ, प्रकषे, येथे पहिल्या-
पासूनच वृक्षाची परिभाषा वापरलेली असल्यामुळ, प्राण्यावर काखांचे, ब
गुणक्षीभावर वाऱ्याचे रूपक कत्पिळ आहे. ओ., १५३--ते त्रियुण अतिशय
वाढल्यामुळे, या उध्वेमूल वृक्षास ऊव्वे ( वर ), मध्यें व अधस् (खाडी )
अशा तान भेदांचे फांटे फुटतात, रीवाय ह तिन्ही भेदही अनुक्रम सत्व,
र॒ज, तम या युणावरच अवलंबून आहेत. तिह्दा| ठांई-- तान ठिकार्गी, तेणे
गुणक्षीभामुळ. झडकझषडाट-- सोसाठ्याच्या वाऱ्याने, ऊभध्वमूल-- ज्याच
मूळ वर आहे, असा ' अश्वत्थ ' वक्ष, आं. १५४--- यापकी रजोगुणाची
झुळूक सुट्टून तो अधिक जोराने वाहू लागल्यावर मनुष्यजातिरूपी शाखा
थोरावते, ” सत्व, रज व तम यापेकी रजोयुगाचें आधिक्य झालें असतां,
मनुष्यजातिरूपी शाखा वाढतात, मानवसृष्टि वृद्धि पावते असा अर्थ, विविध
जीवसृष्टीच्या उत्पत्तीची उपपत्ति सांगतांना त्यापेकी मानवसृष्टांला कोगल्या
गुणाचें आधिक्य कारण होतें, याचंच विवेचन येथें कलं आहे. झडाडितां--
झड झड आवाज करीत वाहत असतां. आगालेका- अधिक. ओ. १५५-
या प्नानवसृष्टांचेच पुनः ब्राह्मण, क्षत्रिय, वेश््य व शद्ध असे वर्ग कसे पडतात
त वृक्षाच्याच रूपकांत सांगतात, '“ संसारवृक्षाच्या वर ज्या मनुष्यशाखा
बरर्णिल्या, त्यांनाच वर किंवा खालीं नव्हे तर मध्यभाराच दाटीवारीन
चातुवेण्यांच्या चार फांद्या आडव्या फुटतात. ” मनुष्यांचे, ब्राम्हण, क्षत्रिय, वेश्य
व शद्द असे जे चार वग पडतात, ते अखिल अम्हांडाच्या स्वर्ग, मृत्यु, पाताल
या भागांपैकी मध्यभागच्या स्त्युलोकांतच पडत असल्यानें, संसारवृक्षाच्या या
फांद्या वर किंवा खालीं जात नाहीत, तर मध्येंच फुटतात असे म्हटल आहे
मानवांचेच हे चार पाट वग पडत असल्यान, त्यांना “ ग्दीनं आडव्या
तिडव्या फांद्या फुटतात ” असें म्हणावें लागले आहे. सारांश मानवसृष्टि
निर्माण होऊन गुणकमेविभागश; त्यांचीं ब्राम्हण, क्षेत्रिय, वैश्य व शूद्र अशा
चार वणांत विभागणी होते, असाच येथे भावाथे आहे. माझारि- मध्ये.
चतुवणांचा-ज्राम्हण, क्षेत्रिय, वेश्य व शूद्र या चार जातींच्या. कोंदा-
कादि--दाटीन, खचाखचानें, ओ. १५६--“ ल्या फांद्यांनाच पुनः
विघिनिषेधरूपी पानाबरोबरच वेदवाक्यांची नवीन पालवी फुटून, ती ल्या
ड्ड
वृक्षाला शोभा आणते.” वर जे मनुष्यांचे चार वगे सांगितले, त्यांच्या आचरणाचे
नियम ज श्वीतस्मृतींत दिले आहेत, त्यांना यथे वराल शाखांची पालवी असं
कल्पिले आहे. मानवजात व त्यांचें चातुवण्ये, या जर संसारवृक्षाच्या मध्यंतरीच्या
फांद्या, तर ल्या फांद्यांना ही श्रतिस्नृतिप्रणांत आचारनियमांची पानें व पालवी
फुटते, असा हा रूपकाचा एकंदरीने प्रकार आहे. विधिनिषेधी--कसे वागावे
हे सांगणोरे जे नियम त्यांना विधि, व कसें वागू नये हें सांगणोर जे नियम
त्यांना निषेध असें म्हणतात. मनु &ऊगर याझञवल्क्यस्मर्तासारख्या प्रंथांत
आचारांचे जे नियम दिले आहेत, ते असेच विघिनिषेधात्मक आहेत, अशा निय-
मांना या मानवजातींच्या शाखांची पानें म्हणण सा्थेंच आहे. बेदवाक्यांचे-
वेदात विशेषतः कडगेदाच्या दहाव्या मंडलांत, विराट पुरुषाचे वणन करतांना
€ ब्राह्मशोस्य मुखमासीद्वाहू राजन्य: कृतः ” इल्यादि जें त्याचे अवयव दिले
आहेत, त्यात देखील या चातुवेण्यीतील चार वर्गांची अधरोत्तरव्यक्ताच दरशे-
विली आहे. त्यामुळ कढग्वेदाचे असे भाग, या मनुष्यरूप «॥खांची अभेनव
पालवी ठरत. तात्पये या जगांत मानवजात निमोण होऊन तिची चार वर्णात
निभागणी होते व त्यांच्या आचारांचे ररुतिस्मृतिप्रणीत विधिनिषेधात्मक निय-
मही केले जातात, एवढेंच प्रातिपादण्याचा येथे आशय आहे. बरब--शोभा.
अशा विथिनिषेधत्मक नियमाना मग स्मृतिरशतिपुराणोक्त मंत्रांची ऐट येते.
आओ. १५७--” आणि अथे व काम यांचा विस्तार होऊन त्यांना मग इलो-
कीच्या क्षणिक सुखप्रसंगांचे काम फुटतात. ” वर मानवजात व त्यांच्या चार
जाती यांची उत्पांपे सांगितल्यावर तिच्या मनांत अर्थब्षंपादनाचा व कामविक!-
रांचा प्रसार होतो, व त्यामुळे मनुष्याला तात्पुरत्या उपभोगाचे क्ष]णक प्रसंग
येतात, असा जगाच्या मानवव्यापाराचा व्यापच येथे वर्णन केला आहे. वास्तविक घमे
अर्थे, काम व भोक्ष असे मनुष्याला कर्तंव्यप्रवण करणारे चार अथे आहेत. पण
स्त्युलोकांत मानव हे या चतुवर्गापैकी अथे व काम यांकडेच आपलें सारें लक्ष
देतात व ल्यामुळ क्षणिक सुखाचे व उपभोगाचे जे प्रसंग ल्यांना अनुभवावयास
मिळतात, तेच त्यांना जन्माचे सारसवेस्व असें वाटतात, माणसं धर्माच्या किंवा
मोक्षाच्या पाठीमार्गे न लागतां, अर्थाच्या व कामाच्या मार्गे धांव घेतात व त्यामुळ
मिळणार्या तात्पुरत्यी सुखांना भुल्तात, अशी ही मानवी व्यापाराची इहलोकांतील
४५
रीत आहे. अभ्रवणे-टोकाचीं पाने. झाडाच्या फांद्याच्या टोकाला येणारी पानें,
रेडे. इद्द भोगायची -इहलाकांतीळ, सत्युलोकांतील उपभोगाची, सुखार्ची,
पदांतरे-- अन्यस्थानें. सुखाची निरनिराळीं स्थळे. स्वर्गादि स्थाने, यज्ञासा-
रखी कृलें करून स्वगेप्राप्ति करून घ्यावी अश्शी मनुष्यांना हाव सुटते. ओ
१५८---“ त्यानंतर प्रर्वत्तमाश वाढावा या मानवांच्या कोभामुळे, या जगांत
कितीतरी चांगल्या व वाईट कर्माचे आणखी किती अंकूर या मनुष्यजाती
शाखेला फुटतात, ते कांहीं समजत नाही ! ” जगांत मानवजात निर्माग झाल्या-
वर, तिला आपण कांही तरी केले पाहिजे अशी बुद्धि उत्पन्न झाली, आणि या
बुद्धीमुळेंच तिच्या ह्यातून अनेक चांगल्या-वाईट घटना, कर्मे, होऊ लागली,
मनुष्यांच्या हातून विविधप्रकारची बरी वाईट कर्मे होतात, व याला लांची
उपजत करमंप्रगरत्तीच कारणीभूत होत. असा हा कर्मेवेपाकच येथें कथन
केला आहे. प्रवृत्तिचेनि - प्रदृत्तिमागोच्या, कमेमागीच्या. खांखरेजति-
उत्पन्न होतात. शुभाशुभे--मंगल अमंगल, बरींवाइंट कर्मे, खांबे--अकुर.
ओ. १५९--या ओंवीत पूर्वकर्मांचा भोग संपल्यानंतर जुने देह कसे पडतात,
व नवीन कर्मामुळे मानवांना पुनः नवे देह कल्ले प्राप्त होतात, ती. उपपत्तीच दिली
आहे. “ पूवकर्मांचे भोग संपले कीं, ती कर्मे भोगलेल्या देहाची शुष्ककाष्टे, गळून
पडतात; तों पुनः नवीन कर्मामुळं नवीन देहांची वाढ होते. प्राण्याला त्याच्या
कमोप्रमाणें जन्म मिळतो. या कर्भाचा भोग जसजसा संपेल, तसतस। एक जन्म
संपून त्याला पुढचा जन्म मिळतो, अशा या चक्रनेमिक्रमांत मागील जन्मातील
कर्मांचा भोंग या जन्मांत, या जन्मांतील कर्माचा भोग पुर्ढाल जन्मांत, अशा
हप्त्याने मनुष्याला ही कृतकमाची फले भोगावी लागतात. ल्यामुळे प्रत्येक
माणसाला संचित, ( मागील जन्मांत केलेळें, ) प्रार्घ ( चाळू जन्मात होत
असलेलें ) व क्रियमाण ( पुढील जन्मीं होगार असलेलें )- अर्शी कर्म करावीच
लागतात, मागील जन्मांत जी कर्म मनुष्यानें केलेलीं असतात, ती भाोगण्या-
साठींच हा चाळू जन्म ल्याला प्राप्त होतो, व ती कर्मे भोगल्यावरच हा देह
पडतो, मग पुनः या जन्मीं या देहानें त्यानें केलेलीं कर्मे भोगण्यासाठी पुनः
नवा जन्म, नवा देह त्याला ध्यावा लागतो. अशी कर्माची व देहाची सांखळी
चाळूंच राहते. मागिले- मागील जन्मांतील कमांचे, पूर्वकमाचे, बुड खुल “<<
शद
शुष्ककाष्टे, वाढु पेलें-- वृद्धि होते. नवेया देहांचा -- कृतकर्माप्रमाणे
मिळणाऱ्या नव्या शर्रारांची, ओ. १६०-- आणि वर सांगितल्याप्रमाणे जे
नवे देह वृद्धि पावतात, त्यानाच सुंदर व शोभिवंत रंगांचे शह्वादि पंचविष-
यरूपी नवे पलव नित्य येतात, कृतकर्माप्रमागें नवीन जन्म व नवा देह प्राप्त
झाला को, मग त्याला शब्द, स्पश रूप, रस ब गंध असें पांच विषय संल्म़
होतातच. देह म्हटला की, हे पांच युण प्राप्त व्हावुयाचेच; असा हा पंच
विषयात्मक देह प्राण्याला कृतकर्मानुर्ष नवीन नवीन मिळत जातो. सुद्दावे-
आल्हादकारक, मधुर, हवाव-शोभेनं, खाभाविक रंगाच्या शोभेनें. नाचि--
नित्य. ओवी-१९१- याप्रमाणे, रजोगुणाचा सोसाठ्याचा वारा सुटला असतां,
मनुष्यरूपी ज्या फांद्यांचे जे समुदाय वाढतात, ल्यानांच मनुष्यलोक, किंवा
मृत्युलोक असे म्हणतात. ” सत्व, रज व तम अशा त्रियुणांनीं युक्त असगाऱया
प्रकृतात ज्यावेळी रजोगुगाचे आधिक्य होतें, त्यावेळी तिच्यांतून मानवसृष्टि
उत्पन्न हाते, असे सांख्यांचं मत आहे. रजोगुणाच्या प्रकर्षाने सैसाररूपी वृक्षाला
मनुष्यशाखा यतात, याचाच अथे असा कौ, रजागुणामुळेंच मानवर्सष्ट उत्पन्न
होते. मांदोडे--जुंबाड, ओ. १६२-- त्याचप्रमाणें हा रजोग्रणरूपी वारा
क्षणभर थांबल्यावर, मग तभायुणरूपी वार! सपाट्यारने वाहू लागतो. मागील
ओवींत मनुष्यसृष्टीला रजोयुग हा आधार आहे हें सांगितळे, यापुढें तभागुण
द्वा मानवांच्या कुकर्मांना, पापांना कसा कारणीभूत होता ते निशद करतात.
वबोसरा धरी--कमी होतो, वोहटतो. नांवेक- क्षणभर. तमाचा-तमोय-
णाचा, वाजो लागे-रवाहूं लागता, सुरूं होतो. पहा --' वाजीतया वायूत
जरी होकारी । ज्ञानेश्वरा, ९1१२७, “ अहंकुत्रायी वाजतां थोरू । अवघाचि
खवळे भवसागरू । '-एकनाथी भागवत २९५. ओ. १६३--“ असा तमायु-
णांचा प्रचंड झंझावात सुटल्यावर या संसारब्रृक्षाच्या मनुष्यरूपी शाखांना वाईट
वासनांमुळे खालीं दुष्ट कमोच्या डाहाळ्या फुटतात, ” तमोयुणामुळें माणसांना
वाईट वासना होऊन ते मग दुष्कृत्ये आचरुं लागतात. वाईट वासना उत्पन्न
झाल्या की, हांतून पापाचरण होण्यास वेळ काय £ डालुका-डाहाळ्या,. ओ.
१६४७--" अप्रवृत्तीच्या बळकट व सरळ अश्या आणखी लहान लहान डाहाळ्या
फुटून त्यानांच पुन: प्रमादाची, पापाचरणाची पाने, पालवी ब डाहाळ्या निघ-
७
तात. अप्रवृत्तिचे-वाईंट मागाचे, खनु वाल-कठिग, फॉक-रलहान फांदया
वाईट मागाच्या आचरणाने प्रमार्दिचा, पापाचरणाचचा कसा सुळसुळाट होतो
येथ विशद केले आहे. रजोगुगाने मानवसाष्ट उत्पन्न होत, तर तमागुणाचा
प्रादुभांव झाला असतां, तेथ नाच वासनामुळे वाईट कर्मे करण्यास माणसें प्रवृत्त
होतात, एवढेंच सांगण्याचा येथे मथिताथ आहे. ओ. १६५--यानंतर या
संसारऱक्षाच्या मनुष्यशाखला तमोगयुणानं याप्रमाणें कुकर्माच्या डाहाळ्या व पानें
फुटल्यानंतर पुनः येथेही या कुकर्माच्या नियमनासाठी श्रुतींचे विधिनिषधात्मक
नियम केले जातात, असें सांगतात, “ क्रग्वेद, यजुर्वेद, व सामवेद या तीन
वेदांत कमासंबेधी जे विघिनिषेत्रात्मक नियम दिले आहेत, त्यांचा पाला या
ककर्माच्या डाहाळ्यांच्या टोकावर शब्द वरं लागतो, घुमू लागतो, ” कुकर्माचें
बंड जगांत मार्जू लागले की, श्रतिस्मतीसारख्या प्रमाणभूत ग्रेथद्रारा अमुक क्म
करणे चांगलें, अमुक करणें वाईट असें सांगणारे नियम घाळून द्यावे लागतात,
व अशा नियमांचा बोलबाला सववत्र होतो. रुग्यजुसामे-क्रग्वेद, यजुर्वेद व
सामवेव. घुमे-शब्द करतो. टकेयांवरि-रोकावर. वरच्या ओंवींत सांगित-
लेल्या प्रमादाच्या डाहाळ्यांच्या टोकावर. ओ. १९६--शिवाय जारणमारण-
विधीसारखे दुसऱ्याचा घात करणारे नियम सांगणाऱ्या अथवेवेदा दि प्रेथांच्या
वासनावेळीही आपलीं पाने पसरु लागतात. ” माणसे वाइंट आचरण
कर्रीत असतांना, दुसऱ्याचा घात करण्याचीही लांना इच्छा होते. हा घात
सहज घडवून आणण्यासाठी मग जारणमारणासारख्या चेटुकांचे विधि
अस्तित्वांत येतात. क्रग्वेदादि वर सांगितलेल्या तीन वेदांत आचर
णाचे विघधिनिषेधात्मक नियम 'दिलेळे असतात, तर अथवेवेदासारखे
नंतर रचलेले वेदम्रेथ जारणमारणासारख्या दुसऱ्याचा घात करण्याच्या वास-
नेंतूनच निमाण होतात. वाईट कर्मे करण्याची बुद्धि झाली कॉ, ती दुसर्या-
चाही घात करण्यापयेत कशी मजल मारते तेच येथे प्रतिपादन केळे आहे.
अभिचार--- जारणमारण, दुसऱ्याला दुखापत किंवा नाश करणें. पहा-
“: या लागीं रिघे अभिचारीं । ते ममता खरी तामस । “-- एकनाथी
भागवत- २५॥ १३२. आगम- अथवेवेद हा चोथा वेद असून याची २०
कांडे आहेत, यांत जारणमारण यांसंबंधी मंत्र आहेत. पर मार-- दुस-
ड्ट
याचा घात करणारे, अश्या वेदांच्या वासनारूपी वेली आपल्या पानानी
पसरतात. अश्या जारणमारण मंत्रांचा फेलाव होतो.
ओ. १६७-अशा कुकर्मांच्या डाहाळ्यांचें खालचे बुंधे जसजसे मोठे
होत जातात, तसतशा ल्यांतून आणखी प्राण्यांच्या शाखा झपाय्यानें वाढूं
[गतात, अकर्माची--कुकमांचे, तळबुडे-खालचे बुंधे, थोरांडे-
मोठे, जन्ननशा खा - प्राणिमात्रांच्या फांदया. घांबा घेति-जोराने वाढतात.
माणसांच्या हांतून अधिकाधिक वाईट कर्मे, पापाचरण होऊं लागलें की,
मरणोत्तर लांना ने नर्वान जन्म मिळतात, तेही तसेच नाच किंवा निकृष्ट
प्रकारचेच मिळतात, असं हें दुष्कृत्याचें अतिम फल आहे. वाईट कृत्यांचे पर्ये-
वसान वाईट जन्मांत, योनीत होते, असा हा कमेविपाकाचा विशेष येथे कथन
केला आहे. जन्मशाखा--हीत योनिरूप फांद्या, मूळ संसारतरूला
रजोयुणामुळे साध्या मनुप्यशाखा, तर पुढें तमोयुणामुळें $कर्मांच्या द्वारा नीच
प्राण्यांच्या शाखा कशा फुटतात, त्यांचेच पुढें वर्णन केलें आहे. ओ १६८--
वरच्या आर्वात ज्या जन्मशाखा वाढतात म्हणून सांगितले, त्यांचाच उल्लेख
करतात, “ त्या जन्मश्याखांच्या फांद्याचाच एक अपा, चांडालादे नीच जातींचा
फांटा फुटतो व तो कर्मत्रष्टांना भुलवून आपल्या जाळ्यांत आडकवितो. ”
माणसं, कोणत्या तरी आशेला भुलून वाईट कृत्यें करतांत व अक्षी वाइट कृत्ये
केळेंली माणसं, मग मरणोत्तर चांडालासारख्या हीन जातींत जन्म घेतात, कमे-
भ्रष्टांना अस्पृर्यासारख्या नीच जातींत जन्म मिळतो असा भाव. भुलोनियां-
भुलवून, भुरळ पाडून. जाल पडा लाग-जाळ्य़ांत पाडू लागतात, कमे
भ्रष्टा--कर्भाने भ्रष्ट झालेल असे.
ओं. १६९-अशा कमेत्रष्टांना आणखी पशु, पक्षी व जीवजिवाणूचे जन्म
कसे मिळतात ते (सांगतात. “ अकर्मानें या ज्या जन्मद्याखा झपाय्यानें
वाढतात, त्यानांच आणखी पशु, पक्षी, विंचू सर्प इत्या दि प्राण्यांच्या आडशाखांचे
समुदाय फुटून तो बाढतात, ” कुकमामुळे कांढींना चांडालांचा जन्म मिळतो
तर त्याहूनही जे कमेत्रष्ट आहेत, त्यांना पश, पक्षी, डुकर, वाघ, विंचू व सपे
असे हीन जन्म प्राप्त होतात. आडळाखानेकर--आवव्या फांद्याचे समुदाय.
संसारदृक्षाच्या मनुष्यशाखा, चांडालशाखा या कमी अभिक मुख्य मानल्या,
श्र
तर पुपक्ष्यादिकांच्या या शाखा आडव्या, दुस्यमच मानल्या आहेत. विखार--सपे,
टश्चिक-विंचू. ओ.१७०- हे अजुना ! याण्माणे या गेसारवृक्षाला वर पासुन
खालीपर्यत सवींगाला नित्य नवीन नवोन फांद्या फुटून त्यांचाच नर.भ' -
रूपी फळें येतात. ” आतापर्यंत या संसारवृक्षाच्या खाळच्या फा्यनें जे ५1)
करण्यांत आलें आहे, त्यांत रजोगुणामुळे मनुष्यशाखा वाढव्या*ंतर, तमोगुणा-
मुळें दुष्कृलं वाढून, चांडालादि हॉनजातीच्या शाखा व पशुपक्ष्यादि हीन प्राण्या
च्या शाखा कशा वद्धिंगत होतात, याचा उपपत्ति दिलो आहे. यानंतर अशा
हान पशुयोनींत जन्म मिळाल्याचा परिपाक म्हणजे नरकवासाची प्राप्ति हाय.
यावा-- प्राप्ति, अशाप्रकारची होन पशुयोनि मिळणें म्हणज नरकवासच
होय. ओ. १७१ - आगि वाईट कृत्यें करण्यावी सैवय लागली असतां,
हिसेचे निर्रानराळे विषय पुढें येतात व असे अंकुर जन्मभर वाढतच असतात.
घुरूं धरी-पुढे येतात. अगारी-अकुर. माणसं दुष्कृत्ये करं लागली कॉ,
दुसर्याचा नाह करण्याची साधनें, प्रसंग व विपय त्यांना सहज सांप शकतात.
अशा प्रकार या हिंसाविषयांच डकुर जन्मभर वोढतच असतात. एकदा हिंसेची
संत्रय लागली का, जन्मभर ती वाढतच जाते. आ. १७२--जन्मभर असे
हिंसाविषयाचे अंकुर वाढल्यावर, त्यांच्याच तरु, तृग, लोह, पाखाण-
रूपी पांद्या बनतात, व त्यांना मग तसलींच फळे येतात. हिंसा
करण्याची सैवय लागलेल्या प्राण्यांना झाडे, गवत, लोखंड, पापाण अशा
निजीव, स्थावर वस्तूंचे जन्म मिळतात असा भाव. ओ. १७१-- अजुना !
मनुष्यशाखांसारख्या सजीव शाखापासून, पाषाणासारख्या स्थावर, अथवा
निर्ज॑व शाखांपर्यंत, या संसारवृक्षाच्या खालच्या फांद्यांचीच वाढ झाली आहे.
मनुप्यापासून पाषाणासान्ख्या स्थावर पदाथापर्यंत हा संसार खालीं सारखा
वाढतच आहे जगांतील स्थावरजंरमात्मक वस्तूंची उर्त्पात्त स(गतांना माणसा-
पासून सालीं पाषाणापर्यंत, कमोनुरूप कसा जन्म मिळता, हेंच दाखविण्याचा
येथ प्रमुख उद्द दिसतो. ओ. १७४- म्हणन मनुष्यश्पी सांद्याच खालीं
जाणाऱ्या खांद्याचीं मुळें असून, यांच्यापासूनच हा संसारद्रक्ष वाढतो. ”
संसाराला किंवा जगाला खरा प्रारंभ मानवसृष्टापाउनच होत असून, तेथूनच
पुढे पशु, पक्षी, कटक व खनिज द्रव्यें यांची उत्पत्ति झाली आहे. नंतरची
ही सव सृष्टि मानवासाठीच असल्यामुळें, या सव स्थावरजंगम सृष्टांचें मूळ
मानव असे मानण्यांत आळे आहे. पएथोनि- मजुप्यशञाखांपासून,. पघल---
विस्तार पावतो. ओ. १७- --“' येऱ्हवी वरच्या शाखांचे मूळ जर मुख्यत्वे-
करून पाल्ले, तर वरच्या व खालच्या फांद्याच्या मध्यभागीं असणाऱ्या
शाखा म्हणज या मनुष्यशाखा हात. ” या सैसारखूपी अश्वत्थ
वृक्षाच्या मधल्या शाखा म्हणजे मनुष्य शाखा होत, असें सांगतांना
वास्तावेक या त्रिगुणात्मक संसाराचा मधला व खालचा भाग अनुक्रम
रजागयुण व त्मायुण यांनीं व्यापला असून, वरचा भाग सत्त्वयुणात्मक
अंत एव देवग'ंधवेशाखांचा किंवा स्वर्गलोकाचा द्योतक आहे असें
म्हण्ण्याचाच येथे राख आहे. सुदल--मुख्यत्वकरून. ओ. १७६-पणया
मधत्या भमनुप्यशाखच्या खाली तरुणाने व दष्क्ल्यांनीं वाढलेल्या फांद्या; तर
वर सत्त्वगुगाने व सल्कृत्यांनी वाढलल्या फांद्या, अद्या रितीने संसारवृक्षाच्या
या फांद्या खाली व वर वाढतात. म'यभागी रजोगुगाची मनुष्यशाखा, व
त्याच्याखाली तमोगुणी, दुष्कृत्यात्मक खालन्या शाखा, तर या मधल्या मनुष्य-
शाखांवर सत्त्वगुणी सुकृतात्मक वरच्या शाखा, अशी या संसारवृक्षाची वाढ किंवा
प्यवस्था आहे. आ, १७७-- “* आणि वेदत्रयीची पानें या मनुप्यश्ााखाशिवाय
इतरांना लागतच नाहीत. कारण ह्यांची अमलबजावणी करायला मनुष्यारि-
वाय दुसरा विषयच नाही. वेदत्नयी -- कग्वेद, यजुवेंद व सामवेद, यांताल
विधिनिषधात्मक नियम माणसाशवाय दुसऱ्या काणाला लागूंच करतां येणार
नोहींत. मनुण्य हा बुद्धिवान प्रणी असल्यामुळ, वेदांच्या विधिनिषधात्मक
आचारतियभांचा असलवजावर्णा अथवा अवलंबन ल्याच्यावांचून दुसऱ्या
पद्युपदयादे जातावडून होणार नाही, म्हणून वैदिक नियमांना मनुष्यांशिवाय
दुसरा विषय नाही, (वेधाना-- कर्माच्या अनुष्ठानाला. ॥वेषो--विषय,
आधार. आ... १७८--''म्हणून मनुप्यरूपी खांदी हो जरी
संसाररूपी अश्वत्थाच्या वल्न्या मुळाहून खाडी वाढत आली आहे, तरी करमे-
वृद्धीच्या शाखेला होच ( मनुष्यशयाखा ) मूळ होउन बसली आहे. मनुष्य-
शाखपासुनच कमेवृद्धींची शाखा वाढली, याचा अथे इतकाच को, मानवसृ्शी
वळ क
पासुनच कर्माना खरं अस्तित्व प्राप्त झालें, मनुष्ये नसतीच तर कर्म करणार
५१
वोण व त्यांची बरी वाईट फले तरी भोगणार कोण ? म्हणून मान्वसृष्टे
हाच सर्वाचे मुळ होय. तनु मानुषा-मानव शरीराची शाखा. ओ. १७९-
“ आणि दुसऱ्या झाडांची तरी होच रीत. दौ, फद्या वाढत्या म्हणजे
मुळ घट्ट होतें व मुळे जसजशी बळकट होतात तसतसा लांच्या फांद्यांचा
विस्तार वाढतो, पेखु आथे-- विस्तार हातो. म्नुप्यशाखा जगी या
संसारब्ृक्षाच्या वरच्या मुळापासून फुटल्या असल्या, तरी या मनुष्यशखा,
कमेवृद्धीच्या, कर्म विपाकाच्या मूळ होत, हें वर ओ.१७८ मध्ये प्रजिपादल आहे,
आतां पुढील ओवीत या मनुष्यशाखारूप मुळापासून कर्मे, व पुनः कर्मापासून
देह व या देहापासून पुनरपि कर्मे, असं हे रहाटगाडगे वरा निर्माण होते, तें
वर्णन करतात, आओ. १८०-- *' लाप्रमाणच (-तर वृक्षाप्रमाणच ) या
मनुष्यशरीराची गोष्ट असून, कर्मामुळेंच देह प्राप्त हाऊन ससार सुरु होतो,
व॒ देह आहे तोपर्यंत कर्माच्या व्यापाराला नोहीं म्हणता यत नाहीं तात्पये
कर्मामुळें दह व देहामुळे कर्म, असा चक्तारपाक्तिकरम सारखा चाळू असतो. नां
म्हणा नेप-नाही म्हणतां येणार नहीं. देह आहे, तर कर्माचा व्यापार चकवितां
यणार नाही भो १८१ - स्हपनच मनुष्य दहश्ह! वम्रूपीं दुसऱ्या फांद्यांची मूळ
होत, असें निश्चितपणाने भगवंतानी मागे सांगितलच आहे. भगवद्रीतच्या ।तसर्या
अध्यायांत कमयोगाऱचे विवेचन करतांना, ' नटि काश्चित्क्षणमाणि जातु तिप्ठत्यकमेकत !
असे श्रीकृष्णानी अजुनाला जें निक्षन सांगितले आहे, ल्याचाच ज्ञानेश्वरांनी यथे
उद्लख कला आहे इये मूल- मनुप्यदह हींच कर्मापा मुळं होतात. मनुष्य-
देह जरी संसारवृक्षाच्या ₹!खा म्हणून असल्या, तरी या श्ाखाच कमेरूपी इतर
शाखांची मुळे होत. मनुष्यक्याखपासुनचच कर्माच्या शाखा फुटतात असा अथे.
ओ, १८२९-- अशा रितांन तमागुणाच वादळ संपत्यावर सत्वयुणाची वाहुरळ
कशी उठते तें सांगतात. आतापर्यंत त्रिगुणात्मक प्रक्षतांच्या रज व तम या दोन
गुणांचा प्रभाव द्णन केला. आतां येथून सत्वगुणामुळे या सैसारदृक्षाला कोण-
कोणत्या शाखा व कसली कसलीं फले येतात, त्याचे विवेच्न येते. वर वणेन
केलेल तमोगणा'चें भयेक्र वादळ थांबल्यावर, मग सत्वयुणाची जोराची वाहुरळ
सुटते. एका युगामागून दुसर्याचे, याप्रमाणे परिवतेन घडते. बाड धघयाण- वादळ,
सत्र[|ण-- जोराची, बळकट, वबाहुटळ-- हा लहान वादळ सा अर्था दाब्द
५२
येथे वापरला आहे. ओ. १८४--6 तेव्हां मात्र या मनुष्याकाररू्पी मुळाला
सवासनारूपी मोड फुटून, त्याला सुकृतांचे कोंभ येतात. ” सत्वयुणाचा प्रादुर्भाव
झल्याबर वर सांगितलेल्या मनु'याकार मुळांना जे सुवासनांचे मोड व सुक्ृतांचे
काभ फुटतात म्हणून वर्णन केळे, त्यांचा अथ इतकाच कीं, सत्त्वगुणामुळें
माणसांना चागल्या वासना सुचून त्यांना सत्क्मे करण्याची प्रवृत्त होते. माणस
सदाचारसंपक्नष होतात असा अर्थ, वर तमायुणाच्या प्रभावाने माणसं जशी
दुराचारी हातात, त्याच्या उलट येथे सत्वगुणाच्या सामथ्यानें तीं सदाचारी होऊं
लागतात; असा हा गुंगागुगांतलठा फरक आहे. आरा-अंकुर, मोड. ओ.१८४-
यानतर हळुहळु प्रादुभूत होणाऱ्या ज्ञानामुळे, बुद्धिकोशल्याच्या तद्ष्ण अशा
'डऱ्या लवकरच जोराजोराने यऊ लागतात. प्रथमपासुनच येथ वृक्षाचे
हे. रूपक कल्पिल्य़ामुळे याला अनुरूम अशी आर, अंकुर, काभ, डिऱ्परा अशी
वृक्षवृद्धींची परि आपा यथेही वापरली आहे. मागसं सऱाचारी बनली कॉ,
त्यांन्या मनांत ज्ञानाचा खर्या खोल्या ग्टीं जाणण्याच्या सामर्थ्याचा उदय
होतो- अशा ज्ञ'नामुळे मग त्यांच्या ठिकाणी वद्िकोशल्याचा प्रकर्षे होतो
सत्प्रवत्तीमागून सदाचार, सदाचारानतर ज्ञान व ज्ञानापासून सदूब्राद्षे अशा
कमान सत्वयुगाचा हा प्रभाव जाण्यू लागता. उकळतन उत्मखं--उदय
पावणाऱ्या झञानान, प्रज्ञाकुदालटतचा डऱ्या--बुडकाराल्याच अकुर,
बुद्धीचा प्रकष हाऊ लागता. तिख -ताईण. बांबळजाचे -- ( वांबळ-
जण विस्तार पावणे, ). विस्तारून. आ. १८११-वर ओ. १८३ मध्य सुवा
सना कद्या उत्पन्न हातात ते सांगितले. यथे सदूबुद्धींतनच श्रद्धा व
सत्प्रवृत्त कशी निर्माग होतें, तेच प्रतिपादलळे आहे.“ बुद्धिरूपी रत
ज्यांत अंतगत आहे. असे, व श्रद्धारूप पानांनी सुशोभित असे
सव्रत्तीचे कोंभ त्या मनुष्याकार मुळांतून सरळ निघू लागतात.
सदूबुि, श्रड्धा, सखतब्रुत्ति श्रा सात्विक भावना आहेत, व सत्वयुणाच्या
राज्यांतच अश्शाचा उत्कषे होतो. खगभे-ऱज्यांच्यांत बुद्धीचा रस वाहत
आहे. बद्धाच्या रसाने रसरशीत. आस्थापात्र-” श्रद्धेच्या पानांनी.
खांब -- सुशीभित, सदूवुत्ती -- दय़ा, क्षमा, त्याग या सदूब्रात होत.
अशांचा उगम होऊं लागतो. ओ. १८६०7 “ या सदूवृत्तीन्या काभांतून व
प्रे
सदाचाराचे टोकदार अकुर फुटतात, व मग टो वृक्ष वेंदरूपी पक्ष्यांच्या किल-
बिलाटानें दुमदुमून जातो, ” सदाचार बळावला की, मग वेद-
उपीनषदासारख्या सदाचारांचा गोरव करणाऱ्या ग्रंथांची उभारणी होते,
व अशा ग्रंथांतील सद चारविषयक शिकवणुकीचाच सर्वत्र बोलबाला
व फेलाव होता. टक-- अंकुर. बहुवसा-- पुष्कळ. घोलां-- घोषानें.
वेदांचा घोष तेथे दुमदुमू लागतो. आ. १८७-- यापुढें सत्वगुणाखाली
या संसारव्रृक्षाला कसली पानें येतात तें सांगतात. “ चांगल्या लोकांच्या
आगमनप्रसगी करण्याच्या विधीची व॒अनप्रकारच्या यज्ञयागांची पानावर पानें
येऊन तीं त्या वृक्षाला घेरून टाकतात. ” सत्वगुणाच्या साम्राज्यांत चांगल्या
वेदिक कर्माचा प्रसार होतो. शिष्ट म्हणजे वदशास्त्रसंपक्न अश्या माणसांच्या
आगमनप्रसंग्री करावयाच * मधुपके ? विधीसारख विधी, व इतर पुत्नकामेष्टि,
प्राजापत्य, यांसारखे याज्ञय़ागही मग सवेत्र केले जातात. दिण्टागमन-
विभानं-- रिप्ट म्हणजे मोठ्या ज्ञानसंपन्न अथवा शास्त्रसपक्न अशा
माणसांच्या आगमनप्रस्षगा “ मधुपके ? विर्धासारखे विधी. यजमानाने
त्रहत्विज, साधु इल्यादींचें आदरातिथ्य करतांना त्यांना दही, मध इ० समपण
करून ह्यांचा वस्त्रादिकांनी करावयाचा पूजाविधि. कधी कधी आलेल्या
श्रोत्रियाला माठ अल अथवा कालवड देखील समपेण करीत असत, पहाट
: श्रात्रयाय अभ्यागताय वत्सतरी महोक्ष वा निदेपंति ग्रहमेधिन: ” बिविघ-
यागचिताक्षे-अनेकप्रकारच्या यज्ञांच प्रसा र, अनेक प्रकारचे यज्ञ करून देव,
पितर इत्यादिकाना संतुष्ट करणे. देवयज्ञ, पितृयज्ञ इत्यादि वि|ध, अथवा पुत्नका-
मेष्टि, प्राजापत्य अश प्रकारचे यज्ञ. अशा कांहीं चांगल्या हेतूने केलेलीं वेदिक
कृत्ये, सत्वयुणाचा उदंय झाला आसतांच घडून यतात. पांजराते-आच्छादून
टाकतात. संसारवृक्षाला वरील शिष्टरागमनावेर्घांचा व यज्ञयागाची पानें झांकून-
टाकतात. आ. १८८-याप्रमाणें यमदमांनीं घोंसदार झालेल्या तपाच्या डहाळ्या
फुटून त्यांना वराग्याच्या विस्तृत कोंवळ्या फांद्याही येतात, ” सत्वगुणामुळें
सदाचरणांचा व वेदिक कर्माचा जसा प्रसार होतो, तसाच यम, नियम,
प्राणायाम इत्यादि मार्गानी तपाचरण घ्डून वैराग्याचाही उदय होतो,
> न.
वैराग्य झालें तरी तो सत्वगुणाचाच एक परिपाक आहे. यम- इंद्रिय
षड
नियमन, इंद्रियांचा निराध करणें, त्यांना ताब्यांत ठेवणें, ॥विशेषतः मने,
बुद्धि इत्यादि अंतरींद्रियांना आवरून धरणें, दम- बाह्यद्रियनिग्रह, पांच, कर्ग-
द्रियांना आवरणे. घोसालेयां-- घोसदार, हें ' डाहयालिया ? याचं विशेषण,
अश्या यमदमांनीं घोसदार बनलेल्या तपाच्या डाहाळ्या, यानांच पुढें वैराग्याच्या
कोवळ्या फांद्या फुटतात. म्हणजे यमदमारने तपाचरण साधल्यावर मग
सहजच वैराग्य प्राप्त होते. वेराग्य शाखा-वेर!ग्यरू१ शाखा. बेरा*्य--
इहामुत्रफळविराग, ऐहिक व पार्लोवकिके फलाबद्दल अनासाक्ते, वेल्हाळ-
पणे- विस्तृतपणाने. ओ. १८९--घेर्याच तीक्ष्ण अंकुर फुटलेल्या ब्रतांच्या
फांद्या सहज जोरानें फोफावून वर उंच जातात, ” वरच्या ओवींत तपाचरण
व वैराग्य यांचा उल्लेख आला आहे. येथे तसाच त्रताचरणाचा भाग
सांगतात, सत्वगुणाने तपाचरणाबरोबरच अनेक प्रकारची व्रते आचरण्याची
बुद्धि बळावते. त्रते- स्वतःला लावून घेतलेला एकादा धार्मिक नियम;
देहदेडाचा नियम, एकादशी, त्रद्षिपेचमी, अनतत्रत अशी व्रते प्रासेद्ध
आहेत व अशा त्रतांत अमुक अमुक खावयाचें नाही, किंवा अमुक अमुकच
खावयाचें असें नियमन घातलले असतें. अर्थातच असे कठिण न्यिम
पाळण्यास मनाधेये लागतें. म्हणुनच त्रताच्या फांद्याना हे घेर्याचे तौक्ष्ण
अंकुर कल्पिले आहेत, धी राचां अणग टिं-धेर्याच्या अंकुरांनीं युक्त, जन्मवेगे-
जन्मतःच वेगाने, जोराने. उंचावती- उंच जातात. आओ. १९०-- तात्पये
हा सत्वगुणरूपी वारा जोंपयेत जोराने वाहत असतो, तोपर्यंत वर सांगितलेल्या
तपांच्या व त्रतांच्या फांद्यांचा वेदरूपी दाट पाला, अनेक विद्यांच्यारूपान झड-
झडाट करतो, तपाचरण व त्रताचरणामुळे अंगी वैराग्य बाणलेली ज्ञानसंपन्न
माणसं मग वेद व वेदांगासारख्य, अनक ।विद्यांची रचना करतात व असे ग्रंथ
सवंत्र ख्याते पावतात, सत्वगुणाच्या प्रकर्षांने वदवेदांगादि अनेक शास्त्रांचा
उदय होतो, सवे विद्यांना उत्तेजन मिळ्ते, असें सांगण्याचा मथिताथ आहे.
वद्या--ज्ञान, ब्रह्मज्ञान असा अथ आहे. पण येथें १४ विद्यांचा संबध असल
असे वाटतें. झडझडाट-- घोष, गजना. अनेक विद्यांचा घोष सुरूं होतो.
सत्यानिल्धु--सतवगुणाचा एका विशिष्ट दिशेचा वारा सुटला, म्हणज झाडांना
पालवी, अंकुर फुटतात, त्याच न्यायाने, या संसारब्रक्षाळा एकदा रजोगुणचा
एप
नंतर तमोगुणाचा व शोवशी सत्वग॒गाचा वारा लागल्यानं, कसे कसे अंकुर फुटतात
तें सांगतांनाच, हें वाऱ्याचे रुपक कल्पिण्यांत आढे आहे. वाजे--वाहतो. या
ओवीपर्यंत सत्वरूपी वारा वाहूं लागल्यानंतर मनुष्यदेहरूप मुळाला सदाचाराच्या
व त्रताचरणाच्या कशा अनेक शाखा फुटतात, ते ब्णन केलें आहे. पुढील १९१-
१९७ या ओव्यांत ह॒। सत्त्वगुणरूपी वारा असाच बाहत असतां, मनुष्यदेहरूप
मुळाला आणखी धर्माच्या, उत्तम जन्माच्या, रविचंद्रादि ग्रहांच्या, क्रषिगेघर्वांच्या
व इंद्रपदाच्या, एकाहून एक वरचढ अशा फांद्या फुटून शेवटी त्यांना ब्रह्मलोक व
शोवलाकांची फल कशी येतात, तें विस्ताराने दाखविले आहे. सत्वगुणानुरोधान
सदाराचार, तप, व्रतें यज्ञ इत्यादीचे ज्ञानेवेराग्यपूवेक आचरण झाल्यावर,
मनुष्याला स्वर्गेलाभ, रविचेद्रलोकळाभ, इंद्रपदलाभ, व शेवटी ब्रह्मदेवपद व
शिवपदही मिळण्याप्रेत मजल जाते, असा हा मानवलोकरांतील सल्कृत्यांचा
चढता फलानुक्रम येथे दिला आहे. तथापि सत्वबगुणानुसार आचरलेल्या
सत्क्रत्यांचा, ब्रह्मदेवपद॒ हो शेवटचा परिपाक असला, तरी मोक्षाची शाखा
यासर्वाहून उंच गेल्याचे १९२ ओवीत सांगताना, येथे मोक्षपद हें वरील सवे
पदांहून श्रेष्ठ असल्याचें ध्वानित केलें आहे. आओ. १९१ - “ तेथे धमेरूपी
डाहाळीच्या विस्तारांतून उत्तमोत्तम जन्मरूपी शाखा, पालवीनें युक्त अशा
देसतात व ल्या फांद्यांनाच पुनः आडव्या फांद्या फुट्टून त्यांना स्वर्गादि
लोकांची फक येतात. ” सत्वगुगामुळे माणसांच्या हातून अधिक धर्मो-
चरण झाल्यावर त्यांना मग कुलीन, पवित्र अशा श्रीमंत कुलांत जन्म मिळतो,
व कांहींना पुनः खर्गादि लोकांत वसाति प्राप्त होउन, तेथील स्वर्गोय वेभव व
सोख्य अनुभवितां येते. घमभेडाहाल इ०--' घमेरूपी डाहाळ्य़ांच्या
विस्तारांतन, बाहळ-- विस्तार, जन्मरशाखखा- चांग्ली पुण्यकृत्य
करणाऱ्याला उत्तम श्रीमत कुलांत जन्म घडता. अशा जन्मखूपी
शाखा धमोचरणांतून निघतात. पहा--“ शुर्चानां श्रीमतां गेहे योगम्रष्टी5-
भिजायत-” भगवद्रीता, आडफुटती-या जन्मांच्या फांद्याना ज्या पुनः आडव्या
फांद्या फुटतात, त्यांनाच स्तर्गादे फले येतात. कांह पुण्यवंतांना उत्तम श्रीमंत
कुलांत जन्म, तर कांहींना स्वगेसुख अशी फलें मिळतात. असा भाव.
मरो. १९२ - “ याहून दुसरी वेराग्यप्रमामुळें तांबडी झालेली, धमेप्राप्त
ष्६
मोक्षाची सरळ शाखा, लसळुद्लीत नर्वांन जोमाने वाढतच असते. ” उपरति-
रागे-- वेराग्याच्या प्रेमानें तांबडी, कारण प्रेमाचा रंग तांबडा असा कवि-
समय आहे. वैराग्यप्रेमाने नटलेली, घमेमोक्षाची-- धमाने प्राप्त होणार्या
मोक्षाची, सत्वगुणाच्या प्रकर्षाने कांहींच्या अंगांत वैराग्य बाणून त्यांच्या
हांतून धघमाचरण घडल्याने त्यांना सहजच मोक्ष प्रात्प होतो, असा
अथ, ल्ााह्वाव-तांबडी. माक्ष-जन्ममरणांतन सूटका. मोक्षाचे सुख स्वगेसुखा-
हून अधिक आहे, असं येथे सूचित करण्यासाठी ही घममोक्षाची शाखा वर
वाढत गेल्याचं मुद्दाम सांगितलं आहे. ळाह्ात लाहात-लसल शीत. नीच-
नवी-नित्य नवी, टवटवीत. कांदींना स्व, तर कांहींना मोक्ष, त्यांच्या तपाच्या,
व्रताचरणाच्या अधिकाराप्रमाणं मिळतो, हे प्रतिपादल्यावर कांहींना त्यांच्या सत्कृू-
त्यानुरूप इतर लोक कस प्राप्त होतात ते सांगतात. आओ. १९३--“ पुढेंया
संसारवृक्षाच्या मनुष्यश्ाखारूप मुळांतून रवि, चेद्र इ. ग्रह, पितर, क्षि, गंघवे
इत्यादिकांच्या लोकांच्या आडब्य। पांद्याचे समृ विस्तार पावतात. ”
मनुष्यलोकावर सत्वयुणाचं वारं असंच वाहत राहिलें असता, माणसांच्या
हांतून जॅ पुण्याचरण घडते, त्यास अनुसरून ल्यांना रविचंद्रादिलोकांची,
त्याचप्रमागे पितृळीक, त्रहषिलाक, गंथवे लोक, अश्या उच्चतर लोकांची
प्राप्ति होते. पुण्यवतांना त्यांच्या अधिकाराप्रमाणं अशा उघ्चतर लोकांच्या
विश्वांत राहण्यास सीघध मिळते. आओ. १९४-- '“ या शाखापक्षांही
थोड्या उंचावर फळांच्याखाळी दडलेल्या इंद्रादि ठढोकांच्या माठ्या
शाखांचे समुदाय आदत. ” कांही सात्विक व अधिक पुप्याचरणी लोकांना
इंद्रलोकाची प्राप्ती हाते असा भाव. दोभर यज्ञ केळे असतां इंद्रपद मिळतें,
असा समज आहे. अश्या शतयज्ञ करणार्यांच्या आचरणाचाच येथे उद्लख
केला आहे. उंचपडे-थोड्या उंचवर रुढले इ.-- फळाच्या वु्डी दडलेल्या.
म्हणजे त्या फांद्या फळांनी २तक्या लहडलल्या की, आंतांल पांद्या मुळीं दिसू
नयेत. इंद्रादे--रंद्रपद, मांदोडे-- समुदाय. सत्वगुणाचा वारा सुटला
असता, स्वगे, रविचंद्रादि लोक, उंद्रपद, अशी श्रेष्टतर फळें मानवांना केवळ
सदाचरणानें, तपोबलांनें व त्रतानियमांनी सहज मिळतवितां येतात अस! भाव.
ओ. १९५--€ मग याही फांद्यांच्यावर, तप व ज्ञान यांनीं उंच झालेल्या
५७
मरीचिकरमपादि क्रषींच्या दुसऱ्या उंच शाखा आहेत. ” वर ज्या इंद्रपद, रवि-
चेद्रलोक अज्ञा शाखा सागितल्या, त्यांच्याही वर या. मरीचिकश्यपक्रपेंच्या
शाखा आहेत. यावरून मर्राचिकशयपादि क्रषींची ह स्थाने, इंद्रपदाच्या वरची
आहेत, असें ध्वनित केळे आहे. मरीचिकरसपादि त्रर्पींची हीं अत्युच स्थान,
त्यांना आपल्या उग्र तपश्चर्येने व ब्रह्मज्ञानाने मिळविळी आहेत, अशीं
स्थानें सत्वगुणाखालीं, तपाचरण व ब्रह्मज्ञान यानींच मिळतात. कोणाही साध-
काला तीं तशा मरीच्यादि क्रष'च्या आचरणाने मिळवितां येण्यासारखा आहेत.
तपोज्ञ ने -- इ. उप्र तपश्चर्या व ब्रह्मज्ञान यांनी अत्युच्च झालेल्या,
आं. १९६-- याप्रमाणे एकावर एक अशा वरच्या फांद्यांच्या पसाऱ्यानें
विस्तारलेला हा संसारवृक्ष, बुडाशी लहान असला, तरी फलसंपन्ननमळें
शेंड्याला मोठाच झाला आहे. ” मनुष्यशा!खारूप मुळापासून वर ज्या
स्वर्गाच्या, घभमोक्षाच्या, रविचेद्रादिकांच्या, हृंद्रादिकांच्या व मरीचि-
कऱ्यपादिकांच्या एकावर एक उंच अशा फांद्या व त्यांना जीं स्वग, मोक्ष,
रविचेद्रळाक, इंद्रपप व॒मरोवचिकरयपादि क्रर्षींची स्थाने यांची फलं
आलेली वर्गन केळी त्यावरून मंनुप्यशाखेच्या मुळापासून वर वाढलेला
हा वृक्ष मुळांत ल्हान असला, तरी वर्राल मोठमोठ्या पदांच्या व
स्थानांच्या लाभाच्या दृष्टांन॑ तो केवढा मोठा वाढला आहे हें दिसून
येईल, याचा भावार्थ इतकाच को, अंगीं सत्वयुणाचा प्रक्ष बाणला असतों, माण-
साला उत्तरोत्तर उच्चप्रतीच्या आचरगानें, तपार्ने व ज्ञानानें स्वर्गादि उच प्रतींची
फले प्राप्र कंहन घेतां येतात. सत्वगुणाच्या वातावरणांत तपोज्ञा.नाची वृद्धि होऊन
सुखाची समृद्धि करणारीं स्वर्गादि पारलोकिक्र फ”, साधकाला सहज शक्य
होतात]. फळाढ्यपण-- स्वगे, मोक्ष, रविलोक, चंद्रलोकर इत्यादि उच्च
पतीच्या फळाच्या संपक्नतने, बाड साना इ०- हो मतृष्यशाखा मुळांत
क्रिती जरी लहान असली, तरी सत्वगुणामुळें तिला फळांच्या दृष्टीने एकापेक्षां
एक वरचढ अक्या ज्या फळयुक्त फांद्या फुटतात, ल्यामुळें वर लोकाला हा
संसारवृक्ष मोठा संपन्न झालेला आहे. ओ. १९७-- “ त्यावरही ज्या
आणखी फांद्या फुटतात व त्यांना हें अजुना ! ब्रह्मदेव व ईश यांच्या पदापयेत'च्या
शाखांचे अंकुर फुटून, त्यांना त्रह्मलोक व शिवलाक यांची फले येतात,” वर ओ.
ष्ट
१९५ मध्यें मरीचि कऱ्यपादिकांच्या ज्या फांद्या सांगितल्या, त्यांच्याही वर आणखी
ब्रह्मशांत, ब्रह्मदेव व ठाव यांच्यापर्यंत वाढत गेलेल्या फांद्या असून, त्यांना
बह्मलोक व शिवळाक हो फळे लागललीं आहेत. म्हणजे सत्वगुगाचा प्रसार
झाला असता, हा संसारतृक्ष, मनुष्यशाखपासून वर ब्रह्मदेव व शिव यांत्या
शाखपर्यंत वाढता, सलखयुगाच्या प्रभावाने व सदाचार, तप ज्ञान इत्यादीमुळे,
मनुष्याला ब्रह्मलोक व शिवलाक यांची देखील प्राप्ति कहुन घेतां येते, असा
भावार्थ ब्रह्मा व शिव ही मनुष्याच्या अध्यात्मिक परिणतावस्थेची परा काटी,
अगदी शेवटही पायरी होय. फार फार तर सत्वगुणामुळे माणसाल| ब्रह्मा
किंवा शिवही होतां येईल, त्यांच्या पदवीला जातां येईल, ओ. १९८--
“या फळांच्या भाराने, वर गेलेल्या फांद्या वांकून दुमडतात, व अशा
रितांनं फलभाराने वांकलल्या झाडाच्या वरच्या फांद्या, मुळालाच येऊन
टेकतात. ” फलळाचाने इ०--- फलांच्या, वर सांगितलेल्या इंद्रपदादि
फलांच्या ओझ्याने. ३”/झालिप्शे-- ओझ्याने, भाराने. ऊध्वे--वर
गेलेल्या या यमदमाच्या, वैराग्याच्या, व्रतांच्या इत्यादि शाखांनी व्यापलेला
या संसारवृक्षाचा वरचा भाग. ७/वांडेल दूर्ण- दुप्पट उलटतो. दप्पट
खालीं वांकता, जञव इ०-ऱयाप्रमाणे या वृक्षाची स्थिति पुनः मूळ पदाला
यते. वर झपाट्यानीं गेलेल्या त्याच्या वरच्या फांद्यांची टोके, फलभारामुळें
वाकून पुनः सुळालाच चिकटतात, स्पशे करतात. तात्पथे ज्रामुळापासून त्या
फांद्या वर गेल्य़ा, त्या मुळाकडेंच त्यांना येणं भाग पडलें. बेसणे-स्थिति.
आओ. १९९ -- “ आणि इतर सामान्य वृक्षांची देखीलांअशीच स्थिति होतें को,
त्यांची जी फांदी फळानी भरगच्च होते, ती वांकून मुळालाच स्पश्शे करण्यास
येते. ” फलभाराने वांकलेल्या झाडांचा शेंडा, बुडख्याला भेटतो. ओ. २००-
त्य़ाचप्रमागे हा संसारवृक्ष ज्या मुळापासून उत्पन्न झाला, ल्या मुळालाच हे
अजुंना !' त्याच्या वाढत्या ज्ञानाच्या फांद्या येऊत टेकतात.
वाढती क्षाने-- वर ज्या यमदमाच्या, वैराग्याच्या, विशिष्ट
व्रताच्या, फांद्या सांगितल्या व वदांच्या पाल्यावा व विद्यांच्या झड-
झडटाचा जा उल्लख केला, तांच या वाढत्या ज्ञानाचा द्योतक आहे. अशा
वाढऱ्या ज्ञानाच्या फांद्यांना जी उपरिनिदेष्ट स्वर्गोदि फले आलीं, त्यामुळेंच
"५९
हा वृक्ष वांकून मुळोला टेकला, तात्प्ये हा संसारदृक्षज्या परन्नह्मरूपी मुळापासून
उत्पन्न झाला आहे, ल्या सुळालाच सवे ज्ञाने येउन ४*िळेतात, जगांतील सवे
ज्ञानाची परिसन्ाप्, परिसीमा परब्रह्माली निळण्यातच ६. उठावास उठान,
उगम. तिये मूळ लया परत्रह्मरूष गुळाच्या (८३. आ. ५०१-तत्वरयु-
णाऱचा वारा सुटला असता, मनुष्वरशाखला रादाचरग, तप, त्रत, ज्ञान इत्यादि-
कांच्या फाद्या फुटून, त्याना वटी ब्रह्मदेव व २२.पदे हो फळे लगत्याचे वर्णन
आतापर्यंत करण्यांत यऊन, ब्रह्षपर १ इशपदाय हे रासारवृदाच राड पालम.
रानें शेवटी वावून ब्रह्मरू्पी मुळाला कस ट्कतात, खार्ही प्रातपादन करण्यात
आलें. “ ब्रह्मदेव व इशान याच्या पढीकड मनुप्याची पॉरिणाते होग शक्य नाही,
कारण या ब्रह्मशान स्थितीच्या वर, मग जिकड [तव परत्रह्मच व्यापून राहल
आहे. ” मझप्याच्या उत्कर्पाचा परमावांचे म्हणज लाल, ब्रह्मसअव व दंकर ही
पदव। प्राप्त होणे, त्याच कितीही तप १७, किंबा सदाचरण कळ, तरार्या दोन
स्थितीच्या पुढ खाची. मजल जावयाची नादी, फार फार तर तो ब्रह्मसव तरी
किवा शंकर तरी होऊं राकेळ, कारण ब्रह्मदेव काय विवा हेकर काय, हीं
उच्चकोटी-ची माणसंच दात. तद्दा सामान्य मनुष्यप्रारणि तपाशानबलान ज्यास्तीत
ज्यास्ती ब्रम्हदेव दिवा रीकर होटल, या दोन. र.वस्थाच्या पळीकडे परब्रह्माचा
विस्तृत प्रात पसरला 2॥ह. आओ. २०२-- तथापि हे वाही असले, तरी ब्रह्म-
देव किंवा इशान हे उंचीच्या दृष्टाने ₹सारवृक्षाच्या त्या परज्रह्मर्पी मुळाशी
तुलना करण्यासारख नाहीत. ब्रम्हष्व व ३कर ह मनुष्याच्या दष्टांन कवढेही
माठे असल, तरी मूळ परत्रह्माच्या थोरपणाशी खाची तुलनाच करता नजर नाही,
आंगवसखं -- ३ड्याच्या दृष्टीने, थारपणाच्या दृष्टा. ओ. २०३--आणखीही
सनकादि नावानी प्रसिद्ध अशा ज्या वेराग्यशील पुरुषाच्या शाखा आहेत,
त्यांना फळामुळाचा स्पश न होतांच, ल्या परब्रह्मान पूण भरलेल्या आहेत.
मागें ओ. १९२ मध्यें जी उपरतिरागानें तांबडी झाळेली धमेमोक्षाची वर
बाढत गेलली नित्य नवी फांदी सागितली आहे, तीच ही सनकसनंदनादि
ब्रह्मदेवाच्या मानस पुत्नासारख्या र्वरक्त पुरुषांची शाखा असून, अशांनी
क.
काणेत्याच फलाची अपेक्षा न केल्यामुळे, ते मूलत; परबह्मात मिळून गेल्याचे
येथें स्पष्ट करण्यात आलें आहे. सनकसनंदनासा[रखे पुरुप मूळपेच विरक्त
०
ब्रत्तीचे अगल्यामुळें, त्यांच्या ठिकाणीं कोणत्याच फलाची अथवा जन्माची
अपेद्ा संभवत नाहीं, तरोऱच ते मूलतःच त्रह्मेक्य पावलेले असल्यानें, त्यांना
दुरार््या काणत्या मुळाचीही अपक्षा नाही. अशी हा वरक्त पुरुषांची स्थित,
फलाशेने कर्मे करून स्वश, ब्रह्मलोक, शिवलोक, मिळविणाऱ्या सक्राम
माणसांहून अदी भिन्न व उच्चकोर्टाताल आहे, असं येथे ध्वनित केलें आहे,
नाडलतां--न स्पशेतां. भरलियां ब्राह्म-परबह्मांत भरून गेल्या
आहेत. आ. २०४--'6 याप्रमाणे सामान्य माणसापासून अखेर ब्रह्मदेवापयेत
या संमाररक्षांच्या फांद्यांची वाढ वर वर होत जाते ” ब्रह्मादि शेष--
ब्रह्मदेव ४८क उरपर्यंत, अर्थात् ब्रह्मदेव अखेर. आओ. २०५--“ हे पार्था!
वरचे ब्रह्मदेव, इशान वगेरे जे सांगितले, ती प्रथम माणसंच होतीं. म्हणुनच या
मनुप्यत्वाच्या शाखेला त्या ब्रह्मशानपदांची खालची मुळे म्हटली आहेत.''वारत-
ब्रिक भ्रदीध तपोबलानच मनुष्य ब्रह्मदेव झाला आहे. अ.ज जा ब्रह्मदेव आपण
म्ह-तो, तो प्रथम एक सामान्य मनुष्यच होता. त्यान तपःसामर्थ्याने हे
ब्रह्मन श्र पद मिळागल. तात्पर्य मनुष्याचाच ब्रह्मदेव झाला असल्याने,
ब्रह्मदेवाचा उ म मनुष्यच हाय, या वस्तुस्थितीस अनुलक्षून वर ब्रह्मदेवाच्या
फांदीचे मूळ, मनुष्यशाखा अस म्हटल आहे. ओं. २०६-- “ याप्रमाण
वर खालीं फांद्या असणारा व वर मूळ असणारा हा अलोकिक संसारदृक्ष,
तुला वर्णन करून सांगितला, ” आ. २०७-- “. आणि या संसाव्वृक्षाची
खालची व उफराटी वरचा मुळे, तुला सविस्तर दाखवून दिला. आतां
हा वृक्ष कोणत्या उपायानें उपटून टाकतां येतों ते॑ ऐक. ” उपराति--
उफराटी. संविवळें-- सविखर,
( साक ३ )-- * पण आतापयंत केलेल्या वणनाप्रमाणें या वृक्षाचे
स्वख्प ऱ्हलोवांत पहावयास सांपडत नाहीं. किंवा त्याचा शेवट, उग्म व
आघारस्थानही काठे मिळत नाही. असा हा खोल मुळ्यांचा अश्वत्थ वृक्ष
अनार्साक्तकूपी बळकट इस््नानें तोडून ” भो. २०८-- “ पण हे अजुना !
एवढे प्रचंड असे ह संसाराचे झाड तोडणार साधन तरी जगांत कोणत
आहे, अश्ली दका कदाचित तुझ्या मनांत आली असेल.” ओ. २०९--
६१
*: कारण ज्याच्या वरच्या फांद्याची उंच ब्रह्मदेवापयत पोचला आहे व ज्यांची
मुळे निराकार अश्या परब्रह्मांत वर आहे. . ” आ. २१०-हा संसारवृक्ष आपल्या
खालच्या फांद्यांनीं स्थावराच्या तळापर्यंत पसरला असून, मध्यभागीं मनुष्यरूपी
दुसर्या मुन्यांनी हा पुढ सरसावतो, * तमोयुणाच्या वाऱ्याने या वृक्षाच्या
फांद्या खाळी जाउन, त्यांना स्थावर वस्तूची फलं येतात, तर मधली मनुष्य-
शाखा सत्बयुणाच्या भरांत वर जाऊन, तिला ज्या तपोत्रतादि दुसऱया
डाहाळ्या फुटतात, त्यांनाच स्वगोदिफले येतात, हें आपग बर पाहिलेंच आहे.
अशा रितीने मनुष्यशाखा ही इतर तपोग्रतादि . शाखांच्या अपेक्षेने त्यांच मूळ
होय. ओ. २११-- “: अशा या बळ्कट व अफाट वृक्षाचा नादा कोण करणार
अस! हलका भाव तूं मनांत कदाचित धरशील.” झने --कदाचित्. हलुवट--
हलका, ओ. २१२--हा संसारवक्ष उपट्टून टाकण्यास श्रमच मुळीं लागत
नाहींत, हें अनेक दृष्टांतांनां पटवून देतात. “ तर ह| वृक्ष उपटण्यास श्रम तरी
कसले लागणार | बागुलबोवा लहानमुलापुढे कधी तरा वांकडा चालतो काय १”
बायुलबोवाच मुळीं खरा नसल्यानें, त्याचें वाकडे चालणे जसें खर नव्हे, तद्वत्
हा संसारवृक्ष खरा नसल्यानें, याला तोडण्याचे मग श्रम कसले ६ दां --
कारणें, पहा “ श्रीकृष्ण पावावेआं दोसें । मुनी षट्पदु जाळं ॥ १६१ ॥-
वेच्छहरण, दोषें-दोसं हें अव्यय, “ उद्दशे करितां, साठी, या अथी ज्ञानेश्वरीत
व महानुभावी वाडमयांत येतें. बागुल्ु,--बायुलबोवा, देहा- पुढें. देव्हडा
वाहवे- वांकडा चाललो. ओ. २१३- “ आकाशातले किल्ले तरी मग कां पाडून
टाकतां येऊ नयेत £ तसें सशाच्या दिंगाला काय मोडावे लागतें !
मुळांत आकाशपुष्प असेल तर तें तोडतां येइल ! ” आकाशांतील
मेघांत दिसणारे किल्ले मुळांत असते, तर ते पाहून टाकतां आले
असते. पण ते कल्पनेचेच असल्यामुळे, मग पाडून टाकण्याचा प्रश्नच संभवत
नाहीं. तसेंच सशाला दिंगच मुळांत नसल्याने, तें मग मोडणार कोठून, किंवा
आकाशाला मुळांत फूलच नसल्यानें, मग ते तोडणार तरी क १ तार्तये गंघर्व-
दुग, शक्याचें शिंग व खपुष्प हीं केवळ काल्पाकच असल्याने, त्यांना जसा नष्ट
करण्याचा प्रश्नच उद्भूवत नाहीं, तद्वत् हा संसारवृक्ष देखील खोटा काल्पनिक
असल्यानें, याला तोडण्याचे श्रम करण्याचें कारण नाहीं. गंधवेनगरी, शरावि-
द्र
षाण, व खपुष्प हे सवे काल्पनिक प्रवार आहेत, तसाच ससारवृक्षही खोटाचे
आहे, तुलनाथे पहा- “' प्रयत्ने वाळूचे कण रगाडेतां ते हि गळे । तृषार्ताची
तृष्णा मृगजळ पिऊनीहि वितळ । सशाचें हा लाघ विपिन फिरतां श्रेगहि
जरी । परंतु मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी ॥--नीतिरातक, हरिपंडित.
गंधबदुग-- आकारांत दिसणारे ढगांचे किल्ल्यासारखे आकार, खपुष्प-
आकारापुष्प, आओ. २१४-- त्याचप्रमाणं हे वारा ! हा संसारब्रक्ष देखील
खरा नव्हे. मग तो उपट्टून टाकण्यास भीति तरी कसली ६ ” ज्या वृक्षाला
मुळीं अस्तित्वच नाही, तो उपटणार तरी कसा ९ मग तो उपटून टाडुण्याची
भीति तरी काय म्हणून बाळगायची ? खा चोकारा-सखरा. आ.२१"१-'आम्हीं
जो या संसारव्ृक्षाच्या मुळाच्या व फांद्यांच्या विस्ताराचा प्रकार सांगितला, तो
वांझेच धर मलाबाळांनी भरलेल आहे अशाप्रमाणेच होय.” संसारवृक्षाच्या मुळांचे
त्याच्या फांद्यांचे, जे वर वर्णन करण्यांत आलें, तें वांकेला मुलें आहेत असे म्हण-
ण्याप्रमाणेंच काल्पनिक होय,वांझेला मुलें असगे ही कल्पनाच जशी संभवत नाहीं,
त्याप्रमाणें या संसारवृक्षाच्य़ा मुळाची व फांद्यांची कल्पनाच अशक्ग्र कार्टोर्ताल
आहे. परी--प्रकार, उजिरी-विस्तार, उदय, उत्कष. आ. २१६-' किंवा
स्वप्नांत बोललेलं, ज्याप्रमाणें आपण जागेपणी आचरणांत आणीत नाहीं, किंवा
दुबळ्या माणसाच्या वल्गना जरा फोल असतात. ” स्त्रप्रांत केलेली भाषा जशी
निरथेक, खाटी, किंवा दुबल माणसांच्या वल्गना जशा निरुपयोग्री, तद्वत् हा
संसारवृक्षाच्या फांद्यांचा विस्तारही खोटा व निरथेक आहे. चेइले पर्णा-जागे-
पणीं , दुबलेयाची-दुबळ माणसाची, दुबळ माणसाचे बेत “' उत्पदयंत
विलीयंते दरिद्राणां मनोरथा:; ” अशा स्वरूपाचे असतात, या ओझीपुढें' माड-
गांवकर व साखरे यांदा दिलेल्या दोन ओंव्या निःसंशय प्रक्षिप्त आहेत.
ओ. २१७- म्हणून हे अजुना ! आम्ही जया संसारवृक्षाच्या स्वरूपाचें
वणन केळे, ती सवे माया असून, कासवीच्या तुपाने राजाला मेजवानी देण्या-
सारखच तो प्रकार होय, ” कासवीला दूध नसते. ती आपल्या पिलांना
केवळ दृष्टीनें पोसते. मग जिथे दुधाचा पत्ता नाही, तिथं तूप कुठलं
येणार १ व॒अक्या कासवीच्या तुपाने राजाला मेजवानी देणें जले असंभ-
वर्नाय, तद्वत् या सेसारवृक्षाच॑ स्वरूपही असंभाव्य, मायिक, लटके आहे.
दशे
घानिली- वर्णिली रुपमाया- मायेचे रूप, ३”ग'रेळे-- वाढले. आ.
२१८- “ अगोदर अज्ञान हेच लटक, खोट॑आहे. मग त्यापासून उत्पन
हाणारे काये कसें असल £ म्हणून हा संसारवृक्ष, खरे पाहिलं, तर खोटाच
आहे. ” हा संसारवृक्ष अज्ञानांतून निर्माग झाला असल्याने, व अज्ञान पुनः
लटके असल्यानें, अज्ञानांतून उर्त्पातत पावलला हा संसारवृक्ष देखील
लटकाच निघणार. '“* जे कार्य ते गुणींच घेईल कारणाचा ” या न्यायाने
अज्ञानाचा लरकेपणा संसारवृक्षांत उतरला. सतिक--- खरेपणानें
वा3/-- मिथ्या मा तयाचं इ०-- मग ल्यांचे जे कारण तें किती लटके
असेल १ मूळ अज्ञानच जर खोटें आहे, तर मग त्या अज्ञानापासून निघालेला,
उत्पन्न झालेला हा कार्येरूप संसार, किती खोटा असेल बर॑! कारणच खोटें
असल्यावर कार्ये खोटें असणारच. ओ. २१९--- ': आणि या सैसारवृक्षाला
अत नाही असें ज॑ म्हणतात, तेंही एका प्रकाराने खरेंच आहे. ” पकी परी-
एक! प्रकारान, एका अर्थाने. हा संसार खोटा असला, तरी एका
अर्थानें तो खरा कसा तें पुढें सांगतात. ओ २९२०-- “ तर जोपयेत
मनुष्य जागा झाला नाहीं, तोंपथत झोपेचा शेवट होतो काय £ किंवा
प्रभात होण्यापूर्वी रात्र कधी संपते काय ६ ती जोपर्यंत संपत नाहीं,
तोंपयंत ती चाळूच असते. ह्याप्रमाणे विवेकाचा उदय होईपर्यंत
या संसाररूपी ( अज्ञानमय ) वृक्षाला अस्तित्व आहे. ज्ञानाचा उदय होइपर्यंत
हा अज्ञानजन्य वृक्ष अबाधित' चालूं राहतो. या अथाने तो अव्यय, अविना शी
असें वर ओ. २१९ मध्ये हटले आहे. प्रबाध-- चायरति. नीद-- निद्रा,
झोप. पाहे तेया-- पहाटेच्या. आरोते-- अलीकड, पूर्वी. हेंच पुर्ढाल
ओवींत सांगतात. ओ. २२१-' त्याचप्रमागे हे पाथा ! जोपर्यंत विवेक, सारां-
सार विचार, आपलें डोके वर काढीत नाहीं, तोपर्यंत या संसाररूपी
अश्वत्थ वृक्षाला अंत नाही. ” विवेकु--सारासार विचार, कोणती वस्तु
खरी, कोणती खोटी याचा विचार. नुधबी-- न उचली. नुधवणेस न उचलणे.
सारासार विचार जाग्रत झाला कीं, या अज्ञानजन्य अत एव खोठ्या संसारव-
क्षाचा अंत झाला अ4 समजावे. तो खोटा आहे. असं एकदा निश्चित केळे, कीं
तो संपलाच, या ओवींसंतर माड्ग़ांवकर व साखरेप्रतींत संसारवृक्षाच्या खोटें
दड
पगावर दृष्टांत देणाऱ्या आणखी तान ओव्या अधिक दिल्या आहेत. त्या निःसंशय
मागाहूनच्या आहेत. कारण ओ, २२१ मध्ये, “ तेवि जंव पाथो ” असे म्हणुन
आपण देत असलेल्या दृष्टांतांचा ज्ञाने 'नीं शेवट केला आहे. यानंतर आणखी
तशाच दृष्टाताच्या व्या यण अप्रासंगिक आहे. आ. २२२-- वर एक
प्रकारे या वृक्षाला * अव्यय ? म्हगतात ते कसे खरें आहे, हें सांगितलें,
आतां येथ त्याला “ अनादि ' डास ज म्हणतात, तेही कसें खाटे नाह, ते
भगवान् अजुनाला सांगतात. “ त्याचप्रमाणे हा संसारवृक्ष अनादि आहे
अशी ख्याति आहे, तोही कांहीं खाटी नव्हे. म्हणून अश्या ख्यांतीला
अथवा प्रवादाला विराध कह. नको. ” शाब्दो-स्यांत. आलुका---
( से.--अलीक )-- खोटी नराधे -_निषेध कह नको. बोलातें पया--
अशा शाद्विक ख्यातीला, * अनादि) असे जं या सैसारवक्षाला म्हणतात
तहा एका अर्थाने खरे आहे, अस श्राक्रिष्ण येथे * अनादि ? या राब्दावर
कोटी करून स्पष्ट करतात. वास्तविक *“ अनादि ?> अबाभित, अखंड चालत
आलला, असा आपण अथ नेहमीं घतो. पण या वृक्षाचे खाटेपग सिद्ध
करण्यासाठा, श्रीकृष्ण ' अनादि ? या शब्दाचा योगिक अथे घऊत, या संसार-
वृक्षाचे मुळी अस्तित्वच पुढील ओवीत असिद्ध करतात. यानंतरही इतर प्रतींत
अशाच अधिक दृष्टांत देणाऱ्या ओव्यांचा घोळ घातला आहे. तो विचारांत घेण्या-
सारखा नाहीं.
ओ. २९२३ जी जन्मतच नाहीं किंमा उत्पन्न होत नाही, अशाची
आई म्हणून तरा काण सांगायची £ म्हणून वक्षालळा अस्तत्वच नसल्यामुळे
या अनाद म्हटलें आहे. ” ज्यालां आदिरजन्म किंवा अस्तित्व नाही, तो अनादि,
असा कोटेबाज अर्थ घेऊन, संसारा खारे सखरूप अथवा अभाव स्पष्ट
केला आहे. ओ. २२४-- '' या वक्षाला जन्म, अत व अस्तित्व नाहीं,
किंबहुना ज्याला कांही रंग रूपही नाही, त्याला उपट्टून टाकण्यास
श्रम तरी काय करायचे ६ श्रमाची तरी जरूरी काय १ ” जो वृक्ष
कवळ कल्पनेतच आहे, ज्याला भावरूप आस्तित्वच नाही, त्याला उपटून
टाकण्यास खटाटाप करण्याचें कारण नाहीं. ज्या ज्या वस्तूळा अस्तित्व आहे,
तिला उत्प'त्ते, स्थिति व लय या तीन अवस्था असतात अस्ता न्याय आहे, पण
६५
या संसारवृक्षाला या तीन अवस्थाच नमल्यामुळे, तो आहे अर्से म्हणताच येत
नाहीं, असा श्रीकृष्णाच्या सांगण्याचा भावाथे आहे. कुथारकुथी--खटपट
आओ. २२५-तर असा हा संसारवृक्ष कोणत्या शस्त्राने तोडावा तें येथून सांगतात,
“ हे अजुन | हा वृक्ष आपल्याच अज्ञानामुळेंच बळावल| नव्हता काय १ तर
मग याला आत्मज्ञानाच्या तरवारीनेंच तोडून टाक, ” अकज्ञान-- जगत,
संसार हा खरा आहे या अज्ञानाने, आत्मज्ञान - आत्मानातम विचार,
ब्रह्म हेंच सत्य आहे हें ज्ञान. खाडेनि- ( सं. खड्ग )- तरवारी), लोटी--
तोड, एक परमात्मा तेवढाच सत्य अहे, बाकी सवे जग खोटें, अशा ज्ञानाने
या संसारवृक्षाचा म्हणजे जगाचा शेवट होतो. थांबला--बळावल',
ओं. २२६- पण या एका ज्ञानाशेवाय, जितके म्हणून दुसरे उपाय य संसार*
वृक्षाला तोडण्यासाठी तू करशील, तितकयांनीं उलट या संसारब्रक्षांत तृ
आधेकच युंतशील मात्र, ” या संसारांतून सुटण्यास आत्मज्ञानाशित्राय इतर सव
उपाय अथवा माग निरुपयागी असन, उलट ते मनुष्याला संसारांत आधिकच
गुंतन पाडणारे आहेत, असें येथें स्पष्ट केळे आहे. आत्मज्ञान न होता स्नान
सध्या, टिळे, माळा हीं परमाथाची बाह्य साधनें, साधकाला अहंकारांत
पाडून त्या योगे ससारांत अधिकच थुंतवितात, रुपासि-गुंतसी, आ.
२२७--"' आणि एकदा या संसारबृक्षांत गुंतलास की, मग तुला ल्याच्या
किती फांद्याफांद्यावरू्न बर खाली हिंडावे लागेल तेकाय सांग्रावे ! म्हणून
संपूर्ण ज्ञानाने, या त्रक्षाचें मूळच अभोदर तूं तोडून टाक. ” संसारांतून सुटण्य/-
साठीं ज्ञानाशिवाय इतर बाह्य मार्गानी जो खटपट करावी, तों मनुष्य त्याच्या
महांत अधिकच अतत जातो. म्हण्न आत्मज्ञान मिळवूनच या संसाराचे
मूळ जें अज्ञान, ते नष्ट कल पाहिज त्यादीवाय दुसरा उपाय नाही असा
भाव, हा संसारवृक्ष तोडप्य़ास इतर बाह्य उपाय कलेल कसे फुकट जातात, तें
नेहमीच्या पद्धतीनें दृष्टांत देउन स्पष्ट करतात. आओ. २२८--“ एरवी
दोरीच्या सापाला मारण्यासाठी काठ्या जमविल्या असतां, तो सवे केलेला
प्रहार व्यथच होतो. ” कारण दोरीलांच आपण सप मानतो, व तो कांहीं
खरा नसतो. डांगा- काठया. फ!रू- प्रहार. हा शब्दाथे न समजल्या-
मुळें इतर प्रतींत ५ भारू, ' € वाड अंस दुसरे पाठभेद निर्माण केले आहेत,
१९
पण ज्ञानेश्वरीत ' फारु ' हा शब्द आणखी आला आहे. पहा- ओ. ९५७८,
आओ. २२९.-- रृगजळाची नदा तरून जाण्यासाठी नांव तयार करण्यास
अरण्यांत घांवावे, ता खऱ्या नदीच्या पाण्यांत वाहून बुडून जावें. ” त्याप्रमाणें
हा संसार नष्ट करण्याचे दुसरे बाह्य उपाय जॉ अवलंबावे, तितके ते, माणसाला
आधिकच त्यांत बुडबून मारतात. संसारांतून सुटण्यासाठी हठय़ोग,
संन्यास इत्यादि मार्ग आचरांवे तो, त्यांच्यापासून प्राप्त होणाऱ्या
अणिमादि सिद्धींच्या लोभाने, साधक अधिकच त्या संसारांत
अहंकाराने रुतला जातो, व ज्यासाठी त्यानें एवढा खटाटोप केला, तें
ब्रह्मेक्य किंवा संसाराचा खोटेपणा पटणें हें ज्ञान, त्याच्यापासून दूरच राहतें. हेंच
पुर्ढाल ओंवींत सांगतात. ख्गजलाची इ०-उन्हाळ्यांत स॒याच्या किरणांनी
हरिणांना भर दुपारी उघ्ड्या माळजमिनीवर पाण्याचा भास होतो, तो खाटा
असतो, लाप्रमाणें हा संसारर देखील निवळ भासमान होणारा मिथ्या असाच-
आहे. डोणी-नाव.(सं. द्रोणी) दांग- अरण्य, ओ. २३०-त्याप्रमाणे नसत्या
संसाराच्या नाह्याचे दुसरे उपाय योजण्या'चे श्रम सायास करण्याऱ्याला हे अजुना!
स्वतःलाच नामशेष व्हावें लागते, व त्याचा हा ज्ञानावांचून अन्यमार्गाने संसार
नष्ट करण्याचा खटाटोप अथवा उत्साहही मग थंड पडतो, “ नाथिलया-
नसलेल्या, असत्य, उपाइं-- ज्ञानावाचून दुसरे उपासनांचे बाह्य उपाय,
जाचतया-- नाद करण्याचा श्रम करणाऱ्यास, वारा-उत्साह, विकोपि
जाए-- नाशाला जातो, थंड पडतो. ओ. २४१--- “ म्हणून हे धनंजया !
स्वप्नांत झालेल्या जखमेला जागृति हेंच ओषध होय. ह्याप्रमाणें अज्ञानमूल
अद्या या संसाराच्या वृक्षाला ताडणारी ज्ञान हाच तरवार होय. ” चं ३”-
जाग्रृति. जागे होणे. झो. २४२९- ' पण तीच ज्ञानरूपी तरवार अगदीं सहज
वावडतां येइल, असें बुद्धीला वैराग्याचे ताजे व बळकट बळ अथवा साह्य पाहिजे, '
बुद्धीला वैराग्याचे पाठबळ असत्याशिवाय ज्ञानाचा प्रकाश पडावयाचा नाहीं
असा अथ. जग मिथ्या आहे, असे ज्ञान हाण्यास जगाबद्दल'चा म्हणजे जगांताल
सवे पदार्थाबद्दलचा लोभ अथवा आसाक्ते नष्ट झाली पाहिजे. ही आसक्ति नष्ट
झाली नाही, तर जग खाटे आहे हा ्सडांतच पटणार नाही, म्हणून ज्ञान
होण्यास प्रथमतः साधकाची बुद्धि वैराग्ययुक्त, अनासक्त झाली पाहिजे, लीला-
६७
लीलेने, सहज. परजणे--धारण करणें, वावडणें. ओ. २१३४--८ धम, अथे,
काम अशा त्रिवर्गानीं युक्त असा हा संसार, वेरामग्याने कसा टाकायचा म्हणशील
तर जणुकाय एकादें कुत्रे नुकतेच ओकून गेल्याप्रमाणे,” कुत्रे ज्याप्रमाणे आपल्या
पोटांतली घाण झटकन् ओकून मोकळे होतें, त्याप्रमाणें साधकानें देखील वेरा-
ग्ययुक्त होऊन, हा संसार वमनाप्रमाणें टाकला पाहिजे, रु णे-कुत्रे. आताचे
गे ळे--झटकन् जाणाऱ्या, पण कित्येकांच्या मतें, ज्ञानेश्वरांनी हा कुत्र्याचा
दृष्टांत, आपल्या प्रववनाच्या वेळी आओकणारे एक कुत्रे पाहून
त्याला अनुलक्षून तेथल्या तेथे दिला आहे. त्रिवसु--धमे, अथ व काम-
असे तीन. सवे संसार या तिघांनी व्यापला आहे. प्राणिमात्रांची, सवे हाल-
चाल या तीन वर्गाच्या अनुराधानेंच होते, हें आपण पाहतोच. म्हणून 'त्रिवर्गु'
याचा * संसार ? असच अथं येथे घेतला पाहिजे. बम्तानियां- ओवून,
ओ. २३४-- *' हे पांडवा ! अश्शी परिस्थिति उत्पक्ष करणारा, व सवे पदा-
थाबद्दल वीट आणणारा वैराग्याचा जोर प्रथम आणला पाहिज. ” हा ठा3”-
हो संसार सोडण्याची परिस्थिति. विट बी -- वीट, उबग उत्पन्न करी असा,
ळोडु-- जोर, सामर्थ्ये, तरवार उपसून जाण्यापूर्या अंगांत प्रथम जोर
आणावा लागतो. येथे ज्ञानरूपी तरवार संसारवृक्षावर घालतांना, प्रथम
वैराग्याचा असाच आवहा आणला पाहिजे असें सांगतात, यापुर्ढाल ४ ओंब्यांत
हत्यार उपयो गतांना रूढ असलेली योध्यांचीच पारेभाषा वापरली आहे,
ओ. २३५--- “ मग देहअहंतारूप असं जै ज्ञानरूप तरवारीवर्राल म्यान, ते
काढून टाकून, विषयापासून परादृत्त झालेली बुद्धिरू्पी तरवार हस्तगत
करून घ्यावी. ” दले -- म्यान. दृद्द अद्देतेचे--दहावरील आसाक्ते, हा
माझा देह अशी आपुलकी हे अज्ञान असून, ती खऱ्या आत्मज्ञानाला झांकून
टाकते. म्यान जसे तरवारीला झांकून टाकते, त्स “ शरीर माझें, आहे, तें
शाश्वत आहे ! ” अशी आर्साक्त दर्शविणारे अज्ञानी, खऱ्या आत्मज्ञानाला
आवरण घालणारे आहे. तरवार परजतांना म्यान जसं बाजूला टाकावे
लागतें, तसंच संसार असार आहे, हें पटविणाऱ्या ज्ञानाचा उपयोग करतांना,
वर्रील अज्ञानही बाजूला सारले पाहिजे. पके वेळे सांडूनि-- एकदम
खाडकन बाजूला सारून, मह्यकबुद्धिकरबाले -- जागतिक विषयांपासून
६८
परतलेली आहे, विरक्त झाली आहे अशी बुद्धिर्पी तरवार, अशी अनासक्तर्बादि
म्हणजेच ज्ञानाची प्रथमावरथा होय. वर ' असंगर,ख्रेण ? या गीतेच्या पदाचा
हा अनुवाद आहे. हातवसणे - हस्तगत करून घणे, ञो. २३६-' मग
विवेकरूप साहाण्वर पाजवून, ' ब्रह्मारिम * या बोधानें तं तौक्ष्ण केल्यावर
पुरत्या विचाराने आपण एवट्यानेच प्रह्मर करण्यासाठीं उठाव करावा, ” वर् जी
प्रत्यबूबुद्धीची तरवार सांगितली, ती विवेकाच्या साहणेवर घासली पाहिजे. साहणे-
वर घासून शस्त्राला धार देतात. तशी प्रत्यग्बुद्धीला विवेकाची धार दिली पाहिजे
वेराथ्यबरीदरे आत्मानात्मविचचारावर घासली पाहिजे, अश्यी हो आत्मानात्मावेचा-
राच्या संघषाने साधकाची वेरास्ट्ब& ' अहं ब्रह्मास्मि ) या प्रतीतीनं तोक्ष्ण
हेते, साधनाची बुद्धे सवत्र सम होते असा अथे. अश्धी समबुद्वि किंवा बुद्धांची
स म्यावरथा पक्त साधवाने स्वतःच वेरास्य व आत्मनात्मावेचाराने मिळवाव-
याची आहे. अशी साम्यावस्था प्राप्त होणें ग्हृणजच्च खरं ज्ञान होणे, अशा ज्ञानाने
मग साधकाने अज्ञानावर चाल करावी, निसलं- घासले. खणणे-- तोद्ष्ण
होते, उठण- चाळून जावे. आओ. २३७-- घाव घालण्यापूर्वी वीर आपली
तरवार आपणास कितपत पेलते ते पडतादून पाहतो. ल्याचेंच रूपक
या ओवांत केलें आहे. पुढें बळ आजमावण्यासाठी ते निश्चयाच्या
मुठीनें धरून मननपूर्वक एक दोन वेळ पडताळून पहावे. ” घाव
घालण्यापूर्वी वीर आपलें बल आजमावण्यासाठी आपली तरवार मुठींत
घरून तो प्हताळून पाहता. यथे साधकाने निश्वयाची मुठ धरून आपली
त्यस्बद्धिर्थ तरवार मननपूवेक पडताळावी, याचा अथ इतकाच कॉ,
साथकाने आपली वरोग्यब्यादे ठाम निश्चित करून आतां आपल्या मनाची
ज्ञानाच्या बाबतींत कितपत तयारी झाली आहे, हॅ ल्याने मननाच्या
साह्यानं पह,वें. जगांत]ल सवे वस्तृबद्दल साधकाला अर्टाच, विरक्ति उत्पन्न
झाल्यावर, ती ल्याने निर्धाराने टिकविली पाहिजे. हा ।*र्धार किंवा निश्चय
हीच या प्रत्यरखुद्धि तरवारीर्षा मूठ होय.
ओ. २३८- यानंतर या ज्ञानरूपी हत्याराशी निदिध्यासानें आपण एकर
*ूप झाल्यावर, मग आपल्यापुढे घाव घालण्यास तो संसारवृक्ष मुळा उरणारच
नाही. निदिभ्यास- चित्ताची एकाप्रता, ऐक्य, ज्ञानाशी ऐक्य झाल्यावर मग
१९
अज्ञान राहणार कोठून ? प्रहार करतांना योद्धा आपल्या हात्याराशी समरस
हाता, तसेच साधकानें आपल्या आत्मज्ञानार्शा समरस, एक झाल्यावर, त्याचं
अज्ञान उरणारच नाही. वरील २३२-२३८ ओव्यांत ज्ञानाची, वेराग्य, विवेक,
ब्रह्मारमे बाघ, निश्चय, मनन व निरद्रिध्यास इत्यादि साधनें, चित्तशुद्धींच्या दृष्टीने
सांगितली आहेत. या साधनांनी चित्त शुद्ध झाल्यावरच आत्मज्ञान सुलभ होतें.
पुढे नुरेल- मग पुढे घाव पालण्यापुरतं देखील कांहा. उरणार नाही.
ओ. २३९-- असें हें आत्मज्ञानरूषी खडूग अद्वेताच्या प्रभेमे, तेजाने
उत्कषे पावल्यावर, तें त्या संसारबृक्षाला कुठंच उरू देणार नाहीं. आत्मक्षान-
अहंब्रह्मात्मि, तें ब्रह्म मीच आहे असें ज्ञान, व अद्वेत--तें ब्रह्म किंवा पर-
भात्मा व आत्मा एकच आहेत असे एक्य. आत्मज्ञानाला पुन: अद्वेताच्या
तेजाची जोड मिळाल्यावर इतर सव वस्तु शाश्वत आहेत, हें अज्ञान राहत
नाहीं. स्षांड-तरवाराने. बाढ--दृद्धीनं, प्रभावाने. ओ. २४०--ल्यावेळी
म्हणजे असं आत्मज्ञान झाल्यावर मग या सैसारब्रक्षाचा वरचा भाग किंवा
बरचें मूळ, किंवा खालचा शाखासमूह, चांदण्यांत मृगजल न दिसावे ल्याप्रमाणे
दिसत नाहीं. चांदण्या रात्री मृगजल जसें दिसणे अशक्य, तहत ज्ञानाचा स्वच्छ
प्रकाश सववत्र पडल्यावर अज्ञानमूल अश्या या संसाराचे अस्तित्व भासणे शक्य
नाहीं. मग वर संसारवृक्षारचे ' उध्वंमूल ) व॒ “* अधःशाखं ? असें जें वर्णन
केलें आहे, तसा तो दिसणेच असंभाव्य. चांदिपा---चांदण्यात.
आओ. २४१-- “ याप्रमाणें हे वौरश्रेष्ठा ! आत्मज्ञानखू्पी तरवारीने द्द!
संसाररूप वर मूळ असलेला अश्वत्थ वक्ष तोडून टाकून ” ओ. २४२--
“ मग ही अमुक एक वस्तु आहे, असा भास ज्याच्या ठिकाणी लुप्त झाला
आहे, व अहपणाविराहेत अशी ज्याची प्रसिद्धि आहे; ल्या आत्मस्वरूपाला,
परत्रह्मस्वरूपाला आपण पाहिलें पाहिज, ” इदंता--परब्रह्माशिवाय जगांतील
इतर या, त्या अश्या वस्तूंचे अस्तित्व, परत्रह्माच्या ठिकाणीं अद्षा आभासात्मक
वस्तूंचा संभव नाही. आहता-मी परत्रह्माहून निराळा आहे असं मानणार््याचा
अहंभाव, अरा अहंभाव * अहं ब्रह्मास्मि ) या ज्ञानाच्या प्रतीतीनं परब्रह्मातच
मिळून जाऊन टुप्त होतो. म्हणून परमात्मा हा मीपणाविराहेत आहे. अशी
७७
प्रासा्षे आह. ज्याच्या ठिकाणीं इदैभाव व अहभाव संभवत नाहीं, अशा
परब्रह्माच्या स्वरूपाचे आकलन केळे पाहिजे. वबालले-- वजे केले,
डाहारल-- प्रसेद्धास आले. आपले रूप-- परमात्मखरूप, आत्मा व
परमात्मा यांचे ऐक्य अनुभविळे पाहिजे असा अथ. ओ. २४३४--' पण
अज्ञानी लोक आरशाच्या साह्याने, आपल तांड एकच असतां, तेथे दुसर
आहे अस मानतात, तसे मात्र तुम्ही करूं नका. ” मुळांत आपलें तोड एक
असतां अडाणी लोक आरकद्याच्या साह्याने तथे प्रातीबबबरूपाने आणखी दुसर्या-
चें आस्तित्व मानतात, त्याप्रमाणे तुम्ही देखील मूळ परमात्मा एक असतां,
अज्ञानीपणानें त्याची अनक स्वरूप आहेत असे मानू नका. ““ एकं सद्िप्रा
बहुधा वदंति ? अशी वस्तुस्थिति असल्या मुळ, प्रथेकाचा आत्मा हाच परमात्मा
होय, असें अद्वेत मनांत ब।णून घ्या, असें श्राकृष्णाचे अजञुनास सांगणे आहे.
गावारे-अज्ञानी लोक. हे लाक आपलें तोंड एक असतां येथे दोनीचा, दवेताची
कल्पना करतात. तक्षी अज्ञानाने हवेतकल्पना परमात्म्याच्या ठिकाणीं कळु नका
असा भाव, ओ. २४४-- अद्वेतबुद्धीनं आपलें आपणास पाहणें तें याप्रमाणे
असतें, हें आता सांगणार आहे, ” आपणाचे आपणेयाते-आत्माव परमात्मा
यांचें ऐकय पाहणें. सर्वाभूतीं एकच परमेश्वर पाहण्याची साम्यबुद्धि, निरुते--
निश्चित,
(स्होक ४)- नंतर सष्टक्रमाची हो पुरातन प्रवृत्ति ज्यापासून निघाली
त्या आद्य पुरुषाला मी शरण जातो, अशा भावनेनें जेथ गेळें असतां काणी पुनः
परत येत नाहीत, तें स्थान शोधून काढावें. ” ओ. २४५- ज्याला पाहिल्या-
शीवाय पाहावयाचे असतें, व जाणल्यारीवाय जाणावयाचें असतें, अश्या ज्या
स्थानाला आद्यपूरुष किंवा परत्रह्म म्हणतात. ” परत्रह्माचें स्वरूप चम'चक्षूर्ना'
पोहृतां येत नाहीं, किंवा बुद्धीनेंही त्याचें आकलन होणें शकय नाहीं,
परमात्म्याच स्वरूप अद्वेतभावनेनें, प्रतीतीनें जाणावयाचे असतें. जें
स्थान केवळ ज्ञानदष्टानेंच पाहतां येण्यासारखे आहे, त्याला “ परम्रह्म
म्हणतात. ओ. २४६--“ तेथे उपाधीचा आश्रय घेऊन, वेद ल्या स्थानाचे
वणन करण्यास आपल्या जिभा घेऊन धावत्तात, व मग नांवारूपाचा व्यथे
७
कोलाहल करतात. ” परब्रह्माचे वणेन करण्याचा प्रयत्न करतांना, वेद त्यात्ग निर-
निराळी विषषेषणे चिकटावेतात, व त्याला निर्रानराळी नांवे देण्याचा ब त्यांच
स्थरूप असें आहे, तसं आहे; असें व्गन करण्याचा कोलाहल करतात, पण इत%
करून वेदांना परब्रह्माच्या खऱ्या स्वरूपाचे आकलन मुळींच न झाल्यामुळें,
त्यांना नेति नेति ? असें म्हणत माघार घ्यावी लागली आहे. बोथंबा-आश्रय.
घेउनी श्वती इ०-- वेद आपल्या जिभा. लांब करतात. बड बा-- कोला-
हल, आओ. २४७-- “ पण स्वगे व संसार यांना कंटाळलेले, व योगज्ञानाचा
आश्रय करणारे मुमुक्ष लोक, * आम्हीं तेथून परत येणार नाही, ' अश प्रतिश्ञने
जिकडे जाण्यास निघतात. ”*' ते परब्रह्माचे स्थान असें आहे कीं, तेथून आम्हीं
परत फिरणार नाहीं “अशा प्रतिज्ञने मुमुक्ष तेथे जातात. मुमुक्ष हे मोक्षाची, जन्म-
मरणाच्या फेऱ्यांतून सुटण्याची, इच्छा करणारे असल्याने त्यांना संसाराची
अथवा त्वगोची किंमत वाटत नाहीं. समक्षना जन्म नको असल्यामुळे, त्यांना
जथून च्युति नाही, असें ब्रह्मपद हवें असतें. पहा -> यद्वत्वा न निव्ततंते तदू-
धाम परमं मम “-- भगवद्रीता. उबगले--कँटाळले. योगक्लाल- हठय़ोग
व आत्मज्ञान, बवळधघणं-- आश्रय करणे, ओ. २४८--- संसाराविषती
विरक्त झालेले योगी, संसार मार्गे टाकून पैजेने पुढें धाव घेतात व ब्रह्मदेवाच्या
पदाचा लाभ कहून देणाऱ्या कममार्गांचा कडाही ओलांडून मार्गे टाकतात. ”
परत्रह्ममद इतक्या महत्वाचे व योग्यतच आहे. कां, योगी लोक
त॑ मिळविण्यासाठी संसारच काय पण ब्रह्मदेवाचे स्थानही सोडण्यास
तयार असतात. कमकडा- कमेमार्गांगा कडा. अनेक प्रकारच्या
बाह्यकर्मानां ब्ह्यदेवाचे पदही मिळू शकते. पहा- “ कां शहत एक
जन्मां । जा जन्मोनि बाह्यकर्मा । करी तो चि ब्रह्मा) आनु नोहे ॥३१॥
अ. १५. ज्ञानेश्वरी. होडां- पेजने. ओ. २४९-' ज्या मूळच्या घरासाठी
ज्ञानी लोक आपल्या सवे अहतादि भावांचा झाडा देऊन पत्र घेतात. ” ज्ञानी
पुरुष आपले अहं मम इत्यादि सव भाव टाकून, आपले मूळचे घर जें ब्रह्मपद
त्याची सनद घेतात. झाडा देडाने --टाकून, अहंभाव टाकणे म्हणजेच
परमात्मेक्य बाणणें होय, यानंतरच परत्रह्मद प्राप्त होते असा अथ. तात्पय या
'७२
एका ब्रह्मपदासाठी मुमुक्ष, वीतराग, व ज्ञानी सवेच आपापल्यापरी झटतात.
मूल घर--परखह्यपद, जेथून सर्वांची उत्पात्त आहे.
आओ. २५०- “ ज्या परत्रह्माच्या अज्ञानामुळे जगांत अन्यथा ज्ञान
उत्पन्न झालें, व ज्या अज्ञानाने नसतं ' मी तूं जगांत रूढ केले. ” परतब्रह्माच्या
खऱ्या सखवरूपाचा विसर पडल्यामुळे, माणस विज्ञानाच्या, शास्त्रीय ज्ञानाच्या
मार्गे लागली, व हेंच विज्ञान त्यांना. खरे ज्ञान असे वाटू ळागलें, वास्तविक
हे विज्ञान नाशिबंत आहे, व त मिथ्या होय. शिवाय परब्रह्माच्या खऱया
स्वरूपाचे म्हणजे आत्मापरमात्मेक्याचें ज्ञान विसरल्यामुळें, जगांत भी, तुं
असं दैत माजलं. वास्तविक प्रथम “ अहब्रह्मारिम ? असं अद्वेतच होतं. पण
याची विस्मृति झाल्यामुळें द्वेताचं बंड माजठं, असा भाव. वस्तुचे-
परत्रह्मार्चे. तेणणे-_अज्ञान, ओ. २५१-- ” किंवा जेथून या विश्वाची
एवढी मोठी परंपरारूपी वेली एकाद्या दवहीन माणसाच्या कोरड्या आशेप्रमाणे
व्यथ वाढली. ” ज्या परब्रह्म।पासून एवढा विश्वविस्तार एकाद्या देवदीनाच्या
वाढत्या आश्ेप्रमाणें वाढला . देवहीनाची आशा जशी कोरडी व्यथ असते
तद्वत परम्रह्मापासून झालेला हा जगविस्तार, फोल व॒मिशथ्परा आहे.
वेळा डी-- विस्तार आओ. २५२.- “ ती पाहिली वस्तु, पखह्म आपण
एकट्यानेंचं जाणलं पाहिजे. परब्रह्म ही ज्याची त्यानंच जाण्ण्याची वस्तु
आहे, ज्याप्रमाणें थंडी, थंडीनेच जाणावी लागत, ल्याप्रमाणें परब्रह्म आपणच
जाणावे लागत. ” हिवणे--थंड होणे. ओ. २५३-- हेपार्था ! तें
निजपद, आत्मस्वरूप, ओळखण्याची आणखी ऐक खूग आहे ती अशी कीं,
ज्या वस्तूची भेट झाली असतां, तेथून परत येण्याचे कारणच नाह.”
ब्रह्मनिर्वाण किंत्रा ब्रह्मांत मिळून जाण्याचा मोक्ष मिळाल्यानंतर तेथून
परत येण्याचा प्रश्नच उरत नाहीं. ब्रह्मांत मिळून गेल्याकारणानें जन्म मरण
ही यातायात थांबर्त, मग परत येण्याचे कारण तरी काय १ था. २०१७४--<
६ महाप्रलयाच्या वेळचे पाणी जर्थ सवेत्र सारखच भरलेल असतं, तूत
आत्मज्ञानानं ज सर्वांना सारखे झाले आहेत, तेच ला ब्रह्मपदाला जाउन मिळ-
तात.” अशा आत्मज्ञानी माणसांनाच ब्रह्मनिर्वाण प्राप्त होते, असा भाव. यापुढं
त्या शाश्वत ब्रह्मपदाला जाण्याची कोणाची पात्रता आहे, तं अनेक दृष्टांतांनी
स्पष्ट करतात,
७२
(ब्छो$ ५)-* भान व मोह य़ांनी जे विरहित आहेत, ज्यांनीं आस क्ति*
दोष जिंकला आहे; अध्यात्मज्ञानाचे जे नित्य सेवन करतात, जे निष्काम व मुख-
दुःखरूपी दंद्र'पासून मुक्त झाळेळे आहत, ते ज्ञात पुरुष त्या शाश्वत पदाला
जाउन पोचतात, ” आ. २'१५-- '* वर्षाकितूच्या अखेरीस ढग आकाशाला
जमे सोडून जातात, तसें मोह व मान या विकारांना ज्यांच्या मनानें सोडलें
आहे. ” मोहमानार्तांत पुरुषांना हो पावसाळ्यानंतरच्या मेघांची सष्टिविपयक
उपमा दिली आहे. वरिखा-- वर्षाक्रतु, पावसाळा. ओं. २५८-- निधन व
निष्ठुर अस माणूस ज्य़ाप्रपाणें आपल्या आप्तेष्टांकडून रोडला जाता, त्याप्रमाणे
आपल्या विकारांच्या वटाळ्यात जे सांपडत नाशीत. '” आप्तेष्ट जसे ला. निघेन
निष्ठुर माणसाला सोडतात,तथे हे ज्ञानी देखाल विकारांना सोडतात, निकवड्य!-
ज्याच्याजवळ कवर्डाही न ही. अश्या मागसास, निष्कांवनास, बिष्टुर-- क्ठोर-
हृदयी, पेसे जजळ असूनही आप्तेष्टांच्या उपयोगी न पडणारा, उवागे अे-कंटाळा
केला जतो सोडला जातो. नांगव.ते- न सांपडती. विकारा वेटालो ज
नांगवात-विकनराच्या मिठीत जे सापडत नाठीत, आ. २५७-विगारी के ज्या-
प्रमाणं उन्मळून पडते, त्याप्रमाणे आत्मज्ञानाच्या लाभानें ज्यांची क्रिया हळुहळ
थांबते. केळ व्याली कॉ, तिचे कार्ये संपळें, त्याप्रमाणे आत्मज्ञान झाळें की, आपल
कार्ये संपळें असें समजून, दे ज्ञाते आपळे जागतिक व्यापार, काभे, करण्याचे थांब-
नितात, फलती-- घड पडली आत्वलाभ-बदामाक्षाताराच्या लाभानें,
ढाल ढाल- हळूर्ळ, गलतीस्यावणारी, ओ. २५८- “ वृक्षाला आग
लागली असतां, तावरे पक्षी ज्याप्रमा्गे त्याला लोडून जातात, तहत,
विकल्यांनी ज्यांना ( ज्या ज्ञात्यांना ) तोडळं आढे. ” वि ट्या -विफल्पानी,
अभ्यात्मविचाराबददलच्या नसल्या शेऊाकुशकानी, ज्यांच्या मनांत अभ्यात्यज्ञाना-
बद्ळ नसत तकेऊुतके नसतात, खेरा-- आजूगजूला, ओ. २५९--
हे अशू अ एक दो, “ ज्या हेतवुडिर्य भूमीवर सवल
दोपरूप गायत वागतात ख्या भेववुद्राचे नाप! ज्यांना ठाऊक
नसत. भडदबुद्धि- हें माझें, हॅ तुझे ही. दवेतवुद्धे, इच्या सुळेव
माणसांत लोभ, राग, हेषादे विकारांचे दोष उद्भवतात, म्हणून भेदबूर्दाच्या
8 ७७
जमिनीवर अशा विकारांचे गवत उगवते असं म्हटले आहे. अकुरेजञाति-अकुर
७४
फुटले जातात. काहाणी-- गोष्ट, ज्या ज्ञात्या पुरुषांना भेदबुद्धीचे
नांवच मोहित नाहीं, त्यांच्यांत मग विकारदोष कुठलें उत्सन्न होगार १
ओ. २६०-' सूयौदयाबरोबर रात्र जशी आपोआप नाहींशी होते, त्याप्रमाणे
आत्मज्ञानाचा उदय झाल्यामुळे, ज्यांचा देहाभिमान अज्ञानासद्द नष्ट झालेला
आहे.” अत्मा हा अविनाशीव देह हा विनाशी, नाशवंत आहे, हें ज्ञान झाल्या-
मुळे, ज्या ज्ञानी पुरुषाची देहाबद्दलची आसक्ति अज्ञानासह नाहीशी झालेली
आहे. देह हा शाश्वत आहे, अन्ने वाटणे हेंच अज्ञान हेय. असं अज्ञानही,
आत्म्याचे खरें अविनार्शा स्वरूप कळलें असतां, राहत नाही. सररिल-
बरोबर, आओ. २६१-- “ आयुष्यहीन प्राण्याला ज्याप्रमाणे शर्रार अकस्मात्
सोडते, त्याप्रमाणें अज्ञानांतल्या हेतबुद्धीनं ज्यांना सोडलें आहे. ” ज्याचे
आयुष्य संपलं आहे, अशा प्राण्यांचे दारार तात्काळ गळून पडतें. तहत या
ज्ञादी माणसांनांही त्यांची द्वैतब्याडे सोडते. त्यांच्या ठिकाणीं द्वैत राहृतच नाहीं.
असा भाव, निद्सखुर- ज्ञ पेंतळें, अज्ञानांतलें. हे ७छख हें दुःख अर्श हेतबुड्धे,
अज्ञानांतच उत्पन्न होते. पण ज्ञानांमाण्सांत सवेत्र समबर्द्धांचे ज्ञान सांठलेळे
असल्यानें, त्याच्या काणी हे हवेत राहतच नाही. आ. २६९--वराल
गोएच आणखी दसऱ्या 'दृष्टांताने सांगतात. *“ लोखडाला भेण्ण्याचें
पीरेसाला जस सकट पडत, किवा. रावे जसा अधाराला भेटत नाही,
तसाच या ज्ञाना लोकांना दवेतबुद्धींचा दुःव्काळ असतो. ” लोखंडाचे
सोनं करणारी परिस हो एक धातु आद, तिच्या नुसत्या स्पर्शाने
टोखंडाचं सोन होते. पण हो घातु डर्मळ असल्यानें, पॉरेसाला लोखंड
भेटणे जसे कर्ठाग, तहतच ज्ञान्यांनादेखीळ देतबुद्धांचा स्पर होणें
मुष्कील, दुकल्ु- दुष्काळ, इुष्काळांत पदा्थे जसे दुर्मेळ होतात, त्या-
प्रमाण ज्ञान्यांना हवैतबुद्धि दुर्निळ होते. त्यानां दवैतबुद्धि राहातच नाह
असा भाव. जेया- ज्या ज्ञानी पुरुषांना, ओ. २६३- “ हे अजुना !
देहाचा अभिमान धरणाऱ्या इतर अज्ञानी माणसांना जी सुखदु:खांच|
हंडे दृष्टांस पडतात ती. ज्यांच्या ( ज्ञान्यांच्या ) समोर देर्खाल उभी
राहत नाहीत. हवेद्वे- अज्ञानी लोकांना अमुक गोष्ट सुखाची, अमुक गोष्ट
दुःखावी अशी भेदळद्धि अम्रते. ज्ञान्यांची सवे वस्तूविषद्री समददाष्टे झालेली
७५
असल्यानें, ल्यांच्यापुढ या सुखःदुःखात्मक वस्तूंच्या जोड्या उभ्याच राहत
नाहींत, दोहया - देहाभिमान बाळगणाऱ्या अज्ञानी माणसांना, हा सुख-
दुःखांचा भेद जाणवतो. गोचरं- दिसतात, अनुभवास येतात. समोहर
हाति- समोर उभी राहतात. ओ. २६४- “ स्वप्नांत मिळालेले राज्य दिवा
आलेलें मरण, माणूस जागा झाला म्हणज जसं त्याच्या हर्षाला किंवा दु:खाला
कारण होत नाहीं. ” कारण स्वप्नांतल्या सवे घटना खोट्याच असतात. माणूस
जागा झाला म्हणज स्वप्नांत पाहिलेल्या सुखदायक गोष्टींबद्दल आनंद व दुःख-
दायक गाष्टाबद्दल दु:ख जसें त्याला वाटत नाहीं, तद्वत् सुख काय किंवा दुःख
काय सारखेच, असं समतेचे ज्ञान ज्य़ाला झाले आहे, त्याला या सुखद:खात्मक
भेदानें आनंद किंत्रा दुःख होण्याचें कारण राहत नाहीं. ओ. २६५-- सर्पाकडून
गरुड जसा म्रासला जात नाहीं, त्याप्रमाणं । जे (ज्ञाते ) सुख-दुःख व
पुण्य-पाप अशा द्वेतांच्या जोड्यांकडून ग्रासले जात नाहांत, ज्ञानापुरुषाला
सुख व दुःख किंवा पुण्य व पाप ही सारखीच वाटतात, सुखाच्या किंवा
दुःखाच्या व पुण्याच्या किंवा पापाच्या प्रसंगी लांचे मन विचलित हात
नाहीं. म्हणून अशा हैतांत ते गुरफटतच नाहीत. याप्रमाणें ज्ञाते पुरुष
हे देंदातीत असतात, असा भाव येथे व्यक्त केला आहे. दुंदि- * दोंद्र ? याचं
अपभ्रष्ट रूप आहे. नेघपिजाति-मप्रासल जात नाहींत. आओ. -<देदे-्या
ओवींत ज्ञात्या पुरुषांवर नार क्षेर यांची निवड करणाऱ्या राजहंसाचें रूपक
केलें आहे, “ आणि नश्वरवस्तुरूपी पाणी एकीकडे करून विचारी पुरुषरूपी
राजहंस, शाश्वतवस्तुरूपी दुग्ध सेवन करतात. ” राजह्स जसे पाणी एकीकडे
व दूध एकीकडे काढतात, त्याप्रमाणें विचारी ज्ञाते पुरुष, मायानि-
रमत वस्तु व परखह्म यामध्ये असलेली भिन्नता दशवितात. अनात्म-
बग्ग-- मायानोमत नामरूपात्मक जग, आत्मरस-- परबद्वारू्यी दुग्ध,
ज्ञानी पुरुष मायानीर्मीत जगाचा पसारा व परब्रह्म यांमध्यें निवड करून) जग
मिथ्य़ा आहे हें जाणतात व परबरह्माशां ऐक्य पावतात. ओ. २६७- “' ज्याप्र-
मारणे पृथ्वीवर पाऊस पाडून, सूये तेंच पाणी आपल्य़ा किरणांनी पुनः आपल्या
ठिकाणीच शोषून घेतो. ” पाऊस पाडणें व तेंच पाणी आपल्या उष्णतेने शोषून
घेग, ही देण्याघेण्याची सुर्याची क्रिया! सारखी चाळूंच असते. वॉरेखोनि--
७६
वर्षाव करन, रख -- पाणी अत्ुमाली-- सये. रदिमजाली-- किर-
णांच्या समुदायाने, बिबासि- रविमिबाप्रत,
ओ. २९८-- त्याप्रमाणे आत्मस्वरूपावी भ्रांति पडल्यामुळें, जे परजह्म,
बारा वाटांनी पसरलं जातं, तेच आत्मद्ष्टीनें जे ( ज्ञाते ) एकत्र आणतात, ”
परब्रह्मांच्या त्या भिन्न भिन्न खरूपाचे ऐक्य करतात. तीं सवे स्वरूपे
म्हणजे एक परत्रह्मच आहे असें ज ( ज्ञाते) सिद्ध करतात, जग खर आढे
अशा आज्ञानानं एकदा पच्छाडलं काँ, एकट्या परत्रह्मवर नामरूपात्मक जगाचा
खोटा आरोप होऊ. लागतो. अज्ञानाच्या किंवा मायेच्या प्रभावाने एकमव अस-
णाऱ्या पखह्मापासून हें विविधस्वरूपाचे विश्व निर्माग झाले, अशी समजूत होते.
वास्तविक हें विश्व खर॑ नसून, वरील अज्ञान किंवा माया बाजूला सारली,
तर ब्रह्म हेंच एकट उरणार आह, या सिद्धांताची प्रतीति ज्ञात पुरुष घडवितात.
बस्तु-- परब्रह्म. आत्मभ्रांतिलाटिं - आत्म्याबद्दलच्या अज्ञानामुळे,
विखुरली इ.-- जे परब्रह्म बारा वाटांनी पसरलं गेळे, मायेमुळे ज्या पर-
ब्रह्मापासून विविध स्वरूपाचे नामरूपात्मक जग ।नेर्माग झाले, एकवटिती-
एकत्र करतात, आत्मडाष्रे--(तू.) परमात्माच केवळ खरा आहे, जग मिथ्या
आहे, या ज्ञानदृष्टीनॅ, ओ. २९९-" फार काय पग गंगेचा आघ जसा साग-
रांत मिळून जातो, त्याप्रमाणे ज्यांचे शुद्धांवचार आत्मज्ञानची निश्चिती पावलेल्या
अंतःकरगांत निमझ असतात. ज नेहभींच आत्मज्ञानाच्या विचारांत गढून गेठेल
असतात. आत्मेयाच्या निद्धा रि-परबरह्मस्वरूपाच्या निश्चितीच्या अंतःकरणांत,
ज्या अंतःकरणांत अशा आत्मानात्मसिद्धांताची निश्चिति झाली आहे,
अशांत. जे ज्ञाते पुरुष आत्मज्ञानाच्या विचारांत नेहमींच निमझ़न असतात
असा भाव. माडगांवकर व साखरेप्रतींत या ओवीला अर्वाचीन स्वरूप दिलें
आहे हें उघड दिसते. विवेकाला गंगेच्या शुद्ध प्रवाहाची दिलेली उपमा अलंत
साथ आहे. आओ. २७०-- शिवाय सववत्र आकाश सारखेच भरून
राहिल्यामुळे, एकाजागेहून दुसरीकडे, जाणे, आकाशाला जसे शक्य नाही,
त्य'प्रमाणे आपणच सववत्र भरून राहिलो आहो, ( आत्मवत सवे
भूताने ) अशी जाणीव झाल्यामुळे, ज्यानां ( ज्ञाल्यांना ) कसलाच
लोभ किंवा इच्छा उरलेली नसते. ” आघबोचे ६०-- सवंत्र आपणच
७७
आपलाच आत्मा व्यापून राहिला आहे, अशी साम्यावस्था. पईहा--पलीकडे.
आकारा हे एकजिनसी व सवेत्र व्यापून राहिल्यामुळे, त्याला यथून तेथे अशी
जागा बदलणं जस रक्य नाही, त्याप्रमाणं ज्या ज्ञाता पुरुषांची वृत्ति अशी
एकजिसनी, व्यापक, व सम झाली हे, त्याना कसलाच आभेलाष २हत
नाहीं. त्यांची व्रात्ति «पक होते असा भाव. ओ. २७१ -- “ज्वालामुखीपवे”1-
वर कसल्याच बीजाचा अकुर जसा उगवत नाही,” तहूव ज्यांच्या (ज्ञात्यांच्या)
मनांत कोणल्याचे दिकाराचा उद्भूव हात नाटी. राग, लोभ, मत्सर, मद, इ््यादे
विकार ज्याच्या मनाला स्पद्द करीत नाहींत, ज्या" मुखा पवेताचा पृष्टभाग जस|
अझींत दग्ध झालेला असतो, त्याप्रमाणें या ज्ञानी पुरुषांची मनें देखील ज्ञानान
दग्च झालेलीं असतात. या आवीनंतर माडगांबकर व साखरप्रतीत ज्या दान अधिक
ओढ्य़ा दिल्या आहेत, त्यांत कोणते विकार या ज्ञाल्यांच्या मनात उड्भूवत नाहोंत, हे
थोड्या विस्ताराने सांगण्यासाठी, काणी तरी मागून त्यांची रच्चना केली
असाची हं स्पष्ट दिसते, ओ. २७२-- ' हें असे असंघाटत किली म्हणून
बोळावें | ज्याप्रमाणे रज;कग वार्यापुढें टिकत नाहींत, त्याप्रमाणें ज्यान।
( ज्या ज्ञाव्याना ) विषयाचे नांव देखील आवडत नाही, ” विषय--
मोह पाडणाऱ्या जगातल्या वस्तु, ज्याच्या पुढ उन्याच राहत नाहीत अश-
घडे-असंगत, मुळाला सोडून, पाल्हाळक, आओ. २७३े--याप्रमाणे ज (साते) कोणी
ज्ञानरूपी अम्नीनं असे दग्य केळे आदत, तेसोन्यांन साने निळून जावे, त्याप्रमा1
परब्रह्मांत मिळून जातात. ज्ञानाने ज्याचें वित्त पूणपगे शुद्ध झालें आहे,
ज्यांची मने पूणपणे निष्काम झाली आटंत, असेच ज्ञाते पुरुष आत्मिक्याचा
आगेदे उपभोगतात. सोन्यांत साने जसे एकरूप द्दोते, ल्याप्रमाणें या ज्ञाल्यांचे
ज्ञानामुळे सोनें झालेले असतें, व तें मग परत्रह्मरूपीं सोन्यांत पूर्गपणें
मिसळण्यास वेळ लागत नाहीं. ज्ञात्यांची निष्काम बुद्धीमुळे झालेली
केवळ स्थिति व परबरह्माची मूळची केवळ स्थिति सारखी होते,
म्हणुनच परस्पतंना एकरूप होण्यास अडचण पडत नादी. ज्ञान-
हुतादो- ज्ञानाभीन. ओ. २७४--' आतां तेथे म्हणज कोणत्या ठिकाणी
असं जर तू विचारशालळ, तर ते ठिकाण असें आहे कीं,, ज्याल|
नाशच संभवत नाही,” मगवान् अजुनाला मदणतात की, मागील ओवीत
ष्ट
£ तेथ ? असे म्हटलें. त्यावरून कोणत्या ठिकाणीं असा जर तुझा प्रश्न
असेल, तर ते ठिकाण असें आहे कीं, लाला नाद म्हणून नाहीं.
पद नाहि इ. --- ज्या पदाला व्यय, खर्चे, नाह नाही. परब्रह्मपदाला
नाश नाही, इत्तर इंद्रपद, राज्यपद, इत्यादि पदं विनाशी आहेत. साघकाचं
पुण्य संपलं की, या पदांचा अत्तार सपला., तेथून त्या साधकाला परतावंच
लागते. हें परबह्मपद तसें नाही. तेथे गेळला पुरुष पुन: परत येतच
नाही, हें पुढील ळोकांत सांगितलेच आहे. ओ. २९७५१-- पाहूं गेळें असतां
दिसावे, जागं गेळ असतां जागावे, किंवा अमुक एका वस्तूप्रमाणे ते आहे
असं वणन करतां यावे, अस ज॑ नाही, ” जं परब्रह्म चरक्षारद्रिय, किंवा वाच-
द्रिय यांच्या पलीकडचे असून पुन: बुद्धीच्या आटोक्याबाहेरचें आहे.
ज्याचें ज्ञान साऱ्या बाह्य इंद्रियांनी होणं शक्य नाही. फार काय बुद्धीनेही
त्याच आकलन होणार नाह।, असे त्यांच स्वरूप आहे. तें अमक्या वस्तूप्रमाणे
आहे असेही वर्णन करतां येण्यासारखे नाही. कारण ते॑कसलें आहे, हें जेथे
कोणाला समजलेलं नादीं तेथे त्याच्यासारखी दसरी वस्तु तरा ककी दाख-
वितां येणार ?
( स्छोक ६ )- “ तें (माझे स्थान) ना सुय, ना चेद्र, ना अमिही प्रकार
शित करीत नाहीं. जथ गेळं असतां कोणी परत येत नाहीत, असें तें माझें परम
स्थान होय. ” या श्हाकातील परमं घाम? याचा अथे “ परब्रह्म ” असून, त्याला
दुसर्याच्या प्रकाशाची अपेक्षा नाही, हें येथे स्पष्ट कलें आहे. ओ. २७६ --
“ दिव्याचा लखलखाट किंवा चंद्राचा प्रकारा ज्याला उजळील, फार
काय सूये ज्याला प्रकाशित करील (अभे तें नाई), सूये, चंद्र, अभ्रे हे जगाला
प्रकाश दतात, पण परत्रह्माला त्यांची जरूरी नाही. उलट परत्रह्मपपासूनच त्यांन |
प्रकाश मिळतो. बंबाल--लखलखाट. पहा- *“ प्रमाणांचा बंबाळ दिवा। न देखे
वेदांचा मांदि मेळाव। । आम नाही रीगावां । तुझां स्वरूपी ॥ ५३६ ॥-
उद्धवगीता. चांदु-चेद्र. अश्रुमाली--पर्य. ओ. २७७-' या सर्वांच्या
प्रकाशाने जें दिसणे, तें ज्याचे ( परबह्माचें ) न दिसणंच होय. ज्याच्या
लपण्यानं विश्वाचा भास उत्पन्न होतो. ' सूये, चंद्र, अग्नि यांच्या साह्यानं इतर
वस्तूंचे जे दिसगे, तें या परब्रह्माचे दिसणेंच नव्हे. इतर वस्तूंचे दिसणे, हू
७९
मिथ्या व अज्ञानमूलक आहे तर परब्रह्माचे स्वरूप ज्ञानमय व सत्य आहे.
असा त्यांच्या स्वरूपांतच मुळी भेद आहे. परब्रह्मावर मा्येर्चे आवरण
पडेन तें झांकले गेळं, म्हणजे नामरूपात्मफऊ मायामय जग निर्माग होतें
म्हणून वर परत्रह्म लपलढ॑ असतां, जग भासमान होतें असें
म्हटलें आहे. वास्तविक परत्रह्माचा जर सववत्र ज्ञानमय प्रकाश पडेल, तर
जगाचा भास निर्माणच हागार नाही. भो, २७८-- “जा जॉ
शिर्पाचा भास कमी होत जातो, तसतंस त॑ रुपं आहे ह खरं वाटू लागत,
किंवा दोरीचा भास कमी झाल्यानंतर सापाची स्पष्टता होते. ” उन्हांत शिंप
हे रुपेंच आहे असा भास होतो. किंवा लांबून दोरी सापच आहे अशी
भासत. पण जवळ गेल्यावर ती दिप नाहीं असे ठरल्यावर त॑ रूवेंच आहे,
किंवा ता दोरी नसून तो सापच आहे असा निश्चग्रन होतो. जग व परब्रह्म
यांचे असेंच आहे. जगाच्या मिथ्यात्वांचे जा जा ज्ञान ग्ढांव ता तो
तेथे जग नसून परबह्मव आहे अशी खात्री होते. स्फारां होइजे --
स्पष्ट होतें. तुलनाथे पहा --'' तू जेया प्रतिळपासे । तेया जग हें दाविसि ।
प्रकर ते करिर्सा । आघवे ठं ॥ ४ ॥--अध्याय १४-ज्ञानेधरी. आ. २७२९-
* त्याप्रमा्गे हे सयेचद्रादि जे आपल्या प्रकाशारन मोठे वाटतात, ते ज्याच्या
( परब्रह्माच्या ) अंधारानेच केवळ प्रकाशतात, ” परत्रह्म मायेन, अज्ञानानं
झाकलं गेल कॉ, नामरूपात्मक जगांतील सय, चंद्र इत्यादि प्रहगोलकाचा मिथ्या
भास, खोटें अस्तित्व, खरं वाटूं लागते. परत्रह्माचें ज्ञान लप्त झालें का, सूयेचंद्रा-
सारख्या जागतिक वस्तू खऱया वाटूं लागतात ओ. २८०-“ अशी ही वस्तु
( परब्रह्म ) तेजाचा केवळ ठेवा असून, सवे भूतांशी अंतर्वाह्य एक<
रूप झालेली आहे, व सूत्रचंद्रांचा मनालाही जी प्रकाशेत
करणारी आहे. ” परब्रह्मापासन सूयंचंद्रानांही प्रकाश मिळतो, म्हणून तें
तजोराशी असून, सवे स्थावरजंगमवस्तूंना आतर्बाह्य व्यापून असल्याने,
त सवेभूतात्मकदि आहे. चंद्र हा परत्रह्माच्या मनापासून उत्पन्न झाला आहे.
म्हणून परब्रह्माच्या मनारूपी चंद्रसर्यांनाही जे प्रकाश देते, ओ. २८१-- "म्हणून
परत्रह्माच्या प्रकाशापुढे सयेचंद्रही अधारांत पडतात, यामुळेंच सवं तेजस्वी
वस्तूंना तेज देगारं असे या परब्रह्माचे स्वरूप आहे. कडव लां-- अधारांत.
रट
ओ. २८२-- “' आणि ज्याच्या प्रकाशानरोवर सूर्यचंद्रासह सवे जगाचा
लोप होतो. ज्याप्रमाणें दिवस उगवतांच चंद्रिका व तारकापुज ळप्त होता. ”
परब्रह्माच्या ज्ञानाचा उदय होतांच, सवे नामशपात्मक मिथ्या जग्गच्चा आपोआपच
लोप होतो. प्रकाषदि-- ज्याच्या ज्ञानाच्या प्रक्राशांत, ज्ञानाचा उदय
झाला असतां. चांदि-- चेद्रिका, चैद्रप्रकःश. क्रखे-तारकापुंज, नक्षत्रे.
रा. आगाशांनी हें क्रियापद घरळे आहे ते बरोबर नाही. आओ. २८२-
“ रकिंव। जागे झाल्यानंतर स्वप्नांतळी आकृति मावळते, किंवा संध्याकाळीं
मगजलं शिल्लकव राहत नाही. ” (झंब- आकृति, मूर्त. खांजोळे- सांज-
वेळ, सैन्याकाळच्या वेळी, मृग तृ(ष्ण का-मृगजळ. ओ. २८०--“ ल्याप्रमाणें
ज्या वस्तूच्य़ा ठिकाणी कसला आभास म्हणून रदह्ातच नाही, ते माझे मुख्य
स्थान असें समज.” ज्या वरतूच्या ठिकाणी ज्या परब्रह्माच्या ठिकाणी '
अज्ञानात्मक आभास किंबा भ्रम नाहीं, जे केवळ ज्ञानमय आहे, ते परब्रह्म माझं
अधिकाराचे स्थान असें समज. ” पाटाचे--अधिकाराचें. ओ., २९८५-7०
6 महासागराला मिळालेल्या ओघाप्रमार्गे, ज्या ठिकागी गेलेल्यांनीं आपले
पाऊल म्हणून परत फिरविलेच नाही, ” नेघति इ०-- ज्यांनी आपले पाऊल
मागे घेतलंव नाही, बाउळ- पाउले. परत्रह्मांत निळून जाण्याचा मोक्ष
मिळाल्यावर कोण कशाला परत मृत्यु लोकाला येईल £ यालाच पुढील आव्यांत
आगखी दृष्टांत देतात. ओं. २८'५-- “ किंवा रिठाची केलेली हृत्तीण, समु-
द्रांत टाकली आतां, ती परतून माघारी जशी येत नाही,” मिठाची हत्ताग समु-
द्राच्या निठाच्या पाण्यांत जशी एकडूप हाते, तसा परत्रह्माशी| ऐक्य पावलेला
ज्ञानी पुरुष, यांपासून पुनः निराळा होत नाही, कुंजर- हर्तताण. खदला
खाती -- टाकली असतां. ओ. २८७- “' विवा आकाशांत गेलेल्या अस्नीच्या
ज्वा., जशा खाली पन्तूत येत नाहींत, किंवा तापलेल्या ळोखंडावर टाकलेले
पायी जसे तेथून परल ग्रेत नाहो. पहा-* तोयावें पारे नांवदी न उरते संतप्तठो-
हांतरी ”- हरीपंर्डात, नीतिशतक, अमीच्या ज्वाळा जभा वर अंतराळांत मिळून
जातांत, (३ तापलेल्या लोखंडावर पाणी जसे नाहीसे होते, तहत परबह्मांत
मिळाळेले ज्ञाते, पुनरपि जन्म घेण्यास परत येत नाहीत. ओ. २८८--
“« त्यापम'णें शुद्ध ज्ञानाने जे माझ्याशी ऐक्य पावळे, त्यांची जन्ममरणाची
टर
वाट मोडलीच. ” ते पुनर्जन्ममरणांपासून मुक्त झालेच. यापुढे २८९- २९६
या ओव्यांत, अजुन श्रीकृष्णाला प्रश्न विचारांत असल्याचा प्रसग, ज्ञानवराना
कल्पिला असन, तो मूळ भगवद्रतित नाहीं, येथे वास्तविक ज्ञानश्वर नीं आपणच
एक दौका उपस्थित करून तिचा श्रीकृष्णमुखानें परिहार केल्याच दाखावंल आह
ओ. २८९- येथेच बडिरूप पृर्थ्वांचा राजा असा अजुन, म्हणाला “ महाराज !
माझ्यावर आपला अनुग्रह झाला आहे, तरी माझ्या एका ।वनतांकड आपण
लक्ष द्यावे.” पुढील आवींत अजुनाची दोका दिली आहे. प्रक्षाप्रथिवीचा-अजुन
राजा होताच. पण येथे त्याला बुद्धीरूय पथ्वीचा राजा म्हणून, बुंद्धश्र्ठ असाहा
त्याचा गौरव केला आहे. पुढील ओंवींत अजन श्रीकृष्णांना जी विनंतिवजा दोका
विचारीत आहे, तेला मूळ गीतेंत आघार नाही. हा प्रश्नात्तराचा प्रसंग, ज्ञानेश्वरांनी
आपल्या विवेचनाला सौकर्य व पूर्णता येण्यासाठी, मुद्दाम मोठ्या कोशल्यानें
योजला आहे. वास्तविक “ त्या ह्यानाला पोचलेले परत येत नाहींत ” असे
ज्ञानी परष परब्रह्मांत मिळन जातात हे खरें असलें, तरी अश्या मीलनापूर्वी
देखील त्या ज्ञान्यांचा आत्मा व परमात्मा यांचे ऐक्यच असल्याने, ते ज्ञानी
“६ त्या स्थानापासून म्हणजे परब्रह्मापासून परत यंत नाहात ” अरा] म्हणप्यानं
एक दोका उद्भवते ती अशी की, हे ज्ञानी पस्ज्रह्माच्या पदाला पोंचण्यापूर्वा,
परब्रह्मापसून मिन्न होते की अभिन्न १ गीतेतील यापूर्वीच्या विवेचनाच्या अनु
रोधाने, ज्ञानी हे परमात्म्येक्य पावतात हें मान्य केल्यावर, अशी शंका सामान्य
वाचकाला येणें शक्य आहे, व त्यामुळे ' यद्वत्वा ३० ? गीतेतील, डाक्ते त्याला
कदाचित् विसंगत वाटण्या चाही संभव आहे. ज्ञानेश्वरांना आपल्या सामान्य
श्रोत्यांची अथवा वाचवांची हा दौका ल्क्षांत पेऊन, अजुनाच्याच तोडानें ती
श्रीकृष्णापुढे मांडल्यांचा प्रसंग निमाण करतांना, आयल्या विवेचनाच्या
मागे भगवदुक्तीचा आभास मोठ्या समरपकतेनें निर्माण केला आहे.
आओ[. २९ ०-- असुनाची दोका अशी की, “ तर जे देवाच्या स्वरूपांत जाउन
मळाल्यावर माघारी येत नाहींत, ते पूवी देवाच्या स्वरूपापासून भिन्न होते
कॉ एकरूपच होते ? ” अजुनाने येथे श्रीकृष्णापुढें जी एक श्रृगपात्ति निर्माण
केली आहे, तीच पुढील ओव्यांतून मांडण्यांत आली आहे. ओ. २९१--
अजुन येथे आपल्या श्रेंगापत्तीची एक बाजू मांडतो, “ ते देवापासून मिन्न
८२
आहेत असें जर अनादिकाळापासून ठरलेले आहे, तर मग ते माघारी
येत नाहींत असें म्हण्णें विसगत आहे. कारण मकरंद चाखण्यासाठी
फुलाला चिकटलेले भोगे, काय फुलेंच होउन बसतात १ ” येथे अजुनाच्या
तोडान असा युक्तिवाद करण्यांत आला आहे कीं, भोंगे व फुलें हे
मुळापासून परस्पर भिन्न असत्यामुळे, मकरंदांसाठी फुलाला चिक्टल त्री
भांगे कांही फुलेच होत नाहीत. तहत ज्ञानी व परमेश्वर हे जर मूलतःच
भिन्न असताल, तर परमेश्वताच्या त्या परम घामाला पोचल्यावर देखील, ते
ज्ञानी कांही परमेश्वरूप होणार नाहीत. मग ' त्या स्थानापासून ते परत येत
नाहीत ' असं जे म्हव्ले आहे ते विसंगत नाही वाय १ जानी जर मलतःच
परमेश्वरापासून भिन्न असतील, तर ते परमेश्वराशी एवरूप होणारच नाहींत;
व तसे ते एकरूप झाले नाहींत, म्हणज त्या परम घामापासून ते परत येणार्
नाहीत असही हाणार नाहीं, तात्पये '* ते माघारी येत नाहींत ?? या म्हणण्यांत
अथ नाही, होच आपली बाजू आणखी एका दृष्टांतानें मांडतात.
आ. २९२-- दुसरे असें का, लक्ष्याहून वेगळे असे जे बाण, ते
लक्ष्यावर सोडले असता, लक्ष्याला स्पर्श वरून पनः खाली पडतातच, म्हणजे
एकंदरीन ते परत फिरतातच. ” लक्ष्य (116) व बाण हे परर्परापासून
मूलतःच मित्न आदत, आता हृ बाण लक्ष्यावर साडइल ऊओसतां, ते लक्ष्याला
स्पश करतात, पण लक्ष्याशी एकरूप हात नाहीत, तेथेच कांहां ते चिकटून
बसत नाहींत. थोड्या वेळाने कां होईना, ते तेथून खालीं पडतातच. याच न्यायाने
बोलावयाचे झाल्यास, ते ज्ञानी व परमेश्वर हे जर मूलतःच मिन्न असताल, तर
असे ज्ञाना परमेश्वराच्या त्या परम घामाला पोचले, तरी वरील बाणांच्या दृष्टा-
ताप्रमाणे ते कांदा परमेश्वररूप होऊन तथ राहणार नाहीत. तथून ते माघारे
हे फिरणारच. मग ग्रीतत * ते माघारे फिरत नाहीत ? असे जं म्हट्लं आहे ते
असंबद्ध नाही काय १ श्वंगापत्तीची ही एक बाजू मांडल्यानेतर दुसरी बाजू
पर्ढाल ओवींत मांडतात. ओ. २९३४-- “ विंवा ते (ज्ञानी) च तु ( परम-
श्वर) असें जर वस्तुतः असेल, तर कोणी कोणांत मिळून जायचें १ एकाद्या शस्त्राने
आपल्यालाच खोाचावें हें कसें घडेल? ” अजुनाच म्हृणग अस की, आतां ज्ञानी
व पगमश्चर हे मुळापासुनच एक आहेत असें असेल, तर कोणी कोणाला जाऊन
र. च
मिळायचं ? ज्ञानी हेच जर परमेश्वर, तर मग ज्ञानी तेथे जाऊन परमेश्वराला
मिळतात, या म्हणण्यांत कांहीं स्वारस्य नाही. एकाद्या रस्राने आपणलाचच जखम
करण जसं शक्य नाही, तसंच ज्ञानी व परमेश्वर आभिन्न असल्यामुळे, ज्ञान्टानें
परमेश्वरांत मिळण अर्सभवनीय होय. रूपाबे- बोचावे, खाचावे, आओ. २९४-
6 म्हणन तुझ्याशी आभन्न असललत्या जावांचा तुइयाश। स्यारा अथवा वियाग
होता, अस म्हणताच यणार नाहां. कारण अवयवाचा शराराश॥ संयाग अथवा
वियोगही असाच बोलतां येणार नाही. ” यथेहो अजुनान दुसरा युक्तिवाद
केला आहे. ज्ञानी व परमश्वर ह जर एकच आहेत, तर ज्ञानी परमश्वराला
जाऊन मिळतात, व ते तेथून माघार येतच नाहींत, अश भाषा वापरण लाच्या
मतं विसंगत आहे. कारण ज्ञानी व परमेश्वर हे जर एकच, तर त्यांच्या सयाग-
वियोगाची भाषा बोलणें, सवेथा अयुक्त ह!य. अवयवांचे शरीराशी ऐक्य
असल्यामुळे, त्यांचा संयोग किंव] वियोग जसा म्हणतां यावयाचा नाही, तसाच
प्रकार ज्ञानी व परमेश्वर यांचा आहे. अजुरानें दोनी. बाजूनी श्रीकृप्णापुढें
पेंचप्रस॑ ग उत्पन्न करून ठेवला आहे. (१) ज्ञानी हे परमेश्वराहून भिन्न म्हटले
तर परमेश्वराशी मिळण्याचा व तेथून "पत ह्षघार येण्याचा प्रश्नच ग्हात
नाही. ते परत येगार्च, मग ' ते परत माघारे येत नाहींत ? हे म्हणणें
विसंगत आहे, पुन: (२) ज्ञानी ह परमश्वराशां अभिन्न, एक्य पावलेले
आहेत असे म्हटल, तरोही मग त्यांच्या मीलनाचा व तेथून परत
येण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीं. कारण ज्ञानी हेच जर परमेश्वर, तर
मग काणी कोणाला मिळावयाच, व काणी काणापासून परत माघारा यावयांच ६
याप्रमाणे परत माघारी येणारा कोणी उरतच नसल्याने, ' यद्रत्वा
न निवतेते ' हो गौतेची उक्ति, याही दृष्टीने विसंगतच आहे. ज्ञानेश्वरांना येथ
अजुनाच्या हेकेच्या रूपानें हा जो श्रृगापत्तीचा अभिनव प्रसग काल्पिला आहे,
त्याचच त्यांनीं श्रीकृष्णाच्या तोंडून आ. २९८ पासून पुढे स्पष्टीकरण केलें
आहे. त्या * परमधामाला ! जाणारे ज्ञानी पुरुष, तथे जाण्यापूर्वी इश्वराशीं
भिन्न होते कां अभिन्न ९ हाच अजुनाचा मुख्य प्रश्न असून, त्याच्याच अनु-
राधान कोर्गाकडन पाहिले, तश गोतेच्या वरील उत्तींत विसंबाद असल्याचा
युक्तिवाद त्यानें केला आहे. अजुन श्रीकृष्णाला हाच गोष्ट शवटी स्पष्टपणें
विचारतो,
टॅ
ओ. २९५५-- “ शिवाय जे तुझ्यापासून नेहमींच वेगळे किंवा भिन्न
आहेत, त्याचे तुझ्याशी कोणत्याच ठिकाणी मोलन होणे दाक्य नाहीं, मग ते
( तुझ्याकडे ) जातात, व तेथे गेल्यावर माघोरे येत नाहींत, या म्हणण्यांत तरी
अर्थे काय ९” ओ. २९६-- “ तर सवंत्र मुख असणाऱ्या श्रीकृष्णा ! तुझ्याशी
ऐक्य पावून पुनः तथून माघारी परत न येणारे असे आहत तरी कोण, तें मला
समजावून साग. ” आपण टाकलली श्ंगापात्ते, श्रीकृष्ण कोणत्या ना कोणत्या
कोटिक्रमानें सोड विल्यशेवाय राहणार नाहीं, अश विश्वासानेंच येथे श्रीकृष्णाला
€दश्वतोमुखा? असे साभिप्राय विशोषण लावलं आह. नित्याच्या व्यवहारांत आपण्पस
दुतोंडी माणसें आढळतात, व ती ₹.्वांचे भिन्न भिक्ञ अथे करून प्रतिपक्ष्याचे
शाद्विक शरसंधान परतवून लावतात. श्रीकृष्णाला तर बोठून चालून असंख्य
मुखे असल्यामुळे, आपण उभारलेली श्रंगाधाति ता आपल्या द्यथा चतुर को/रे-
क्रमानें सहज उडवून लावील, अश्ी अजुनाला खात्री होती. म्हणुनच
“ विश्वतोमुखा ? हे ध्वन्य्था उपपद, श्रीकृष्णाला येथे मुद्दाम लावलें आहे,
बुझााव-- समवून सांग, पहा-- ५ बुझावू ₹केना विधाता तयाला -नोति-
शेतक--हारिपडत. आ. %७ “ अजुनाची हो दाोका ऐकन, व आपल्या
शिष्याची ही विषय स्म्जन घेप्याचा बुद्धि पाहून, रूवे ज्ञान्यांचे प्रमुख
अशा श्राडूष्णाना परम संतोष वाटला. ” अजुनानें अशी चतुर शका काढावा,
हें आपले विवेच्न त्याने कितो लक्ष देऊन व आस्थेने ऐकलं याचें गमक होय,
असं श्रीकृष्णाला वाटल्याने, अजुनाच्या शंकेने त्याला आनंद झाला. वास्तविक
अजुनाला जी हेका आली, ती उद्भूवण्यात आपलें प्रवचनाचें त्यानें लक्षपूर्वक
केलेले श्रवण कारणांभूत झालें असें वाटल्यामुळे, श्रीकृष्णांना अजुनाच्या या
श्रवणभक्तामुळेंच आनेद झाला असला पाहिजे, शिष्यान मार्मिक प्रश्न विचारलें
गुरूला जो आनंद होतो, त्याचें रहस्य देखील हेंच की, गुरूला आपल्या
शिष्याच्या समजूतदारपणाचे कोतुकवाटत. बो'घु-विषय समजून घेण्याचा बुद्धि
आं. २९८-४जुनाच्या रदोकेला येथून ज्ञानश्वरानी श्रीकृष्णाच्या मुखानें उत्तर दिलें
आहे. “ मग भगवान् म्हणाले, ' हे महामते ! अजुना | माझ्याकडे आल्यावर
पुनः ते माघारी परत येत नाहींत म्हणून जे सांगितले, ते (माझ्याकडे येण्यापूवी )
माइयापासून भिन्न व अभिन्न अशा दोन प्रकारचे असतात, ” पुर्ढाल ओवीत
ट्५्
श्रीकृष्णांनी उत्तर देतांना कोटिक्रम योजला आहे, व तो उपनिषदातील परस्पर
विरोधी वाटणाऱ्या वचनांचे स्पष्टीकरग करतांना योजलेल्या श्राशंकराचार्याच्या
अशाच कोरटिक्रमाहून भिन्न नाही. ओ. <९९-- “ जर खोल विचार कहून
पाहिले, तर ते ज्ञानी पुरुष ( माझ्याकड येण्यापूवी ) वास्तविक माच होते,
पण वरवर पाहिंल्यास, ते माझ्याहून मिन्न आदह्देत असें वाटतं. ”
श्रीकृष्णांचे म्हणणं असें की, आत्मा व परमात्मा यांचे ऐक्य नेहमीच
आहे, अश्या अद्वेत दृष्टीने पाहणाऱ्याला, ते ज्ञानी पुरुष परमेश्वरांशी
नेहमींच ऐक्य पावलेले, म्हणजच अभिन्न असंच दिसर्ताळ, पण निल्याच्या
व्यावहारिक द्वेत बुद्धीनें जर त्यांच्याकड पाहिले, तर त॑ परमेश्वरापासून वेगळेच
दिसणार. श््बोळे विवेके-खोल विचाराने, अद्वेत दृष्टीनं. आहाच वाहाच-
वरवर, व्यावहारिक दृष्टीनं, सारांश ज्ञानी दृष्टीला, ते ज्ञानी पुरुष व परमेश्वर हे
एकच आहेत असे दिसेल, तर अज्ञानी लोकांना ते एक नाहीत असें वाटेल. हेच
ओ. ३०२ मध्यें स्पष्ट केलें आह. ओ. ३००-- मार्गाल व या आवींत अजु-
नाच्या शकेचे खंडन केलें असून, येथे व पुर्ढाल ओवीत श्रीकृष्णांनी
आपले उत्तर दृष्टांलांनीं स्पष्ट केलें आहे. ? ज्याप्रमाणे पाण्यापासून उत्पन्न
झाळेल्या लाटा, पाण्यापासून भिन्न दिसतात, नाहो तरा वास्ताबेक त्या लारा
झुद्ध पाणीच असतें. ?' श्रीकृष्णांचे म्हणणें असे की, लाटा या सवेकाळ
पाणीच असतात, मध्येतरी वाऱ्याच्या झुळुकेमुळे ल्या पाण्याच्या लाटा आहेत
असं भासत. त्याप्रमाणें ज्ञानी पुरुष देर्खाल परमेश्वराला मिळण्यापूर्वी काय किंवा
त्याला मिळाल्यावर काय, सदा सवदा परमेश्वरच असतात. ते परमश्वरापासून
भिन्न आहेत असं ज आपणास वारते, तें केवळ अज्ञानामुळे होय, आत्मा व
परमात्मा हे॑एकच आहेत, या ज्ञानाबरोबरच ते ज्ञानी पुरुष व परभेश्वर हे
एकच आहेत अशी आपली खात्री होते. आपजतां -- उत्पन्न झाले असतां.
निखल--शुद्ध, निवळ, ओ. ३०१--आणखी दृष्टांत देतात. “ किंवा
सोन्याचे दागिने सोन्याहून भिन्न भासतात. पण खरे पाहिलें असतां, ते सवे
सोनेच असतात. ” आपण सोन्याचेच निर्रानराळे अलंकार करून लांना भिन्न
भिन्न नांवें देतो, व मग ते अलंकार त्या सोन्यापासून अगदी निराळे आहेत
अद्यी आपली समजूत होते. पण ही समजूत अज्ञानीपणाची आहे, कारण ते
८६
दागिने घडविण्यापूर्वी व नंतर सोनेच असतात. त्याचप्रमाणे “जीव? हृ परमेश्वराला
मिळण्यापूर्वी व नंतर, परमेरवरच ४सतात. त्यांना ' जीव ? असे नांव
ठेऊन आपग त्याना परमेश्वरापासून जे भिन्न मानतो, ते केवळ
आपल्या अज्ञानीपणामुळेंच द्दोय, ज्ञानेश्वरानीं येथे श्रीकृप्णांच्या मुखानं नामरू-
पात्मक जग, परमात्म्याहून कसे आभन्न आहे, व आपल्या अज्ञानामुळेच तं
भिन्न आहे असें आपणास भासते, याचें सोदाहरण (विवेचन केळें असून, पुढील
ओवींत हाच गोष्ट ते सिद्धांतरू्पान मांडत आदेत. आ. ३१०२-- “ल्या
प्रमाणे हे किरीटि ! ज्ञानदृष्टीनें पाहिले असतां, त ( ज्ञानी पुरुष ) माइ्या-
पासून ( परमे दरापासून ) आभेन्नच आहेत; एरूही त्यांच्या भिन्नपणचचा जो
उठाव दिसतो, तो अज्ञानामुळेच होय. ” आत्मा परमात्नेक्याच्या दृष्टीनें पाहिलें
असतां, ते ज्ञानी पुरुष व परमेश्वर हे एकच आहेत, पण ते परस्परापासून
निराळे आहत असे जं आपणास दिसते, तच आमचे अज्ञान हाय. ज्ञानाचे
ये दोठी -- ज्ञानाची दृष्टि, आत्मा व परमात्मा हे एकच आहेत ही अभेद-
दृष्टि, उठा-- उठाव, दिस, ज्ञानी व परमेश्वर हे भिन्न आहेत असते दिसणे,
अक्ञाना तव- अज्ञानामुळेंच. (अज्ञानास्तव) ओ. ३०३-- “' खर्या परत्र-
ह्याच्या विचाराने पाहिलें असतां, एकच असणाऱ्या माझ्यापासून कोणी दुसरें
भिन्न किंवा अभिन्न आहे, असें कसें सागतां येईल ? ” परब्रह्म हो एकच वस्तु
जर खरी आहे व बाकीच्या कोणल्याही वस्तूला जर अस्तित्वच नाहीं, तर
परब्रह्माहुन अमुक वस्तु भिन्न आहे किंवा अमुक वस्तु एक आहे ही
भाषाच संभवत नाही. '' ब्रह्म हच खरं, जग हं मिथ्या व जीन हा ब्रह्मच
आहे दुसरा कोणो नाही, ” हाच वस्तूचा विचार होय. या विचारानें पाहिलं
असतां, परब्रह्माहून दुसऱ्या काणत्याच स्थावरजंगमात्मक वस्तूचे आईतत्व संभवत
नाही. मग तथे त्यापासून अमुक भिन्न किंवा अमुक अभिन्न असें म्हणणे हे
कसे शक्य आहे ६ खाचा कार नि- खर्या. वस्तुतिचार-परज्रह्म|च्या विचा-
राने, भिन्नाभिन्नव्यबहारे--अमुक भिन्न व अमुक अभिन्न अश्या वाराघाटीने,
उपसिजञेल-सांगतां येईल. परब्रह्माचे एकत्व यापुढें निर्सनराळ्या दृष्टांतांनी
पटवितात ओ. २०४-'' सर्वे आकादा पोटांत घालून सूयेबिंब जेव्हां आपल्या
ग्राळ्यानं व्यापून राहतें, तयावेळी त्याच प्रतिबिंब तारे कोठे दिसणार, व किरणें तरी
८७
कशावर पडणार १”जेथे वास्तविक सूर्याचे प्रातीबरब दिसावयाचें, किंवा ज्याच्या-
वर त्याची किरणे पडावयाचीं, तें आकोरच जर सूयेबिंबानें व्यापून टाकलें,
तर सूयेविंबाशिवाय तेथें दसर काय दिसणार ९ तशीच स्थिति परत्रह्माची
आहे. हें एकमेव परब्रह्म सवेत्र व्यापून राहिल्यामुळे, तेथे दुसऱ्या कोणत्याही
वस्तूचे अस्तित्व संभवतच नाही. सूनि-- घालून, थिब--सयेबिंब. आते-
व्यापते. खोटी -- (तू) गोळ्यानें. ठे प्रातिबरिब इ०-तेव्हां सूयाचे प्रतिबिंब
तरी कोठे दिसणार १ रादैम- किरण. ओ. ३०११-'किंव। हे धनंजया | प्रलयका-
लच्या पाण्याला बाहरर्चे पाण्याचे लोट यऊन मिळतात काय? म्हणून विकारराहित
अक्या एकट्या मला, विभाग किंवा अवयव तरी कोठले १” प्रलयक्रालचें पाणी
जसे स्वयमेव वाढणारे व विश्वाला बुडवून टाकणार असल्यामुळे, त्याला बाहेरच्या
पाण्याच्या लोटांची अपेक्षा नाहीं, तढ्ठत विकाररहित, एकमेव व एकजिनसी
अशा परत्रह्मालाही भद व अभेद नाढीत व त्यालाही इतर कोणत्याही वस्तूची
अपक्षा नाहीं. तें देखाल प्रलयकालच्या पाण्याप्रमाणे स्वत:सिद्ध व सवेव्यापी
आहे असा भाव. काह त --- ब!हेरून यउन मिळणाऱ्या पाण्याचे लोट,
त्याच्यांत भर घालतात काय ९ अर्विक्रिया-- विकाररहित अद्या मला, अंशा-
विभाग, भिन्नता, याप्रमाणं परब्रह्माचे अद्वियत्व सांगितल्यावर, त्याच्या ठिकागी जं
भिन्नत्व किंवा नानात्व भासत, तें मायेच्या उपाधिमुळेच होय, हें पटविण्यासाठी
येथून आणखी कांहीं दृष्टांतांचा याजना करण्यांत आली आहे. परब्रह्म वास्तविक
एकच, एकभव असेच आहे. पण मायेमुळे लाच्या ठिकाणीं आपणास हँ
नामरूपात्मक निविधस्वरूपाचें जग भावतं, हेंच येथे निरनिराळीं उदाहरणें देऊन
सिद्ध कळलें आहे. आ. ३०६- *' परंतु ओघाच्या अनुरोधाने सरळ असणारे
पाणी जसे वांकडे दिसतें, किंवा पाण्याच्या संबंधानें एकमेव अश्या सूर्याला
दुसरेपणा प्राप् होतो. ” पाणी वास्तविक सरळच असतें. _पग ओघ
जर वांकडा असेळ, तर तेंही वांकडे दिसते. त्याचप्रमाणे सूयर्बिंब
एकच आहे, पण पाण्याशी त्याचा संबंध यंऊन त्यांचे प्रांत-
बिंब पाण्यांत पडलें की, एका सूर्याचे दोन सूये दिसू लागतात. हा जो पाण्याला
वांकडेपणा व सूर्याला दुसरेपणा आला, तो अनुक्रमे ओघाच्या व पाण्याच्या
७4
इपाधिमुळे, संबंध मुळें. त्याचप्रमाणें परब्रह्म हे एकमेव असूनही आप-
ट्ट
णास त्याच्या ठिकाणीं जं हें विविध स्वरूपाचे जग दिसतें, तें केवळ मायेमुळे,
मा्येशीं परब्रह्माचा संबध आल्यामुळेच होय. पाणी नसेल तर सूर्याचे प्रतिबिंब
पडणार नाहीं व मग सूर्याला दुसरेपणाही प्राप्त होणार नाहीं. तद्वत् माया नष्ट
होईल, तर परब्रह्माच्या ठिकाणीं विश्वाचा आभासही उत्पन्न होणार नाहीं, व
परब्रह्माचे एकत्वही बाधित होणार नाही. मले-- अनुरोधान, योगानें.
उजू - सरळ. तोयबरग--- पाण्याच्या संसर्गाने. बगा-- संबेध, पुन:
आण्खी दृष्टांत देतात. आओ. ३४०७-- '* आकादा चौकोनी किंवा
वाटोळे असरे आपणास कोठे तरी मिळेळ काय १ पण घरमठांनीं
व्यापले आसतां ते तसें होते. ” आकाश इतके विस्तृत आहे की, ल्याला कांद्दीं
विशिष्ट आकार आहे, असें म्हणतां यावयाचे नाहीं. पण तेंच आकाश एकाद्या
घागरींत कोडळ असतां किंवा एकाद्या चोकोनि खोलाने व्यापलळ असतां, तें
आपणास अनुक्रमें वाटोळे व चोकानी भासते. घागरीच्या व त्या चोकोनी
खोलीच्या उपाधीने, संसंगाने आपणास हा भास निमोण होतो. तसेंच परत्रह्म
देखील मायेच्या उपाधीमुळे भिन्न जगदाकार भासते असा अथे. चोफल-
चचतुःकोण, घटमाठि-घटानें व मठानें, घटाकाश व मठाकाश अशी परिभाषा
आपण ऐकतो. वेटाळट.- गुंडाळलेले; व्यापलेले. घट हा वतुळाकार व मठ
म्हणजे खाली हो चौकोनी असल्यानें, त्यांतील आकाश अनुक्रमे वतुळाकार
व चौकोनी भासते. पण खर आकाश विस्तृत असन, ल्याला चौकोनी किंवा
वतुळाचा असा आकार जसा नाहीं, तशीच परत्रह्माला सुद्धां नांवाची, आका
राची अथवा रूपाची कसलीच मयादा अथवा उपाधि नाहो,
आओ. ३०८-- अरे ! असें पहा कीं, झोंपेंतल्या स्वप्नांत मनुष्य ज्या-
वेळी राजा म्हणून मिरवितो, त्यावेळीं तो एकटाच सवे जग भरून रार्कात
नाही काय १ ” मनुष्य स्वप्नांत राजा होतो व त्याच्या भोंवतींच्या सवे जगाचे
व्यापारही ता एकटाच करतो, केवळ निद्रेच्या उपाधीने एकाच माणसाकडून
अनेक प्रकारच्या भूमिका स्वप्नांत पार पडल्या जातात. तसेंच यथेही
परत्रह्माला केवळ तें एकमेव असूनही मायेच्या उपाधीमुळें, जगाचे सवे व्यापार
करावे लागतात. पण त्य़ा माणसाचे ते राजेपण व त्याचे विविध व्यापार
जसे खर नव्हेत, तसेंच परअह्माचे हे जागतिक ब्र्यापारह्दी मिथ्याच ह्ोत,
८९
शिवाय ते स्त्रप्न जपे क्षणिक असतें, तशीच परत्रह्मावर ही अमळ चालविगारी
माया देखील तात्पुरती व क्षणिक आहे असेंच समजलें पाहिज, मूळ परत्रह्म
हें निरुपाधिक व स्वतंत्रच आहे, हा मूळ सिद्धांतच यथे लक्षांत ठवला
पाहिजे. नीदेचेनि- निद्रेच्या आधाराने, झोपेच्या भरांत काह पकळलनि
दृ०-- एकटाच जग भरून टार्कात नाहीं काय £ जगाचे व्यापार तो
एकटाच करीत नाहीं काय? रायेपण अवतरे- स्वप्नांत ज्यावेळी तो राजा
म्हणून मिरवितो त्यावेळी. आणखी दृष्टांत दिल्याशिवाय ज्ञानश्वरांच समाधान
होतव नाहीसे दिसम. ओ. ३०५.-- “किंवा सोळा रुपये दराच्या उत्तम
कसाच्य़ा सोन्यांत हिणकस घातु मिसळली असतां ल्या सोन्याचा कस जसा
कमी अधिक होतो, त्याप्रमाणे शुद्ध अश्या माझ्यांत मायेच्या उपाधीने अनक भद
होतात ” खोले -- पूर्वी शुद्ध दोभर नंबरी सोन्याचा दर १६ रुपय तोळा
होता, म्हणून शुद्ध सोन्याला “ सोले ' असेच नांव पडले शद्ध सोन्यांत
पितळ, तांब अशा हिणकस धातु मिसळल्या असतां, त्याचा मूळचा कस कमी
होतो कसांत भेद होतो, त्याप्रमाणे हाभ्द अशा मूळच्या परब्रह्मांवर मायेची
उपाधि बसली म्हगजे त्या परत्रह्मांतही अनक भेद होतात असा भाव. “* एकं
सद्विप्रा बहुधा वदंति ' अशीच स्थिते येथे व्गन केढी आहे. कोडाळै-
हिणकस धातु मिसळली असतां. चानिभेद्यलि-- कसाच्या भेदास, कसाच्या
कमी अधिकपगास ते शुद्र सोनें कसाच्या कमीअधिक भेदाला प्राप्त होते.
बेटालं -- व्याप्तीन, उपाधीने. मीं-- मूळ शुद्ध अशा माझ्यांत ( परजह्मांत )
हो असेच कली अधिक प्रकार होतात. आ. ३४१० -- मायेच्या उपार्धानें पर-
ब्रह्माचे कसकसे भेद होतात, ते सांगतात. *' त्यावळीं अज्ञ'नाचा सववत्र फोलाव
होऊन, “ मी कोग ? असा विकल्प उत्पन्न होता. मग विचारांती “ देहच
मी ' अशी निश्चिति होते. ' मायेच्या उपाधीने अज्ञान पसरते, मूळ पर
ब्रह्मालाही आपल्या शुद्ध विरूपाधिक स्वरूपाचा विर पडतो, व ल्याला * मी
कोण १? मी परमात्मा की, माझ्याभोवती वेष्टिलेळें शारीर तें मी १ असा
संशय उत्लन्न होतो, व शेवटा अज्ञानाचा जोर होऊन ' शरारच मी? असा
खोट्या ज्ञानाचा निश्चय त्याला करावा लागतो. आज्ञान-- सोव्हं ', तो
परमात्मा मी आहे, अस आत्माप? मात्मक्य तंच ज्ञान होय, या विरुद्ध दारार
९०
म्हणजच आत्मा, अशी समजूत होणें हेंच अज्ञान होय. कोईविकल्पावे--
या अज्ञानामुळेंच ' मी काण ??£ मी शरीर का आत्मा ९ असा संशय उत्पन्न
हातो. असा सराय उत्पन्न होगे, म्हणजेच अज्ञानाचा प्रारंभ होगे होय
मांडे--विस्तार हाता. विबरोति- विचार कहून, पूर्ग विचारांती
काज फुड-- स्फुट केठ जातें, स्पष्ट होते. शजटी देहच मी ( परमात्मा )
अशा अज्ञानाचाच विजय होतो मुळे केवढा अनथे होतो, तेंच येथें
वर्णिळे आहे, आतांपर्यंत वृक्षाच्या रूपकानं संसाराचें व त्यानंतर परत्रह्माचें
ज्ञान सांगितलें. त्यानंतर * परमस्थाना ? चे अथवा परब्रह्माचे वणन करून
* तेथे गेळेलळ माघारी यत नाहीत ? अशी जीवांची उल्लांति सुचविली,
पुढील छाकापासून जागाच स्वरूप, त्याला प्राप्त होगार॑ स्थूल शरोर व
त्यायागे जीवा « मिळगारा विषय्रापभोग, इत्यादींचे विवेचन यरेत
८४.)
( सहा ७ )- '' माझाच सनातन अंश मनुष्यळोकी जीव हाऊेन
प्रकतींत असणाऱ्या मनासह सहा इंद्रेयांना, तो आपल्याकडे ओढून घेतो.
परमान्म्याचाच एक अश असा आत्मा, मनुष्य लोकांत “ जीव ? म्हणून प्रत्ये-
काच्या शरीरांत ववरतो, व तोच मनुष्याच्या प्रकृतीत अथवा रारीरांत असणाऱ्या
मन व पंचॅद्रेयांचननियमन करतो, असा हा आस्म्य़ाचा अथवा लिंगरारीराचा
निद्रा येथे केला आहे. ओ. ३११- “ जरा प्रक्र आत्मज्ञानाचा शरीरा-
एवढीच निराळा बाटणी हाते, व ता. शरीरांत कोंडलेला आत्मा माझाच
( परमात्म्याचाच ) एक लहान अश आह असं वाटते, ” महान परमात्मा
जीवलोक्रांत, मत्युलांकांत येऊन ज्यावेळी शरीर धारण करतो, व्यविळी
याचा ला रारारापवढा लहान असा विभाग पडतो, व मग त्या दारोरांतला
आत्म, लहान आकारामुळे माझाच एक अश आहे अशी समजूत होते, असं
भगवान् सांगत'त. प्रत्यक प्र गिमात्राच्या शरीरातोळल आत्मा याप्रमागं महान
परमात्म्याच एक अ। अह अस सायूत, आत्मापरमात्भेक्य व येथे पुनः सांगि-
तले आहे. येथे ' अश? शब्धयाचा अथ घटाकाशादिवत् अज समजातप्राचा, ताडून
काढलेला तुकडा नव्हे. अ'वबड-व!रते. ( पहा माग. ओ. १९९ व १३३ )
आत्मकज्ञाल- परमात्म्यासब्धींच्या ज्ञानाची [ववभागणी होते. आत्मा हा
रे
परमात्म्याचाच एक लहान भाग आहे, अशी वाटणी होत, ओ., ३१२९--
९२
यालाच दृष्टांत देतात. “ वाऱ्यामुळे समुद्र जेव्हां निरनिराळ्या लाटांचा
आकार घेतो, त्यावेळी व्या लाटा समुद्राचाच एक लदान अशॉ॒ आहेत, असं
ज्याप्रमाण दिसते.” त्या लाटान| समद्राचचेच ।नरानराळ भाग पडल आहत अस
ज्याप्रमागें वाटतं, त्याप्रमागे येथ पत्मात्म्याच प्रत्येक प्राण्याच्या शरीरातील
आत्म्याच्या रूपाने लहान लहान विभाग पडल्याचें दिसते, पुनः वाऱ्य मुळे जसे
समुद्राच लाटांच्या रूपात लहात भाग पडतात, तसे यथेही मायेच्या प्रभावामळें
परमात्म्याचेच हे प्रत्येक शरीरांत आत्म्याच्या रूपाने भिन्न भिन्न लहान विभाग
पडयात. वायुवखे-- वार्यामुळे. उेल्हास- प्रकट होता, भासतो.
सानि्वा- लहानपणान ओ. ३११३-- '" याप्रमाण हे पांडुसृता ! जड दारी-
राला जिवेत करणारा, ते शर्रर म्हणजेच मी (आत्मा ) असे ममत्व उत्पन्न
करणारा असा मी, मत्युलोकांत ' जीव ) या नानाने समजला जातो. ? जडातं-
शरीराला, आत्म्यामुळ, जीबासुळ, कागत्याही शरीराला चतन। कवा [जिवतपणा
प्राप्त दोतो. देद्वे अहेता-ातचुष्याची आपल्या देहावर फार आनक्ते अवते, तो
देहच आत्मा अस लाला वाटतं, अशी समजूत आत्मा शरीरात प्रवेश करतो
त्यावेळींच होत. जीड-र्या आत्म्यालाच मनुष्यळोकात ' जीव ? असें
म्हणतात, ओं. ३१४--येथें आता जीवलोक म्हणजे काय ते स्पष्ट केले
आढ. *' पग जीवाच्या प्रतीतासाठी ल जो इंद्रियम्राह्य व्यापार ( चाढलला
दिसतो ) तोच * जीवळोक * या. शह्वांचा अथे होय. जीवा ॥, आत्म्याने,
शरार घारण केल्यानंतर याच्याकडून जो अखड व्यापार आपणास
चाल्लला दिवतो, त्यालाच मचुण्यलाक असं म्हणतात. जौवाचे, आत्म्याचे
आस्तित्व आपगास जेथ त्याच्या अखंड व्यापारावरून दिसून येत, त्यालाच
वलोक अश रँज्ञा दिली आहे. गोचर इ०-जवाचा व्यापार जेथ स्पष्ट
होतो. धांधा-- धंदा, व्यापार, हाल्चाल, भ.नप्रा,3/--. अथे. आणखी
जीवलोकाचे स्पष्टीकरण करतात. आ. २१५- “ अर | जेथे उपजजे व मरणं
हें खरें अभे मानलें जातं, तोच जीवळोक किंवा संसार असें मी म्हणतो. ”
मृत्युलाकांतच आत्म्याला जन्म किवा मरण आहे, अशी वेडी समत्रूत रूढ
आहे. वास्ताषिक आत्मा अमर त अकव्ह्लाशी आहे. पग त्याच्या या स्वरूपा -
बद्दलचे अज्ञान जथे पसरलेले आहे, त्यालाच मृत्युलोक किंवा मनुष्यलोक
९२
म्हणतात, असें श्रीकृष्णाचे अजुनास सांगणें निम्मणे-नादश पावणे, मरणं हान-
निश्वयाथेक अव्यय. ओ. ३१६-- “ अशा प्रकारच्या या जीवलोकांत,
ज्याप्रमाणें चंद्र द्वा ( प्रताथबरूपानें ) पाण्यांत असूनही, पाण्यापासून अलग
असतो, त्याप्रमाणे तूं मलाही समज. ” श्रोकूष्ण सांगतात क', चंद्राचे प्रांतबिंब
पाण्यांत पडल असतां, तो पाण्यांत आहेसा भासतो, वास्तविक खरा धद्र
वर आकाशांत पाण्यापासून अलग असतो. परमात्मा देखील असाच प्रत्येक
प्राण्याच्या शरोरांत आत्म्याच्या रूपाने प्रांतीबाबंत होता, व तो प्रत्येक
शरीरांत आहेसा भासतो. पण खरा परमात्मा या प्राण्यांच्या शरीरांतील
आत्म्याहून अगदा स्वतंत्र आहे. यथे परमात्मा व आत्मा यांचा बिंब
प्रतिन्निबभाव स्पष्ट केला आहे. परमात्मा हा प्रातीबरबरूपार्ने प्रत्येक प्राण्याच्या
शार्रारांत दिसतो, व या प्रातिबिंबालाच आत्मा, जव, अपे आपण म्हणतो.
ओ. ३१७ -- “ किंवा हे पांडवा ! स्फटिक्राचा लहान तुकडा कुंकवावर ठेवला
असता, तो वरवर पाहाणार््याला तांबडा दिसतो, पण तो मूळ तसा नसतो,” श्री-
कृष्णाचे म्हणणं असे की, परमात्म्याची गोष्ट हा तशाच आहे. परमात्मा जीवलाकात
आत्मख्पाने प्रतिर्थिबत झाल्यावर ता सर्वे प्रकारच्या क्रिया करतो, असें अज्ञदृष्टीला
वाटते. पण मुळ परमात्मा! हा अनादि व अकतो असल्यामुळे, त्याच्या ठिकाणीं
कसलीच 'क्रिया किंवा उरपाध संभवत नाही. काहिमराचा-स्फॉटिकाचा.
पहा-- “ कास्मिराचिये करेडिये जस । भातर्राल मूर्ति प्रकासे । पातळा
लछुगडेयांतुने तसे । आवएव दीसताती ॥- ” नरेद्र रु, स्व. ८३, र॑वा-लहान
खडा, तुकडा, ल्ाद्विबां-- तांबडा, लाल, ओ. ३१८-- “ य्याप्रमाणे पर-
मात्म्याचें अनादिपण मोडत नाहीं, व अक्रियत्वही भंगत नाही, तथापि तो
कर्ता व भोक्ता आहे असं जे वाटतें, तो मात्र निवळ भ्रम होय ” परमात्मा
प्रतिबिबरूपाने जगांत वावरत असतांना, त्याचं मूळचें अनादिपण, निराकार
स्वरूप व निध्कियत्व, हे युण नष्ट होत नाहींत, ते गुण आहेत तसेच अबाधित
अखंड चालूं राहतात, मााज्ञ - जीवलोकांत प्राहीबेरूपानें वावरत असतां,
कोणतीही क्रिया करावयाची नाह, या त्याच्या गुणांत मुळींच खेड पडत नाहीं.
परि इ०- पण र्जावटोकांत वावरत असुतांना, तोच सर्वे कती व भोक्ता आहे
असे जं वाटतें ते खोटें आहे. असें व्ळडी म्हणणे आहे. सांख्यांचा पुरुष व
९१.
वेदांत्यांचा परमात्मा हे एकच असल्यानें, ज्ञानेश्वरांनी त्या दोनी शास्त्रांच्या सम-
न्वयाची परिभाषा येथे चापरली आहे, परमात्मा किंवा पुरुष हा अकर्ता व
उदार्सांन असून, प्रकृतीच त्याच्याकडून सवे करवून घेते, असा सांख्यांचा
सिद्धांत आहे. मृत्युलोकांत परमात्माच प्रत्येक शरीशंत प्रवेश करून सवे
क्रिया करतो ब सवे उपभोग घेतो, असें अज्ञ जनांना वाटतें. पण खरा
परमात्मा या सर्वाहून अलग असत्यामुळे, येथील कोणत्याच क्रियचा संबंध
त्याला लागत नाही. ओ. २१९-'किंबहुना शुद्ध असा आत्मा प्रकृतीशी ऐक्य
पावून, 3ापल्या ७1पण्सर्य प्रकृतीच्या गुणांचा पट्टाभिषेक वरून घेतो, ” पर-
मात्म्याचा किंव। पुरुषाचा प्रकृतीशी जेव्हां संबंध घडता, त्यावेळी तो तिचेच
सवे गुणधमे स्वीकारतो. परमात्मा मूळ निथुण 'निप्क्िय व उदासान आहे.
पण त्याचा त्रिगुणात्मक प्रकृतीशी संसगे होतांच जगोत्प'त्ते होते, व अश्या रितानि
परमात्म्याला अगर पुरुषाला प्रकृतीचे गुण लागतात. तो तिच्याप्रमाणेच वागू
लागतो, चाखडटु- थद्ध. पाडु बाधण--पटद्टाभिषेफ करणे, स्वीकारणे.
ओ. १४१२९०-- मग मन व श्रोत्रादि पेचीद्रये ही वास्तावेक प्रश्तीपासून उप्तन्न
झालां असनही, ती. माझाच म्हणून मी ह्यांच्या व्यापारांत ग्हून जाता,
वास्तीवक मन घ कान, नाक इत्यादि पंच ज्ञानांद्रेय हे प्रकृताचच गुणधम
होत, पण परमात्मा हा प्रकृतीशी सलग्न झाल्यावर, मन व हीं पांच ज्ञानोद्रेये
हे आपलेच गुण आहेत असे त्याला वाटत व ह्यांच्या व्यवहारांत तो रगून
जातो. इतका त्याची प्रवृतीच्या गुणा एकरूपता होते. आ. १२१--
यालाच आणखी दृष्टांत देतात. '' ज्याप्रमाणे एकाद्या संन्याशाने रवप्नात
आपणच आपली पत्नी बनून मग तिच्या मोद्दार्ने सेरावेरा धावावे. ”
सन्याशाला खरी पत्नी नसते, पण स्वप्नांत आपणच आपली बायको
अक्या भ्रांतीने त्यानें तिच्या मागून धावावे, त्याप्रमाणें या परमात्म्याचे आहे.
परमात्मा हा स॑न्याशयाप्रमाणें उद|सीन व अक्तर्| असतां, लानं प्रकृतीशी संल्म़
हाणे म्हणजे संन्याशानें स्वप्नांत आपणच आपलें कुंट्रूब बनून, तिच्या मोहने सवत्र
पळण्यासारखेंच मिथ्या व भ्रमात्पादक आहे. संन्याशानें स्वप्नांत पत्नीसाठी पळणे
हं जितके क्षाणिक ब अज्ञानमूलक, तितकेच परमात्म्याने प्रकृ्तांशी संलमन होणे हें
अज्ञानमूृलक आहे, हें स्पष्ट करण्यासाठीं शानश्वरांनां हा अत्यत अनुरूप असा.
९४
दृष्टांत येथे दिला आहें. येथे संन्याशी व ल्याचा स्वप्नांत कल्पिलेला पर्त्नांसबध
यांनीं परमात्मा व प्रकृति यांचा संबधदी तसाच स्वप्रवत् निथ्या आहे, हें सूचित
केलें असून, उदासीन व निष्क्रिय अशा परत्म्याला दिलेली, वैराग्यशील व सर्वे-
संगर्पारेत्याग केलेल्या संन्याशाची उपमा, मार्मिकपगाचीच द्योतक आहे.
ओ. ३२२- “ याप्रमाणें आपलें विस्मरण झाल्यावर, परमात्मा आपण
प्रकृतीसारखाच आहे अस समजून, तिच्यासारखाच वार्गू लागतो.” परमात्म्याला
आपल्या मूळच्या उदासीन, निधघ्किय अक्या शुद्ध स्वरूपाचा विसर पडतो, व
प्रकृतीच्या तंत्राने वागत असतांना, त्याला आपगच त्रिगुणात्मक अष्टधाप्रकृति असें
वाहू लागते, व मग तो सवे ब्पापार तिच्या अनुसंधानानेच कह लागते. परमा-
त्म्याला आपल्या स्वरूपाचा विसर पडणे, यालाच सैसारतखूच पहिलें ' आर घेणें'
अतत मागे, ओ. ७८ मध्य म्हटलें असून, वेनंतशास्रांत यालाच “बाजिभाव' असें
म्हटलें जाते, हें ओ. ८७ मध्येंदी मागे वशद करण्यात आलें आढे. खसरिवना
गमोनि- तिन्या सारखाच आपण आहे असें समजून पुडुती--पुढें. (ते/स-
प्रकृ्तालाच, यानंतरच्या ओव्यातून परमात्मा प्रकृतीच्या पडिद्रियांचा कसा उपभोग
घतो, त वारले आढे. ओ ३-३-' परमात्मा मनरूपी रथावर चढून व कानाच्य़ा
दोरान बाहूर पडून मग राब्दाच्या रानांत शिरतो. ” यथे शिकार्राचे
रूपक कापे आहे. एकादा शिकारी र्थांत बसून मग आपल्या वाड्याच्या
दारांतून बाहेर पडून रानात शिकारीसाठी छिरता, त्याप्रमागें परमात्मा प्रक्ू-
ती'च्या सहा इंद्रियांचा उपभाग घत असतां, प्रथम मनान अफाट संकल्प करत!
व आपल्या संकल्पित व्यक्तीचे शब्द मोठ्या आतुरतेने ऐकतो. कोणत्याहि
इंद्रियाचा व्यापार करतांना, प्रथम मनाने काय करावयाचें तें ठरवावे लागतें.
म्हणून प्रथम मनाचा उल्ख कला आहे. परमात्मा कानाने ध्वाने ऐकतो एवढाच
यथे अर्थ व्यक्त करावयचा आहे. बलघे-- अश्रय करतो. ओ ३९४--
यथे स्पर्शेद्रियायाचा प्रकार सांगितला आहे. “' तो प्रकृतीचा लगाम त्वचेच्या
तोडाला घाळून मग स्पर्शाच्या भय्रंकर अरण्याला जातो. ” कोण्ल्याही वस्तूला
स्पशे करतांना प्रथम मतानें ठरवून मग त्वचेच्या द्वारां तो घडवून आणतो.
त्वचा हें स्पर्शद्रिय असल्याने, तिचीच मदत त्याल घ्यावी लागते. वागोरा
करणे-लगाम घालणे, मोहरा-मुखाल!, या ओवीत देखील शिकारास जाणाऱ्या
र्ष
घोडेस्वाराचेंच रूपक योजले आहे. झो. है२५५-- “ आणक्वी एकाद्या वेळेस
डोळ्यांच्या दारांतून बाहेर पडून रूपाच्या डागरावर तो ( परमात्मा ) मनसे।क्त
टिंडत असतो ” खूप हा विषय डोळ्य़ांचा आह. येथे डोळय़ाने पाहणें म्हणून
डोळ्यांना द्वार अर्से म्हटलं असून, रूपाला डोगर कालिमण्यांत रूपाचे मनसाक्त,
दृष्टिसुखच येथे सूचित केले आहे. परमात्मा डोळ्यांनी संकल्पित रूपाचा मनसाक्त,
यथेच्छ उपभोग घतो अपा अथ. आ. ३२९६-- “किंवा हे सुभटा ! तो
जिभेच्या वाटेने बाहेर पडडून, रसाची दरी भरून राहतो. ” जिव्हेच्या दाराने
निघून तो रसाच्या दरीत उडी घेतो, व ती दरी भरून टाकतो. जिव्हन
रसास्वाद घेतांना तो आपल्या प्राणंचीही पवी कर्रात नाही. असा अथे.
दरकुटा--दरी. भरोनि ठाके - भरून राहतो. दरी आपल्या उडडाने
भरून टाकतो. जिभेने मनमुराद, प्राणांचीही पर्वा न करतां रस चाखतो.
आओ. ३२७- “ किंवा माझा अंह्न हा जीव ( आत्मा ) नाकाच्या द्वाराने
निघून, सुवासाची दुष्कर अरण्ये ओलांडतो. ” नाकाने कसल्याही लांबच्या
सुवासाचा आस्वाद घतो. हा मदंश - जीवात्मा, जो परमात्म्याचा अश
आहे अता. निगवणे करी- निघतो. गंधार्खच- सुत्रासाची, गंध हा
नाकाचा घ्रागेंद्रियाचा विषय आहे. आडवब--.( सं. अटो ) अरष्ये.
आओ. ५२८-- '' याप्रमाणे देह व इंद्रियें यांवा सामी जो जीबात्मा,
तो मनाला जवळ करूत शाब्दादिविषयरूपी अलंकारांचा उपभोग घत. ”
परमात्मा प्रतिबिंबभावाने प्राण्याच्या शरीरांत राहता. या परमात्म्याच्या अज्ञा-
लाच जीवात्मा म्हणतात. जीवात्मा देह व इंद्रियें यांच्यावर आपली हुकमत
चालवितो, व मनाच्या साह्यानं, प्रथम मनान संकल्प करून प्रत्येक ३द्रियांच्या
द्वारा त्या त्या त्रिषयांचा उपभोग घेतो. कान, त्वचा, डोळे, जिव्हा व नाक
या इंद्रियांच्या द्वारा अनुक्रमे शब्द स्पशे, रूप, रस व गंध अशा विषयांचे सेवन
करतो मन ज्ञावळिके धरुलु- मनाला जवळ करून, त्याचें साह्य घेउन
'वेखा भरणं --श्वादावषयरूम अलॅकार, ओ. ३२३१--२२८ पर्येत, जीवात्मा
पच ज्ञानेद्रियांच्या द्वारा त्यांच्या त्या त्या विषयांचा उपभोग कसा घेतो,
त्याचें वगेन केलं आहे. पुढील श्होकांत जीवात्मा शरीरांतून जातांना, मन व
पंचेद्रियांनाही आपल्याबराबर कसा घेऊन जातो, तें सांगितलें आहे.
९
( ब्लोक ८ )- “ या जीवरूपी इेश्वराला जेव्हां स्थूळ शरीर प्राप्त
होतें, ब जेव्हां ता त्यांतन निघून जातो, तेव्हां वायु जसा गंधादिकाच्या
आश्रय्रापासून गंघ नेतो, तसाच हा ( जीव ), या मन व पांच इंद्रियांना
आपल्या बरोबर घऊन जातो. ” गंधाचा आश्रय असे जे पुष्प, चैद्न इत्यादि
पदाथ, त्यांपासून वायु जसा सुवास घेऊन जातो, त्याप्रमाणेंच जीवात्मा जातांना
शरीरांतील मन व पंचीद्र्ये बरोबर घेऊन जातो. ओ. ३४२९९- '' पग जीव ज्या-
वेळी एकाद्या शरीरांत प्रवेश करतो, तेव्हांच तो कर्ता.भोक्त।,हे त्याचे गुग दिसतात. ?
परमात्म्याला कतृत्व किंवा भोक्तृत्व येतें, तें त्यानं धारण केलेल्या शरीराच्या आधा-
रानेंच येते. येर््हवी जीवात्म्याला कांही स्वत:ला आकार नाही. शरीरि पेल-.
दारीरांत प्रवेश करतो. यालाच एक दृष्टांत देतात. ओ. ३२० -'। ज्याप्रमार्गे
एकाद्या संपन्न व विलासी माणसाचे ऐश्वये, जेव्हां तो एकाद्या राजवानींत
राहण्यास येतो त्या वेळींच हे धनंजया ! समजून येते, ” चैनी माण-
सापी विलासी वरात्ति जशी एखाद्या संपन्न शहरांतच उघडकीत येते, तहत
जीवात्म्याचे कर्तेपण किंवा भाक्तपण त्यानें धारण कलेल्या शरीरावरच
दिसावया चे, आाथिला -- संपन्न. राजसव्या ठाया -- राजा राहतो अशा
ठिकाणीं, राजघानीसारख्या संपन्न ठिकाणी. ओ. ३३१-- ' त्याप्रमाणे
जीव ( आत्मा ) जेव्हां देह धारण करतो, त्यावेळींच त्याच्या अहंकाराची
वाढ, ब त्याच्या विषरयीद्रियांची धुमाळी पुरती कळून चुकते. ”
जीवात्म्य़ान रारीर घारण केल्यावरच मग ' दारीर तेंच री ' अशा अहं-
काररूप अज्ञानाची त्याच्यांत वाढ हाऊं लागते, व इंद्रिये व लांचे निरनिरा
वषय यांच्यांत घुमाकूळ सुरूं होतो. इंद्रियं आपले विषथ प्राप्त करून घण्पासाठी
घडपड करतात. व्ुमाडु-धुमाळी. निवाडु-निणय, पण ही देहावर्राल अदेता
व इंद्रियाची घुमाळी, जीवात्म्यान शर्रीर स्वीकारल्याशिवाय कशी दिसगार १
यापुढें शरीर सोडून जातांना जीवात्मा कसा जातो तें सांगतात. ओं.
३३२-" अथवा जीवात्म्यानें जर शरीर सोडले तर मन व पंचंद्रियांचा समु-
दाय तो. आपल्याबरोबर शरीराबाहेर काढतो, व त्यांना आपल्याबरोबर
घेऊन जातो. ” चित्त--मन. इंद्रियांची तां डी-- पर्चेद्रियांचा! समुदाय.
रु -- बरोबर, तो वसा नता, हे दृष्टांतानें स्पष्ट करतात. खो.३३३-- “
९७
ज्याप्रमाणे अपमान केलेला आतेथि आपल्यावराोबर त्या घरमालकाचे पुण्यही
घऊन जातो. किंवा दोऱ्या काढल्यावर कळसत्री वाहुल्याची हालचालही नष्ट
होत,” अपमानत आताथ, “पमान कलेल्या घरणलकाय पूवा केळल सवे पुण्य
ही आपल्यावरोबर घऊन जता अशी समजूत आहे. ल्याप्रमाणं हा जीवात्मा
शरीरांतून जातांना एकटाच न जातां, मने ब इंद्रियेंही आपल्याबराभर नेतो.
किया कळसूत्री बाहुल्यांच्या दोऱ्या काढून लल्य़ावर त्या कळसूत्री बाहुल्याची सवे
हालचालही थेडाव र. त्याप्रमाग जाव त्मा गेल्यावर शरीरही थंड पडतें,
त्याचीही हाळचाल थांबते. कळसूत्री वाहुल्याला जसे दार, तसाच शरीराला
जीवात्मा असा भाव. सापफखेडयाची- कळसत्री बाहुल्याची. सूचतंतु -
दोऱ्या, बाहुल्याला हाळविगऱ्या दोऱ्या, ओ. ३३८- '' किंवा सूर्य म!वळ-
तांना ता टाकांची दष्टोही घऊन जातो. फार काय वारा आपल्याबराबर
( पुप्पांतला ) सुवास्ी जरा येऊन जाता. ” भगवंतांच्या म्हणण्याचा दत्यथे
असा की, सूये मावळतांना ढाकांची पार्प्याची शाक्ते जसा घेउन जातो, किंवा!
वारा फुलांतील २ वास ' आपल्या बरोबर नेतो, त्याप्रमाणे जीवात्मा
शरीरांतून जातांता. प्राण्याची चलनवलनशक्ताच आपल्याबरोबर
घेउन जातो. तपन-- र्य. दशन - दटिसामथ्ये दूरूति-सुव!स. पहा-
: जवि चंदनाच्या हुती । /रीबारी चदन होती ॥ ” भा. ३३५-' ल्याप्र
माणे हें घनजया ! देहाचा राजा जा जीवात्मा, ता मृत देहापासून मनाददे
सहा टंद्रियांना आपल्याबराबर ततो. देह मत हातांच ल्यांताल सवे इंद्रियांचा
हालचाल एकदम बद पडत. घाला देहापासोनि - हत देहापासून,
स्त देहापासन, हृत--घात- घालऱसृत. भूतभूतकालवाचक विशेषण. द हराजु-
देहाचा स्व मौ, देहावर हुकमत चाळावण्परा जीवात्मा. आतां पुढाल श्हावांत
जीवात्मा शरीरांत राहून विपयोपभोग कसा घेता त्याचे वर्णन केलें आहे.
( स्छोक ९ ,---' कान, डोळ, त्वचा जीभ व नाक तसेंच मन, यांचे
ठिंका बस्तान बसवून हा ( जीव ) विपय़रांचा उपभोग घेतो. ” पांच ज्ञानें-
द्रियांच्या ठिकाणीं ठाणे देऊन , त्यांच्या अनुक्रमें शब्द, रूप, स्पर, रस व गंध
या विषयांच सेवन करतो. आओ. ३३६- “ मग यथे किंवा स्वर्गात, जिथे
म्हणून ह्या जीवात्मा रवीन दटचा स्वीकोर करतो, तिथं तो पुनः या
र्ट
मन!दि सहा इंद्रियांचा पसारा मांडतो. ” एक देह सोडल्यानंतर, जीवात्मा
याच मत्युलोकांत किंवा स्वर्गात जिथ म्हणून दुसरा देह स्वीकारता, तिथं-
हो ता पुनः त्या नवान दहाच्या सहा इंद्रियावर आपली हुकमत
चालवितोच, प्राण्याला त्याच्या कर्मानसार मृत्युलोकांत अगर स्वर्गात जन्म
*ि ळून, मनुष्यंदह, पशुदेह अगर गंधवढह मिळता. अशा नवीन देहांत हा
जीवात्मा पुनः प्रवेश करून तथही तो वरील सहा इंद्रियाचा व्यापार सुरूं करतो.
अपंगी--स्वीकारतो. पहा-ज्यासि अपंर्गाता नाही । त्यासि धरी जो
हृदयी । तोचि साधू ओळखावा । र्जाव तेथेंची जाणावा ॥-तुकाराम, तााचि-
मार्गाल देहाप्रमाणेच, पुडुती--पुनः पार्गी- पसरतो. या नवीन देहांत
जीवात्मा पुनः नवीन संसार कसा थारतो, तें दिव्याच्या दृष्टांतानें स्पष्ट
करतात. आ. ३४३४७- “ तर हे पांडवा ! दिवा मालविल्यावर जसा
आपल्या ते जासह् नाहींसा होतो, व मग पुनः लावल्यावर तो पुनः आपल्या
तेजाने फांकतो. ” तसाच जीवात्मा हा देखील एका शारीरांतून निघून
गेल्यावर तो देह मरत होता, व पुन$ जीवात्मा दुसर्या शारीरांत प्रवेश
करतांच या नव्या देहाचा व्यापार सुरूं होतो. येथे जीवात्म्याला दिव्याचा
दिलेला दृष्टांत, तितकासा अनुरूप नाही. दिवा मालविला तरी तोच पुनः
लावला जातो, त्यामुळे तेथे एकच दिवा कायम असतो. जीवात्मा मात्र एका
शर्रारानतर डुसऱ्या शरीरांत जाता, तेथ पहिलच शरीर कांही कायम नसतें.
तथापि येथे दिव्याचा प्रकाश दण्याचा व जीवात्म्याचा चलनवलन देण्याचा!
साधारण धमच तेवढा घ्यावयाचा आहे. मग उजलिजे इ०--मग पुनः
प्रदाप्त करावा तेव्हां. तेलाचे इ०- तसाच पृवाप्रमाणच फुलतो,
ओं. ३३८ट- '“« अजुंना ! हा सवे चाललेला क्रम, अज्ञान्यांच्या दृष्टीला
असा भासतो. ” अज्ञान्यांच्या दृष्टांला हा रजावात्म्याचा एका देहांतून
ऱ्या देहांत सेच्चार करण्याचा क्रम कसा दिसतो, तें पुढोल
सांगितल आहें. आंधघयेकिया!चये- अज्ञान्यांच्या. आत्माच
तोऱच देह घारण करून सवे विषयोपभंग घेतो, अस ज्यांना
'ज्ञानी लोकांच्या. दीठी--दृ्टाला, ओ, ३३९-- (लांना
फी आत्माच या देहामध्य आला व लार्नंच सर्वे विषयोप.
९९
भोग घेतला, किंवा तोच या देहांतून गेला. हेच त्यांना खरे वाट्ते ना १”
वास्तविक आत्मा देहृही घारण करांत नाही, तो. इंद्रियांच्या द्वारा बिष-
यही भोगोत नाहीं, किंवा तो देहातून जातर्हा नाहां. पण अज्ञानी लोकांना
हे सवे खरें वाटते, असं भगवान सागतात. हच पुढील ओरवांत स्पष्ट वेले
आहे. ओ. ५४०-'' एरव्ही जन्म घणे विवा मर, कि) क्रिया करणे अथवा
विषयाच उपभोग घेणे, ह प्रदर तांचे गुण असता, ते आत्म्याचे आहेत अस
त्यांनी (अज्ञान्यांने) मानल आहे, ” प्रकृतीच हे गुण अज्ञानी लोक आत्म्याला
निकटवितात, हेणं-3ज्ञान्यानी, ₹रीर घारण करणे, शरीर सांडून जाण,
व उपभोग घेणें, या तीन क्रिया चालल्या असतां जावात्म्याचें खर ज्ञान
कोणाला असतें त सांगतात,
( स्छोक १०)- शरारांतून निघून जाणाऱ्यास अथवा तेथ राहण्यास,
अथव) गुणाना युक्त हिन विषयांचा उपभोग घेणाऱ्यास, मूख लोक जाणत
नोद्दीत, जानदृष्टांच ळाव, मोच ल्यास जाण्तात.” ओं. १४१-परतु हा क्ष्र देह
पुढे उभा असलेला पाहून १ लाच्यांत 'चतना आल्यावर, त्याच्या चळवळीच्या
लोभाने ह अज्ञाना लाक, आत्मा त्या देहांत आला असेच म्हणतात. ” वरवरचा
देह व त्याचे चलनवलन पाहून ह लोक आत्माच हे सवे करतो, तोच या
दहात शिरला, असं आज्ञानाने म्हणतात. मोर क॑-क्षुद्र, अल्प, ओ. ६१४२--
6 त्याचप्रमाण हे ुभ्द्रापाति ! त्याच्या संगतीने इंद्रिय आपापळे विषय उप-
भोगीत असता, त्या उपभाराला आत्म्याचाच उपभोग (असं समजतात ) ”
वारतविक पचद्रिये व मन ही प्रकृतीपासून उत्पन्न झाली असल्याने, इंद्रियांचे
सवे व्यापार प्रकृतीच घडवून आणते, आत्मा तथे वांद्दीच करीत नाही, तो
प्रकृतीच्या अनुसघानाने वागतो म्हणून तोच हे इंद्रेयब्यापार करतो, अशी
अज्ञ लोकांची समजूत होते. आपुलालां भार्थे- आपापल्या विषयाच्या
ठिकाणी, शब्दरूपरसादि विषयांच्या ठिकाणी, ओ. ३४३६- “ पुढे कर्मांचा
भोग संपल्यानंतर स्वभावतःच देह पडन जेव्हां आत्मा नाहींसा होता, ल्या
वेळीं ( हे अज्ञानी लोक ) जीव गेला म्हणून हांका मारतात. ” भोगक्षयी-
प्रलेक जन्मांत पूवेजन्मीच्या भोगाव्या लागणार्या कर्मांचा क्षय होताच. मनु-
प्याला प्र्येक जन्मांत तत्पूर्वीच्या जन्मांत केलल्या कर्माची फले भांगावी लग
२१००७
तात. ती भोगून संपला की, त्या जन्माचा देह पडतो, पुढें या जन्मांत केलेल्या
कमेफलाप्रमाणे नवीन जन्म मिळतो, असा हा संसाराचा क्म चाललला आहे.
तन दासि--दह पडला असतां आत्माही दिसत नाही, मग ता गेला अशी
ओरड करतात. वास्तीवक देह पडला कीं, आत्मा गेला असं मानण्याचे कारण
नाही. त्याच यणं जाणे देहावर अवलंबून नाटी, हेंच निरनिराळ्या दृष्टांतांनी
पुढील चार ओव्यांत स्पष्ट करतात, बोनमााती-- हाका मारतात.
आओ. १४४-- “ हे पांडवा |! झाड हालत असले म्हणजेच जर वारा
वाहत आहे असे मानायच, तर वृक्ष नसेल तेथे वारा नसतोच कोय १”
श्रीकृष्णांचे म्हणणे अस की, वृक्षाच्या हलण्य़ावाचून वार्याचे अस्तित्व नसते
असें जसं म्हणतां येत नाहीं, त्याचप्रमागे, दह असेल तोपथतच आस्म्यावे
अस्तित्व आह, अस मानण्याचे कारण नाहा, ब्रक्ष हालला नाही, तरी वारा
म्हणून ओवाशांत कोठे ना कोठे तरा असताच, तसा देह नष्ट झाला, तरी
आत्मा मरते नाही, तो अमर अविनाशी व सनाउन असाच आाह.; आत्म्याचे
स्वतेत्र अविनाशेत्व स्पष्ट करण्यासाठी ओ. ३४८ -- ३४७ पर्यंत निरनिराळे
दृष्टांत दिले आहेत. बाजदु-वाहत आहे. रुखु- वक्ष, ओ. २४५-
'* किवा आरसा समार टेवून आपणाल| त्यांत पाहिल, त्यावळांच ओपग झाला
असें मानले, तर त्यापूवी ( आरशांत पाहण्यापूर्वा ) आपण नव्हतो काय १”
येथे देखील आरक्यांत पाढण्यापूवी जस आपण होतोंब, आरशांत
पाहण्याचा व आमच्या अस्तित्वाचा जसा काहींच संबध नाह, तद्वत, देहाचे
मरण व आम्म्याचें अस्तित्व यांचाही अथाअर्था काही संबंध नाहां. आरशांत
पाहिले नारी, तरी आमच आरत्तत्व, जन सिद्ध आहे, तसं देहाला मरण घडल
तरी आत्म्खाच्या अविनाशित्वाला कांह बाघ येत नाही. खमाहर- समोर,
पुढ, आपणपे-- आपणाला, हेढ्ह्वांचच जाला-ा तेव्हांच आपला जन
झाटा, काइ आदि नाहीा-- आरकांत पहाण्यापू्वी आपण नव्हताच
काय १ ओ. ५४६- '' किंवा तो आरसा बाजूला सारल्यावर आपल्या
प्रतिरबिबाचा लोप होतो, म्हणून आपण जगांत नाहींच असा निश्चय
करावयाचा काय १६ ” आरक्यात आपले प्रतिळ्बि आपण पाहतो, म्हणून
आपण जीवंत आहो. असं मानले, तर आरसा बाजूला सारल्यामुळें आपलें
१०२१
प्रतिब्षिब त्यांत दिसत नाहीं, म्हणन, आपण जगांत नाहीं अत ठरवावयाचचें
काय £ तस जम आयणास ठर्रवेता येत नाही, आरशांत पाहिले नाही,
तरी अ पल्या अस्तत्वाला जसा बाघ येत नाट, तद्वत शरीर मृत. झाले,
तरी त्यातील आत्मा सत हात नाही. असा भाव पु्ढाल ओवीत अज्ञानामुळे
आपण एकाचा आरोप दुसर्यावर कसा करता. ते दृष्टांताना सागतात. क्रो.
३४७-'' आकाशात दहाणारा गडगडाट हा वारताविक आकाशाचा गु-. असता, तो
मेघांच्या मार्था मारला जातो, किवा ञकाशांताल ढगांचे वगाने जाण, चंद्रावर
आराषत कळ जात. ” वारतविक आवाज करणे हा. आकोशाचा युण
असतां, मधघामुळेच गडगडाट होता अस ऊा[पण मानता, तर ढगचच
आकाद्यांतून वेगाने पळत असतां, २ंद्रच धावता असें अज्ञानाने आपण
म्हणतो. आक शाच्या गुण ढगावर व ढगार्चा गुण चंद्रावर जसा लादला जातो,
तसेच दहा. गुण आपण उज्ञानांन आत्म्यावर लोदता. खादु- आवाज,
( पहा- शब्द्युण आकादमू ) कपाल इ०- मघाच्या माथी मारला जातो.
चां (द-चेद्रावर, म्हणून पुढाल आयात आपला सिडांत मांडतात. ओ. ३०८-
6 त्याप्रमाण मोहाने वा अज्ञानाने अंघ झाळल लोक, दारीराचे जन्मणे व
मरण हे आंबाक्रिय अशा आत्मसत्तेवरच आरतापत करतात. ” शाराराच जन्मणं
व मरणे हे गुणधम, हृ आघळ लोव. निर्विकार अद्या आत्म्यावरच आरोपित
करतात. दारीरांच गुण त आत्म्यात्य िकर्टावतात, आत्म्सत्ते ६०-.
निथकार, विवाररदहत अशा आत्मसत्तेवर, आत्म्यावर, निष्टःकता--
आरापतात, आ. २४९-- येथे आत्मा हा आत्म्याच्या ठिकाणीच असून
देहाचे गुणधम दहाच्या ठिकाजींच चाललात, असे पाहणार दुसरेच आहत. ”
अस पाहणारे ज्ञायी लोक, वरील मादांध लाकांहून जगदी निराळे
आहेत. आत्मा हा स्वतन्न आहे, देहाचे जन्ममरणाचे युण त्याला
लागू नाहीत, आत्म्याचे युण आत्म्याच्या 'ठिकाशी, व देहाचे
विकारी गुण देहालाच लागू आहेत, दहाचे गुण आत्म्याला लावतां येणार नाहींत,
असे जे जाणतात ते ज्ञानी पुरुष, वरील अज्ञानी लोकांहून भिन्न आहेत, ६खणे-
पाहणारे. आन आहा ति-दसरेच असतात. अशा ज्ञानी पुन्षांचेच लक्षण पुढील
ओवीत देतात. ओं. ३५०- ज्ञानाने पाहिष्यामुळे, ज्ञानदष्टि आल्यामुळें, ज्यांचे
१०२
डोळे देहाच्या आच्छादनांत गुरफठून राहत नाहींत. ग्रीष्मत्रश्तूत सूयाचे
प्रखर किरण जसे «गांतच गुरफ्टून राहत नाहींत ल्याप्रमाण, ” ज्यांची दृष्टि
ज्ञानाने, आत्मज्ञानाने विस्मृत झाळली असते, ते देहापुरतेच पाहत नाह त.
देहाच्या आच्छादनाच्या पडीकड|ल आत्म्याच्या स्वरूपाकडे त्यांची दृष्टि
लागलेली असते. ज्ञानदृष्टि ही चमचक्षूंच्या पलीकडली असत. देदिचे-
खोले-- देहाच्या आवरणात, आन्छादनात, सूयाच प्रखर किरण ग्रीष्म कःदंत
ज्याप्रमाणें मेघाच्या ऊाच्छादनाला भेदून बाहेर जातात, तकी ज्ञान्यांची दृष्टि
देहाच्या आच्छादनापलीकडे गेलेली असते. आणियाल-- तौदेण, प्रखर,
आओ. ३४५१- *' त्याप्रमाणें विवेकाच्या यागान ज्यांची बद्धि आत्मस्वरूपी
स्थिर झाली. आढे, ते ज्ञानी पुरुषच आत्म्याकडे खाली सांगितल्याप्रमाणे पाहू-
तात, ” विवेकाचे नि-- आत्मानात्मविचाराच्या, पेसे --योगाने, (अव्यय),
स्फूर्ति- बुद्धि. आत्म्याचे ज्यांना निश्चित ज्ञान झालें अहे. देखात एखं-
खालीं दिलेल्या पद्धताने पाहतात. आता हे ज्ञानी आत्मदृष्टीन॑ कसे पाहतात,
त ३१५२-३५७ ओव्यांत अनेक दृष्टांतांना विशद केलें आहे.
ओ. ३५२- ज्याप्रमाणें नक्षत्रांनां भरलेलं आकाश, समुद्रांत प्रतिर्बिबित
झाल्लें दिसले, तर ते काही वरून तुटून समुद्रात पडलेले नसते हें खास, ”
आत्मा देखाल असाच देहांत वावरत असलेला दिसिला, तरी तो र्द्धा ल्या
देहाला येऊन कांदी चिकटलेला नसतो. तो दखाल समुद्रांताल तारागणाप्रमा-
णेंच देहात प्रतिबाबत झालेला असतो. देहार्तालळ आत्मा हा मूळ परमा-
त्म्याचे प्रतिब्िबेच आहे, ज्ञानीपुरुष, आत्मा हा परमात्म्याचे प्राताबब
म्हणून दहांत दिसतो, अशा व्यापक दृष्टीनें त्याकडे पाहतात. “ गगन
व “ समुद्रे ' असे वेगवेगळे रद्द पाहिजेत. हे-- गगन. घेखे निवडे -
असा निश्चय कला जालो. ओ. ३५३-- *“' आकाश आकाशाच्या ठिकाणी
आहे, व जं समुद्रांत प्रतिबिबित झालेलं असते ते मिथ्या असते. ल्याप्रमाणे
देहाने आत्मा आच्छदलेला आहे, असे ते ज्ञानी पुरुष पाहतात, ” समुद्रांत जे
तारकांकित आकारा प्रांताशबित झालेस असते ते खाटे असतें. वर्तल तारकायुक्त
आकाशा कांहीं समुद्रांत खालीं खर॑ तुटून पडलेळें नसतें. त्याप्रमाणें आत्मा
देखाल. देहांत परमात्स्यांचे पडलेलं प्रलाबनच होय, असी दृष्टि
१०४
ज्ञानी पुरुषांना आलेली असते. आभासतस-प्रतिर्बिबित होतें. वार्य-
मिथ्या, खोटे. गर्वांसला-- आच्छादला. समुद्राने व्यापललें आकाश
जस मिथ्या, तसा देहाने आच्छदलेला आत्माही मिथ्यांच होय.
गगन जसे समूद्राहून वगळें आहे, तसा आत्म| देहापासून अगदी वेंगळा आह.
आणखी दसरा दृष्टांत देतात, ओ. ३५४-- ' खळखळ वाहगार्या! आढ्याचा
वेग, त्या खळखळ वाहणाऱ्या आढ्यांतच ठेऊन, चंद्राचा प्रकार जसा (त्या
ज्ञानी पुरुषांकडून ) चेद्रातच पाहिला जाता. ” खळखळ वाहणार्या ओढ्यांच्या
वगाने चंद्रप्रकाराही जोरानं हेलकावे खात असलेला दिसला, तरी, ज्ञाता पुरुषांना
त्या ओढ्याच्या वेगाचा व चेद्रप्रकाशाचचा कांही संबंध नाही, हें समजून तो
चंद्रप्रकाश चंद्राच्या ठिकाणी अबाधित असल्याचें ते पाहतात. चेद्रप्रका
शाला आड्याच्या प्रवाहाने हलळकावे बसून जरी बाघ आल्यासारखा वाटला,
तरी तो चंद्राच्या ठिकाणी आहे तसाच आहे, हें ज्ञानी पुरुष जाणतात, आत्म्याला
देहामुळें अस विकार प्राप्त झालेल दिसले, तरी ज्ञान्यांना तो स्वतेत्र व
निरुपाधिक आहे, असं ज्ञान झाललें अतत, खळाल- खळखळ वाहगारा ओढा,
ळगबागे- झपाद्याचा वेग. फे डोने--ठेऊन, ओ. ३५५-' डबके जरी अटून
गेलें, तरा सूर्य जशाचा तसास असतो, ल्याप्रमागे देह आला कायगेला काय, मौ
(आत्मा)आहे तसाच आहे, असें द्दे ज्ञानी पुरुष पाहतात.” डबक्याच्या पाण्यांत
सूय प्रतिबिंबित झाला तरच त्याचें अस्तत्व सिद्ध हातें असें नाहीं. कारण
डबक्यांतळे पाणी अटून सूर्याचे प्रातीथब त्यात पडण्याचे थावलें, तरी वर आकांत
सू प्रकारच असतो, ह्याप्रमाणें देह जन्मला काय किंवा मेला काय, त्या देहांत
आसणार! आत्मा कांही. जन्मत नाही. अथवा मरत नाही. त्याचें आस्तत्व
हेह्दाच्या वसल्य'ही स्थितींत स्वत्रप] प्रत्ययास यते. सूये जमा त्या डबक्या
हुन अगदी स्वतंत्र आहे, तसा आत्नाही देहापासून संत्र आहे. ।थिळर-डबकें.
खोखे- कोरडे झालं. ओ. ३४६-- आणखी दृष्टांत आहतच.* घागर व
चौकोनी खोली, केली व नंतर मोडली, तरी एकत्र सांचळेळे वरचे आकाश आह
तसेंच असतं.” घटांत (घागरीत) व मठांत (खालीत) आकाश कोंडलेल असते.
पण हे -ट व मठ मोडून टाकळ, तरी मूळ आकाशाला कांहच बाघ येत नाही,
घदांतील अथवा मठांतील त॑ आकार (पोकळी), मूळ मोठ्या आकाशांत सामावून
१०४
जातें. त्याप्रमाणे दहांत आत्मा काोंडलेला वाटला, तरी देह पढतांच तो मूळ पर-
मात्म्यांत मिळून जातो. आत्मा हा प्मात्म्याचाच अश आहे, हे * मभेवाशी !
या खलाफत वर सांगितलेंच आहे. ता अशु हा अना घटाकाश व मठाकाश
स्वरूपाचा असून, मूठ परत्रह्माचा ता तोटळळला तुकडा नव्ह, हें मागे स्पष्ट
केळेंच आहे. संचळे- साचलेले, एकत्र असलल, अख ४3 असे -आढे तसेंच
आठे आओ. २१५७-' लाप्रमागे आर.नत्ता ही अबरेड असून, अज्ञानदष्टीने कल्पि-
ल हे दहच जन्मतात ब मरतात असें ते ज्ञानी पुरूष स्पष्टपंग जाउतात. ”
अज्ञानदाप्रेकलिपत- अज्ञानामुळे ज्यांच असितित्व मानलें जात असे हे देह.
दहच उपजतात व मरतात. पग आत्मा हा आवेकारी व अख्लंड आहे, लांचा
देदाली वांही संबंध नाही. देहू मेळा तरा आत्मा अबाधितच राहता, हें तत्त्व
ज्ञाती पुर्षच जाणतात. अल्चंड आत्मसत्ते-- विफ'र्रादेते असा
अना मागे. ओ. ३४८ मध्ये * आत्मसत्ते अरवित्र्ये ' अभ म्ह्ट्ल्च
आद. फुड--स्पष्ट ( स्फुःम)
( सली १९ )- “ प्रयत्त करणारे योगी आपल्या ठिकाणी स्वित
असलेल्या आत्म्प्राळा ओळखतात, पग ज घुनैस्कुत नाहीत अथे अज्ञानीली क,
प्रयत्न करूनही खाला आळखत नाटींत ” आ. ३५८-'' आत्मा हा वाढतही
नाही १ कमीहू' ह!त नार्ही तो सातः काढी व्यापार करीत नाही. किता
दुसर््य़ाकडन करवूनही ब्रत नाहीं, अलें ते ( ज्ञानी ) अत्मज्ञानानं जाणतात. ”
याचाच अथ असा कॉ, आत्मा हा निर्विकार ब उदालीत आढे हेच खरे
आत्मज्ञान जे जाणतात, तेच ज्ञानी दोत. बौर्थटे-- चांगळ, पढील
३५९-३६० या दोन आव्यांत कवढेंटी धज्ञान प्राप्र ले, तरी त्याला
आपली (परमात्म्याची) प्राप्ति होगार नादी, अत सांगतात आ ३"५९- 'आणि
विज्ञानही स्वाथी । होईल; बुी& अगदी परमाणूंचीदी मोजदाद कढ शकल,
व सक्रळ शास्यांच रहस्यदी हस्तगत होइल, ” पण अगा या ज्ञानाने परमे-
श्वरप्राप्ति होणार नाही, आत्मसखरूप दिसगार नाठी. अस येथ म्हटलें आह.
क्ञान-विज्ञान, शास्त्रीय ज्ञान आपतं ह।ण- आपले होगे, उगाणा घणे-
माजदाद करगे, पहा-'“* नाणी कांही मना । करुनि पापाचा उगाणा ॥-तुकाराम,
परमागू- ,जदाद करण्याइतकी एकाद्याची बुद्धि सुक्ष्म होईल, पण तिने आत्म-
१०५
प्राप्ति कशी होणार ९ ओ. ३६०-' पण इतके ज्ञान प्राप्त होऊनही वराग्याचा जर
मनांत शिरकाव झाला नपळ, तर सवोत्मक असा जो मी, त्या माझी भेट त्याला
होणार नाहीं. ” व्युत्पात्त-ज्ञ न. भोतिक शास्त्रांचे ज्ञान आममप्राप्तीला
उपयार्गा पडत नाही, अस यथ महाम सांगतले आहे. ज्याचे मन
विरक्त होइल त्याला मात्र आपली भेट होईल, असें भगवान
म्हणतात. सखवात्मक-- सर्वाच्या आत्म्याच्या ठिकाणी असणारा,
आत्मज्ञानाला कोण अनधिकारी तें वणन करतात. आ. ३६१ - “ ल्याप्रमाण
तोंडावाटे मोठे गहन विचार निघताहत, पण मनांत मात्र निरनिराळ्या विष-
यांना थारा मिळतो आहे, अशाला हे घनुधरा ! मी खचित सांपडणार नाहो.”
तात्पये " लाकां सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण ? असा जर तो असेल,
तर त्याला इंश्वरप्राप्ति होणार नाही. लोड भरा हइ०-- गहन विचार अगदी
तोंड भरून चालता, पण मन विषयवासनांच्या विचारांत दंग, आंत एक
ब॒ बाहेर एक अश्या माणसाला इश्वर भेटणार नाहीं. नातुड़-- सांपडत
नाही. त्रिशुद्धि-- खरोखर. ओ. ३६२-- “ हें असे पहा को, स्वप्नांत
ऱ्वावळळल्य। शाब्दांच्या ग्रंथाने संसाराची गुंतागुंत, येरझारी संपेल काय १
किंवा पोथीला नुसता स्पा कला की, ती वाचली असें हाईल काय १” स्तप्नांत
केलल्या बडबडोने सजविलला ग्रँथ हा किर्तास। सुसंगत असणार १ ल्याने
व्यावहारिक कोडी जर सुटणार नाहींत, तर परमार्थिक काडी, जन्म-
मरणाचा फरा कसा चुकवितां यणार १ ७०सणातियांचा- झोपेत चाव-
ळणार््याच्या. संसार गुति-जन्ममरणाचा फेरा, परिवासिलियां- स्पर्शिली
असतां. त्याचप्रमाण पाोर्थीला नुसता स्पद्ध करण्याने ता वाचल्याचे श्रय मिळणार
नाहीं. करावयाचें ते करायचे सोडून भलत्याच करण्याने इश्वर प्राप़्ि होणार नाहीं. असा
भाव.आओ ३६२-' किवा मात्यांची परीक्षा करावयाची असतांना डोळे बांधून मोती
जर नाकाला लावले, तर त्यांच्या किंमतीची अटळक करतां येडल काय १” मात्यांची
परीक्षा करतांना डोळ्यांचे जथे मुख्य दाम, तथे नाकाची योजना केला तर्या
मोत्याची किमत कशी ठरवितां यणार ६ त्याप्रमाणे यथे ज्या आत्मज्ञानान, वैरा-
ग्यानें, परमेश्वराची भेट हाश'र, तें सोलन भौतिक शास्र अथवा विज्ञान यांत
पारंगतता मिळवून उफ्योग काय £ आ. रेदै8-- “ त्याचप्रमाणें मनांत मात्र
१०६
अहंकाराला जागा, ब जिब्हाय्री मात्र सर्वेशासखत्रांचा अभ्यास, अश। स्थितींत कोटी
जन्म गेल, तरी त्याला माझी प्राप्ति होणार नाठी.”ज्याचें मन अहंकाराने युक्त आहे,
त्याच्याठिकार्णी वराग्य कसं वागणार १ अश्या अहंकार्रा माणसाने सवे शार जरी
मुखोद्रत केलीं, तरी आत्मज्ञानाच्य। दृष्टीने त्याचा कांद्दी उपयोग नाही. सरा 3८“-
अम्य़रास. ओ. ३६५-- आतां मी जो एकमेव असूनही सवे प्रागिमात्रांत आहे व
सवे प्रागेमात्रांना व्यापून राहिलो आहे, त्या माझं मीस्पष्ट वणन करतो ते ऐक.”
आतापयत ज्ञानचक्षूने आत्मज्ञान होत असें सांगून, आत्म्याच्या उत्कांतीचें
बणन केले. येथन पुढे छोक १५ पत आत्म्याच्या सवंव्यापित्वाचं थोडें वणेन
करतात, व्य 1 रूप करू-- स्पष्ट असे वणन करतों
(ग्छोक १२) -““ सूर्यामध्ये असणार जें तेज सर्वे जगाला प्रकाशेत करतें,
व जें चंद्रांत व अभ्नींत आहे, ते त्ज माझंच आह असें समज. ” ओं. ३६६-
“त्तर जं तेज सूर्यासह सर्ब विश्वरचना दाखावितें, तें जगाच्या आरंभापासून अता-
पर्यत माझंच आहे असें समजावे. खूय!ल कट--पर्यामह. विश्वरचनेत सूयेही येतो
म्हणून जगाबरोबर त्यालाहि दाखांवणारा प्रका आपलाच आहे असें भगवान
सांगतात. सूये हा देखोल आपल्या ताब्यांतून सुटलेला नाही, त्याच्यावरही आपली
हुकमत चालते, हा भगवंतांचा आदशय अधिक सहमत ज्ञानेश्वरांनी येथें स्पष्ट केला
आहे. आद्य (त -जग!च्या प्रारंभापासून अतापयेत. भा. ३५७-" हे पांडुसुता !
सूर्ये जगांतलें पाणी शाधून भ्रेऊन अस्ताला गेल्यावर, चंद्राची जी प्रभा जगाला
आनंद देते, तो माझीच होय, ” साखुनु-- शाषून, सूये दिव्सभर
छगांतले पाणी शाषून सायकाली अस्तास जाते. त्याच्यानंतर राजला. येणाऱ्या
चंद्राच्या प्रकाशाने जग आनंदित होते. तो चंद्रप्रकारा आपलाच आहे असें
भगवंतांचे सांगणं. उल्हासु पुरवित -- आनंदाचा पुरवठा करते,
आनंद पुरवते. माघोता--नतर, सूर्यास्तानंतर. जोत्स्ना--चंद्रप्रभा.
ओं २६८--'' आणि जाळण्याचे व पचविण्याये जे वाटेल ठेवढें सामथ्ये
अग्नीच्या तेजांत आहे, तें तेज माझच. ” वाटल तें जाळण्याचे व पचविण्याचें
सामथ्ये अग्दांत आहे, ते॑सामथ्ये आपलेच आहे, अते भगवान् म्हणतात.
शसिद्धि-- सामध्ये. निरवध्यि-अमर्यार, (क्रि.वि. ) याजा संबंध ' करितसे
१०७
याकडे ध्यावा. हुताशी-- अग्नांत असणारी, जगांतांल तिन्ही तजस्वी
शक्तीचा उगम आपल्यापासून आहे, असं एकंदर्राने भगवंतांचे प्रतिपादन,
( स्छोक १३ )--“ तसंच पृर्थ्वांमध्यें प्रवेश करून, माच आपल्या
सामर्थ्याने सवे भूते धारण करतो, आणि रसात्मक चैद्र होउन सवे ओषधाचें
पोषण मीच करते.” आओ. ३९९-" भाया पृर्थ्वांत २रिला आह म्हणून कवळ
रज:कणांचें बनलेले हे पथ्याचे ढेकूळ, समुद्राच्या महाजलांत विरघळून गेल नाही. ”
पृथ्वी ही रजःकणांची झालेली असल्याने, सभोवतीच्या समुद्रजलांत ती केव्हांच
विरघळून गेला असती. पण भगवंताचे म्हणणं अस कीं, आपण या पृर्थ्वात शिर-
त्यामुळेच ती अशी टणक होउन समुद्रांत विरघळली नाह. हे आपलेच सामथ्ये असें
सांगण्याचा भाव. पासची ढपलीं-रजःकणाची, मातीची ढेप, ढेकूळ, विरणे
विरघळणे आ. ३७०- '* आणि हा पृथ्वी जी अर्ख्य चराचर भूते आपल्या
पाठीनर धारण करते, ती तिच्यांत शिरून मीच धारण करतो. ” इतक्या स्थाव-
रजंगमात्मक वस्तू पाठीवर धारण करण्याची शक्ति जी पृरथ्वात आली, ती
मी तिच्यांत शिरल्यामुळेच आळा, असे भगवान् सांगतात. चराचर भूते-
सजीव नि्जांव स्ट, धघरीतखें.. नारण करते. धार-पथ्वात. घरे--
सांवरून धरता. रिगेनियां- शिरून आ. २७१- “ हे पांडुखता ! मौ
आकाशांत चंद्राच्या रूपाने जणु काय ७मृताने भरलेले चालते सरोवरच झालो
आहे. ” चेद्र आपल्या अमृततुल्य किरणांना जगाला नंद देतो, म्हणून
चैद्राला सुधाझु म्हणतात, शिवाय चेद्राच्या पोकळ त. पाणी आहे आशी समजूत
असल्यानें, चंद्राला तळ्याची नेहमीच उपमा देतात चंद्र हा आकाशांत
चालतांना वावरतांना दिसतो, म्हणून त्याला येथे अमृताचे चालतें सरोवर
असें म्हटलें आहे. चंद्राच्या रूपानें अपणचच सव!वर अमृतसेक करणारे चालते
सरोवर आहो, असा भगवंतांच्या रनंग्ण्याचा एकंदरीने भाव आहे मीसे-
मिषाने, रूपाने. भर ला-- भरलल. चालता-- चालणारे. ओ. २७२-
“: तेथून पसरणाऱ्या चंद्रकिरणांच्या पाण्यांचे असर्य पाट पुढे लोटून, मी सवे
बसस्पतींच मळे भरून टाकतो. ” चंद्र किरण्तून खवणाऱ्या अमृतानेंच
औषधिवनस्प्तींचें पोषत हातें. चंद्रांकेरणाच्या अमताच्या पाटाचे पाणी
१०८
औषधिवन्स्पतींच्या मळ्यांना म्ळिन ते पिकतात, व या वनस्पती जगाच्या
रोगनिवारणाला उपयोगी पडतात, चंद्र याप्रमाण ओऔषधिवनस्पतींना जगवितो,
म्हणून ल्याला “ ओषधादशा म्हणतात. येथे भगवान् आपण चंद्रकिरणाच्या
पाटाचे पाणी वनःस्पतींना दतो असें सांगतात, रोशहवमकर-वि.रण,
रूपी ह!त, यथ राट्म व वर असे एकाच अर्थी शब्द आले आहेत, असे
व'टते पण करऱ्हात अस। अर्थ घ्यावा. पेलो(न-पुढे ढकलून, पाटांतून पाणी
पुढ नेउन. पहा “चतुर सारराथये र्थ पाहिला ? नागेश-सीतास्वयेवर. आगर--
मळ, रोव्यावंड सपाराच्या व नारळाच्या बारांना वळागर म्हणत!त, आ.२७३-
6“ 5ह्ाप्रकारे मी. सने प्रकारच्या घान्याना रसभीरत करता, व अक्षद्वारां
सवे प्राण्मात्राळा जीवन देतो. ” घरखने- याप्रमाणे म्ह७्ज चेद्रकिरणाचचें
पाटाचे पाणी पुरवून, चंद्रावच्णाच हे अस्ततुतल्य उरक घान्यांनाही पुरावेलें
गेल्रामुळे, ती. घथान्ये दर्खाल ररूभारेत ब चवदार हतात, व अश्या चवदार
ऊन्ञान मी संब प्राज्मि त्राला जम वेला स २.रवोन स्थे स्पष्ट करतात,
सर्य- घान्य, 'वेरेषवरून भात. रससालट-रसभरत, चवदार. भिब्हाळा-
जावन, पुढील श्हावात प्राण्कात्राच्या पारांत ऊापण विविध &क्ले कशी
पचवितो, ते वणन करतात.
( साक १७ )--“ मी १श्वानर ( अभि ) होउन प्राण्यांच्या देहांत
राहिली असून, प्राण ब अपान या वायुंशां युक्त होऊन ( खाद्य, पेय, लेह्य व
नचोष्य अस ) चार प्रकारचे अन्न पचन करतो. ” ओ. ३७४--'' आगि अन्न
जरी उत्पन्न केले, तरी प्राप्याना अशी तांत्र भूक लागावी को, जिने ते खाल्लेले अन्न
पचून प्राण त्रला समाधान वाटावे. ” तोत्र भूक लागल्याशेवाय - खाले
पचणार नाही. भुकेनेच खाल्ल ।जिरतें, व प्राप्यांना मग समाधान वाटतें. ही
तीव्र छवा म्हणजेच जठरामि होय व हा आपण होतो, असें या श्होकांत भगवान्
सांगतात. निफज/विलयां- उत्पन्न केत्यार्तर. दीपन-- तांत्र भूक, ओ.
३७५-'' म्हणन हे अजुन | प्राणिात्रांच्या शर्रारांत नाभिकंदावर शेगडी पेट-
बून जठरांत माच तेज होऊन बसलो आहे. ” पोटांत बेंबीवर जठराझि
७ व
झाहे, तो खोदले अन्न पचावितो, ही पचनक्रिया चालण्यासाठांच जठरामीची
१०९
ही व्यवस्था केलली आहे. घटीं-शरोरांत. कळू-नाभिस्थान, आगिठी-आगटी,
शग्डी, देग(से-तेज. म्हणो /नि-वर सागितल्याप्रमाणें तीव्र भूक लागून
प्राण्यांनी खाले अन्न प्चाचें ब त्यांना समाधान व्हाव, यासाठीं ऊाता जटराप्रि
कम प्रदीप्त हातो ते वणन करतात. आओ. ६७६--' प्राण व अपान यांच्या
जोडभाल्याने रात्रारदवस हा ऊठरामि फुंकून फुंड्न प्रदीप्त करून मी पाटांत किती
अन्न पच्वितो ते सागतां यावयाचे नादी, ? प्राणपान-प्राण म्हणजे पुढे
जाणारा उच्छवास वायु, श्वास. हा. पैचप्राणापेकी पहिला प्राण
होय, अपान-- हा. पंच्ययाणापेकी दुसरा असून, हा अधोगामी वायु
गुदप्रदेशी राहता, प्राण ( श्वास ) वर ते'डांतून बोहेर जाणारा १ अपान
खाटी जाणारा, अर् जोड भात ने, पह! '' प्राणापानाची चुकासुकी । जाहली
होतं. बहुकाळ का । - एवनाथी भागवत ९११८. जोड्भाता-मात्यांची
जोडी, सोनोराचा भाता. प्रासद्ध जाहे, आर ण-| निकाल करण, फडशा
पाडणे, न्नेणा कती-कितो म्हणून अन्नाचा फडशा पाडीत असेन कोणाला
ठाऊक !' ओ. १७७-- “ कोरडे, ओले, शिजविलेले व भाजलेले
( करपलेलें ) अशी चार प्रवारची अक्ष मीच प्चावेता, ” झानश्वरांनी यथ
खाद्य, पय, ल्ह व चोप्य ७९१ चार प्रकारची अन्ने न घेतां, वर्ल कोरडे
आले, शिऊावलटेले व भाजले असे जे 5्ञाचे प्रकार घतल आहेत,
तेच पननाच्या दृष्टांन र्थ स्युक्तक आदत. करूल्हा ओलं वाळलल
अन्न असल, तरत मी पत्वून खलास वरतो, असे भगवैताना सांगावयाचें
आहे. येथ जटराझीचे कसलंही जड अथवा हलक अन्न पचविण्याचें
सामथ्येच व्यक्त करावयाचे असल्यानें, ज्ञानश्वरानी घेतलेळे चतुविंध अन्नाचे
प्रकाः आधिक मागमिक आहेत. (बदग्ध- भाजल्टी, करपलेली, भओ. ३७८
““ अशाप्रकारे रूवे लक म्हणज मी, सवे लोवांचे जावन मीच, वल्या जीवनाचे
मख्य साधन जो अभि तोहा मोच, ” भगवान् येथे सवे आपणच म्हणून सांगतात.
जठराझ असत्यारीबाय प्रामात्रांचे अन्न कसे पचणार १६ यावरून र
जठरझर जीवन > जन असे समीकरण भगवंतांनी घातले आहे. ओ. २७९-
6“. आतां इतक्या उपर तुला माझ्य! व्यापकपणाची नवाईइ काय़ सांगू १
या जगांत दुसरं कोणी नाही, हें ल्क्षांत ठेव. मीच सवत्न भरून राहिलो आहे,”
११७
झानेश्वरांनीं वास्ताधिक भगवंतांच्या तोंडून आपला व्यापकपणा जो वणेन केला
आहे, त्याला मूळ गतेच्या या १४ व्या श्होकांत, मुळींच आधार नाहीं, पण
पुढील ३८० आवोपासून अजुनाला आलेली एक हाका ग्रहीत धरून एका नवीनच
प्रश्नाची त्यांना उभारणी वरावयाचची असल्याने, ज्ञानेश्वरांना भगवतांच्या तोडी
त्यांच्या व्यापकपणाचे वणन कल्पनंने घालावें लगले आहे. व्यासिची नवाई-
माझ्या व्यापकपणाची अदूभुतता, ओ. ३८०-- येथून दोन आव्यांत अजुनाच्या
बातूची एक दोका श्रीकृष्णांनी आपणच उपास्थत केल्याचा जो प्रसंग ज्ञानेश्वरांनी
काल्पिला आहे, तो अगदाःच नवीन आहे. “ तर मग या जगात कांहीं माणसं
सदा खुखी तर कांही दुःखपत दिसतात, हें कोणत्या दृष्टीने 2” चखे-दष्टाने,
जगांत सववत्र जर प"मेश्वर भरला आहे व तोच जर सर्वांचा जीवनाधार आहे
म्हणून वर सागितले, तर मग जगांत कांही माण्सं सुखी ब काहीं दु:खी असा
फरक कां दृष्टीस पडावा १ “ अहे पेश्वानरा भूत्वा प्राणिनां दहमाश्रित: ” या
श्होकावरून वास्तावक ज्ञानेश्वरांनाच हा दाका आलली आहे. पण यथ गतिचें
प्रवचन कृष्णाजुनसवादरूपान असल्याने, ' अजुनाला अशी दका येईल असें
श्रीकृष्णांनी गृह्दा।त घरूनच ल्याच्या शेवेचे मग निवारण वेल, ” असा प्रसंग
शानेश्वरांनीं कल्पून वराल इंकेला श्रीकृष्णांच्या तोंडूनच त्यांनीं उत्तर दिले
आहे, पुढांल ओवीत ऊजुनाच्या बाजूंची शंका दृष्टांताने मांडतात,
आ ३८१- “ ज्याप्रमाणे सगळ्या शहरांत एकाच दिव्याने सवेत्र
दिंवेलाबयी झाली असतां ल्यापेकी कांही दिवे प्रकारा न दाखविणारे
( व वांही प्रकाश दाखू्वणारे ) अस कां उरावे ९” स दिव जर एकाच
दिव्याने लावल तर सर्वाना सारखाच प्रकादा द्यावयास नवो होता काय १
त्यांपेकी कांही प्रकाश न देणारे तर काहीं देणार असा भिन्न प्रकार कां आढळावा
त्या'चप्रमाणे परमेश्वरच जर सर्वांचा एकटा जीवनाघार झाला, तर कांहीं प्राणी
सुखी व इतर कांही दुःखा असें कां असावे सवेच सुखी अस्तावयास नको होते
कां६ अजुनाला म्हण्जे सामान्य वाचकाला अश्शी दाका कदाचित येईल असें
कल्पून, ज्ञानेश्वरांनी श्रीकृष्णाच्या तोंडून तिला उत्तर देण्याचा उपक्रम पुढील
ओवीपासून केला आहे. वास्तविक “ नेश्वरो जगत$ कारणं समुत्पद्यते कुतो
वेषम्यनैषेण्यप्रसंगात । ” या. शांकर भाष्यांतील पृर्थेपक्षाचाच हा अनुधाद
११२
आहे. न देस्वणी--. न दाखविणारे. म्हणन श्रीकृष्ण जणु काय
अजुनाला म्हणतात ओ. ३८२-'' अशा प्रकारचा तर्कवेतक जर त॑आपल्या
मनांत करीत असशील, तर तुझी ही शंका कशी उत्तम रतीने घालविता तं
एंक. ” पुढोल आवीपासून श्रीकृष्णाच्या तोडून अजुनाच्या तथाकथत इोकेस
ज्ञानश्वरांनींच उत्तर दिलें आहे. उख्िविखि- तकावेतक फडण-
घालविणे. ओ. ३८४- '“ ह पहा कौ, सवत्र मी भरलला आहे व मौ
कोठेंच भिन्न असा नाहीं. पण माझ्या भिन्नत्वाची कल्पना त्या त्या
प्राणिमात्रांच्या 3िकाणी उद्भवत. ” श्रीकृष्णाचे म्हणणे असें कीं, मी सवंत्र
भरून राहेलो असून सवौना सारखाच आहे. पण प्राणिमात्र आपापल्या
बुद्चाप्रमाणें माझ्या भिन्नत्वाची कल्पना करून, आपणाल! सुखी किंवा दुःखी
समजतात. वास्तविक इंश्वर सर्वांना सारखा व सर्वोच्या अंतःकरणात आहे.
पण लोक आपापल्या वृत्तीप्रमाण सुखाची अथवा दुःखाची कल्पना करून
इश्वरावर भिज्ञत्वाचा आरोप करतात. आ्ननना/रेस- भिन उल्हखे- प्रकट
होते. हेंच निरनिराळ्या दृष्टांतांना विशद करतात, आ. ३८४- '' ज्याप्रमाणं
एकोचच आकाराध्वर्नाला भिन्नभिन्न वाद्यावेशषाप्रमाण॑ मिन्नमिक्न आवाजांत
वाजणे भागच पडतें. ” आकाशाचा गुण शब्द करणे हा असल्यानें, सर्व
आकादाचा एकच सारखा शाद्र किंवा आवज करण्याचा गुण आहे. पण हाच
आकाहाचा "वीन ज्यावेळी, मदंग, तंबरारा, सनइ अदा निरानिराळ्या
दाद्यांचा आश्रय करतो, त्यावेळा ह्याच ध्वनीचे निरनिराळे नाद होण भागच
पडतं. आकाशाचा मूळ ध्वनि एकच असतां, निरनिराळ्या वाद्यामुळे तो जसा
भिन्न भिन्न वाटता, तसाच मूळ इश्वर सव प्राणिमान्नांना सारखाच असतां,
प्रत्येक प्राणिमात्राच्या वृत्तीप्रमाणें तो ईश्वरास म्हणज आपणास सुखी अगर
दु:खी ठरवितो. वास्तविक इश्वर सर्वाना समच आहे. पग मी सुखी किंवा
मी दुःखी अशी जी प्रागिमात्राची समजूत होतं, ता त्यांच्य भिन्नरत्त मुळें
हाय. वाद्यीवश्ृ|ष -- निरनिराळ्या वाद्यांच्या अनुगघाने. आनान-
भिन्नभिन्न वाज्ञावे पडे-- वाजणे भाग पडते, वाजाव॑ लागतें.
ओ. ३८५-- ' किंवा सूर््ये एकच असतां तो. लोकाच्या! व्यवहारांत
[सश भिन तःहने उपयोगी पडत[, ” म्हृणजे सुय एकच असला,
११९
तरी लोकांच्या व्यवहारानुरूप त्याचे मिज्ञ भिन्न उपय्रोग करून घेतले जातात,
याला सूय जबाबदार न्सून भिन्न भिन्न लोकव्यवहारच जबाबदार आहेत.
ईश्वरही असाच स्वीना सारखा असून लोकांच्या ब्रत्यनुरूप ता भिन्न भिन्न
भासता, असा भाज, “ लोकचष्टि बरालाला आनाना उपेगासि गेला ' असा
अन्वस. लोकव्यवहाराला सूयाचे निरनिराळे उपयोग होतात काणाला त्यापा-
सून प्रकारा, तर कोणाला उप्ण्ता मते. आ. ४८६-- “ अथवा बीजाच्या
गुणधमानुसार पाणी झाडाच्या रूपाने उभे राहतें. त्याप्रमागे माझें रूप निरराने-
राळ्या प्राण्यांच्या टिकाणी परिणाम पावत, ” पाणी एकच अस्ते पग निरनि-
राळ्या बियांप्रमाणे त्यांतन निरनिराळीं झाडे उत्पन्न होतात. त्याप्रमाणे इश्वर
एकच असून भिन्न भिन्न प्राण्यांच्या ठिकाणीं त्याचे स्वरूप भिन्न भिन्न होतें.
उभविण-- उभे राहणे, पारिणमलळे इ०--- माझें एकच रूप निरनिराळ्या
प्राण्यांना भिन्न स्थक्न वाटले, माझ्या स्वरूपाचा निरनिराळ्या प्राण्यावर निरनराळा
परिणाम घडून, त्यांना आपण सुखी किंवा दु.खी अस वाटतें. ओ. ३८9-
५: अर ! एका अडाण्यापुछ ब एका चतुर माणसापुढें नालिमण्यांचा एक दुपदरी
हार ठेवल), तर आड प्याला तो. सपे भासतो, तर दुसर्या चतुराच्या तो
सुखाला कारण हाता. ” हा सगळा र्टिभेद आह. नाल्मण्याचा हार ह्य एकच
आहे. पण अडाण्यची दृष्टि व चतुराची दृष्टि य मुळेच लो एकाच्या दुःखाला
तर दुसऱ्याच्या सुखाला कोरण झाला असाच प्रकार सर्वाना सम अमणाऱ्या
इश्वराचा' आह. नेणा- अज्ञान्याला. चडर-चतुर निलेयाचा दुखरा-
*]लमण्याच्वा दुपदरी हार, पहा- * सजमापे शिरस्यंघ: क्षिप्तां घुनोत्याहिशकय!।-”
शाकुंतल ७२४. आ. डेट८- “ फार काय "१ स्वाती नक्षत्रांचे पाणी
शिंपल्यांत माती तर सर्पान्या तोंडी विष होते ल्याप्रमागें ज्ञान्याला मौ
सुखकारक तर अज्ञान्याला दुःखकारक हातो ” एकच वम्तु भिन्नभिन्न पात्रांत
भिन्नभिन्न स्वरूपाचा हात, या न्यायाने एकच परमश्वर भिक्षभिक्ष प्राण्यांना
भिन्न भिज्ञ भारता, ₹च सिद्धांत यथ प्रस्थापत केल' आहे * लाच समनाथैक
पहा- “ पाद्रविशषन्यस्त गुण तरं व्रजति शित्पमाधातु: । जलनमिव समुद्र-
क्ती मुक्ताफलतां पयादस्य ॥ - मालविवाम्रिमित्र बिआलळे- सर्पात,
भगवान् ( परनात्न। ) आपल्या सामर्थ्याचे पुढें बग करतात.
१११
( म्होक १५ )-- 'सर्वाच्या हृदयांत माच राहत असून, स्मृति,
ज्ञान व ल्यांचा नाश ही नाझ्यापासू जव हे!तात. सवे वेदांनी जाणण्यास मीच
योग्य असून, वेदांताचा कर्ता व वेद जाणणारा माच आहे. ” आओ
३८९-- “ हे पार्था ! रूव प्राण्यांच्या हृदयांत “ मी अमका आहे
ही. जी जाणेव अहोरात्र जाग्रत असते, ती माचच आहे. ” प्रत्येव
प्राण्याच्या मनांत ' मा अमका ? हा जो अहंकार, त्या अहंकाराच
जाणीव म्हणजेच आत्मा हाय. आहिणिशि--आअहोरात्र. भो, ३९०-
“ पण संतसमागमांत, राहत असतां, योगाभ्यास व ज्ञान यांत प्रवेश करीर
असतां, व युरूंच्या पायांची सेवा वेराग्यानें कळा अस्ता, ( हा अहंभाव
आत्मस्वरूपी लय पावतो ), ज्ञानेश्वरांनी या अवांत संतसमागम, योगज्ञाना.
भ्यास व गुरुसवा हो ज्ञानाचीं साधनच यथे सांगितली आहेत. या साधनांना ज्ञान
मिळविल्यावर अहकार नष्ट हाउन अज्ञानाचा लोप होतो. यागक्ञान-योग>
हटयोग असा किंवा फलासाक्तेविरहित कमयोग असा अथे घ्यावा. ज्ञानरआत्मा
परत्मासमक्य!चें ज्ञान अद्या योग व ज्ञानाच्या अभ्यासांत. पेखतां-प्रवेश करून,
ओं. ३९१ --'€ ज्यांचा मीपणा आत्मस्वरूपांत विलीन होतो, ल्यांचें अज्ञान
अशाच चांगल्या कृत्यांनी नष्ट होतें, ” ज्यांचा अहंकार परमात्म्यांत विलीन होतो
म्हणज आत्मा व परमात्मा हे एकच आहेत असें ज्ञान ज्यांच्यांत बाणल आहे.
सवाभूती परमेश्वर असल्याची साम्यावस्था ज्यांना प्राप्त झाली आहे, त्यांचे असत
नसतें अज्ञान वरील संतसमागमादि सत्ठृत्यांना. नाहींस होते, तात्पये ' अः
ब्रह्मास्मि अज्ञा त्यांची स्थिति हाते. यालाच मार्गे अध्याय १४ मध्ये दिलेल
दृष्टांत पदा --“' नलिकेवगौनु उठिला । जैसा झुक शाखे बेसला । तेसा मूल
अहुते ठेला । तो म्हणोनि ॥-ज्ञानेश्वरी १४३००.
आओ. ३९२--" तें आत्मरूप आपलंच आहे, असं ज्ञानदृष्टींन ओळ:
खल्यावर ते ( ज्ञानी ) मग माझ्याशी ( परमात्म्याशी ) ऐक्य पावून
सदैव आनंदांतच असतात, मग तथे पाहायला माझ्यादित्राय दुसर
कोणतं साधन असणार १” माझं परमात्म्याच ज्ञान करून घेण्यास दुस
कोणतं साधन त्यांना उपलब्ध अरागार ६ आत्मापरमात्म्याचें मीळनह
शिवाय सदैव आनंदयुक्त असें असते. परब्रह्म किंवा परमात्मा हा नहूमोच
११४
सत्, चित् व आनंद या स्वरूपाचा असल्यामुळे, अहंब्रह्मास्मि ही ऐक्याची
अवस्था अशी महदानंदाचीच असणार. भ्नापेआपु- आपणास आपण,
आत्मा हा परमात्म्याचच प्रातबिंब असल्याने आम्म्याने परमात्म्यांत मिळणे
म्हणजे स्वत:ला न पाहे हाय दोखि--दृष्टाने, ज्ञान्द्टीन मिया अ तपन-
मी जा परमात्मा, त्या माझ्या50) एक्य़ पावल्य'नें. आन हेतु अस-परत्रह्मा-
वाचून दुसरी कोणती वस्सू कारण आहे £ परब्रह्म हे स्वयंप्रकाशा असल्याने,
त्याच्या ज्ञानानेच त्याला आळख'वय़ाचें आहे. यालाच दृष्टांत देतात,
आ. ३९३-- हे धर्नजय! | सूटोदय झाल्यावर सुर्याच्या प्रकाशानेच सये
पहावा लागता. त्याप्रमांण माझे ज्ञान करुन घेण्यास अथवा माझे स्वरूप
जाणण्यास मीच कारण होता. ” सय पहावयाचा झाल्यास त्याचाच प्रकाश
कारणीभूत हांता, दुसऱ्या काण्त्या प्रकाशाची तेथे जरूरी लागत नाही,
कारण सूय हा स्वयंप्रकाशी आहे, त्याप्रमाणें भगवान् म्हणत त वीं, माझ पर-
मात्म्याचे ज्ञान करून घण्यास दुराऱ्य कोणत्या अन्यसाधनाचची अ वरयकता नाही.
परमात्मा असच स्वयंप्रकाशी अथव] रवयज्ञानयुक्त आहे. परमात्म्याचे,
परब्रह्माचे ज्ञान होतांच, आणखी कशाचाच अप्क्षा राहत "ही. परब्रह्माला
जाणावयाचे असल्यास त्याचेच ज्ञान करून घत्ळे पाहिजे, स्वयेप्रकाशी
वस्तूंची गोष्ट अशीच असते. परजह्माला येथ स्तरयंप्रकाशी सूर्याची 'दिळेलो
उपमा फारच अन्वथेक व अचूक आहे. संतांच्या ज्ञानदृष्टींच हे वर्णन केल्यावर
त्यांच्या उलट &ज्ञानी लोकांच्या दृष्टांचे पुढील ओव्यांत वर्णन करतात.
€ ज्ञानमपोहनं च ' या मळ शहोकां्ताल पदावर व्याख्यान करतांना, “ ज्ञान
म्हणजे अहंजह्मास्म ) हें ज्ञान सांगितलं. आतां त्यांच्या उलट शरीरावरील
आसाक्ते व संसाराबद्दल गोरव, ही अज्ञानी माणसाची वृत्ति सागून, या ज्ञानी व
अज्ञानी अशा दोनो वृत्ती आपल्यापसूनच उद्भवत. हृ पुढे सांगतात, औं.
३९६४--*' अथव। ऊपण्यस प्रिय असणार्या शरीराची सवा वरतांना किंवा
संसाराची बढाई, मोठेपणा एकतांना, ज्यांचा मीपण द्हांतचच बुडून गेला आहे.”
वर्राल ज्ञानी लोकांच्या वण्नाच्या विराधाने हे अज्ञानी लोक'चें वर्तन पहावे.
हे अज्ञानी लोक शरीर अविनाशी आहे अशी खोटी समजूत वरून घेउन त्याचीच
4
दुख्स्ती राखण्यांत गढन गेलले असतात, संसारांत आपण अमशूं केळ, तमर्क
११५
मिळ३ल॑, अशा वल्गनेंतच ते गढून गेलेले असतात व ल्यांचा मीपणा शरीरावर
कायम झालेला असतो, सारांश नाशवंत व निथ्या असे ज शारार व संसार, तेवढ्या
बददळच खाची आसाक्ते असून, भीपणा अर अटंपणा टाकण्याऐव्जी ते शरीरालाच
सवेस्व मानतात, आपल अहूपगा घरतोरम्दात विलीन करण्याची ज्ञान्याची
साम्यवस्था कोणीकड, व देहावरच सव अढभाव स्थिर करण्याची याची द्वैत-
वृत्ति काणीकड | शारी रप्रयाते-- प्रिय असणाऱ्या आपल्या शरीराला. शरीर-
रूपी प्रयाची सवा करताना, असा या समासाचा खरा अथे होरल, 'दोह्ि
जयाची इ०-ज्यांची अहंता, आत्मीयत। देहावर स्थिर झाली, देहाच्या पली-
कडील परमात्म्यांकडे याचे लक्षच जात नाहीं. देढच सारसवेस्व असें ज्या
अज्ञान्यांना वाटते. अश्याच अज्ञानी लाकाचे आणखी वर्णन देतात.
ओ. ३९५--' ते स्वगे व संसारासाठी कर्ननार्गा-र सारखे धांवत
असतात, व मग दुःखाच्या उत्तम वाऱ्याचे भागिदार होतात. ” इहलोकी
आपला संसार (खाचा व्हावा, व पर्कोकी आपआस स्वगेछुख प्राप्त व्हार्वे,
म्हणून ह अज्ञानी लाक अनेक प्रकारचा त्रत व यज्ञ आचरून कनमार्गाचा अ4लंब
करीत असताते, त्रतानी पुण्य लागून संसा'सुख मिळत, तर अनेक यज्ञानी
स्वर्ग मिळतो. अशा त्रते व यस यांच्या घावपळींत ते फलारोनं कर्म करीतच
असतात, पग हा सैसार व खरगे हे माक्षाच्या अपक्षेन क्षणिक होत, हॅ त्यांना
कळत नसते. कर्माचे पुण्य सैपल्यावर, टॅ संसार व स्वर्गघुख आपोआप नष्ट दोते, हे
त्यांना समजत नोटा, क्षीण पुण्ये मत्येलाक विशात ) ही स्थिते मग हल्यांना
भोगा लागत. अशा,रतीन स्वर्भादूत खाली पडल्यावर त दुःखाच्या मोठ्या
वाठ्यांच भागोदार हात त. पुनः संसाराची व पुनः कन करण्याची दुःखकारक
जबाबदारी त्याना घ्यावी लागते. कलाचेया मशि--कमेमा्गवर, फलाशा
युक्ती कममागोवर खेल भागी-ा उत्तन वस्यांत. भागील - वाटेकरी,
( सं. भागिन: ) पण हो अज्ञानाची स्थिति देखीळ आलल्यामुळेंच होते अश्व
भगवान् पुढे सागतात,
ओं. ३२६-- “ पण हे अजुना ! हें अज्ञ होगे त्यांना माझ्यामुळच
प्राप्त होते, ज्याप्रमाणे जागृति होच, स्वप्नावस्थ। व निद्रावस्था यान कारणीभूत
११६
होते. ” जागें राहणें हा धर्मच, स्वप्न व झोंप यांना कारण आहे. जागि
राहणे ही अवस्था, व स्वप्न व झेप या अवस्था सापेक्ष आहेत. जागे
असल्याशिवाय झोप तरी कशी येंगार ब स्वप्न तरी कसे पडणार ६ त्याच-
प्रमाण ज्ञान असल्याशिवाय अज्ञान संभवतच नाही. दगडाला वोणी
अज्ञानी म्हणत नाही. म्हणून भगवान् म्हणत!त का, ज्ञानयुक्त अभे जे आपण,
त्या आपणामुळेंच त्या अज्ञानांना अस्तित्व लाभते. मजा चे तव-माझ्यामुळ,
माझ्यास्तव, यालाच आणखी दृष्टांत देतात. ओ. ३९७---“पण ढगामुळे दिवस
लोपला, तरी तें दिवतासुळच समत्रून येत, त्याप्रमाणें माझे ज्ञान करून न
घेतां प्राण्यांनी ज विषयांचे सेवन केलें, तेही माझ्य़ामुळेच कळतें. ” कारण
प्राण्यांना आपग विषयांचे सवन करत आहो, अमक्यांचा उपभोग घेत आहो,
हे॑ जें समजलें, तेंढि परमेश्वराच्या ज्ञानामुळेच होय. दिवसाचा उजेड
असतो, म्हणूनच ढगानें दिवस लोपला आहे हें समजतें, रात्रीं कांढा आपणास
हदी स्थिती समजणार नाही, अमुक गाष्ट अज्ञानीपणाची आहे, हें समज-
ण्यास ज्ञानाची अपेक्षा असतच, आपण विषयोपमाग घेऊन पाप कर्रात
आहो, हें देखील परमश्वराचें ज्ञान काय आहे, हे पाहिल्यावरच समजतें. म्हणू-
नच अज्ञानाला ज्ञानाची अपेक्षा असते, असें वर सांगितल, हारतला--
नेला, निस्तेज केला, मी नणेपन इ०-मला ( परमेश्वराला ) न जाणतां, माझें
ज्ञान करून न घेतां ज्यांनी विषयोप भोग घेतला, त्यांचीही चूक माझ्या
ज्ञानामुळेच कळून येते. विखे[- विषय. ओ. ३९८-" एकंदरांनें हे धनंजया !
निद्रेला किंवा जागतीला प्रबोध हाच जसा कारण होता, त्याप्रमाणे प्राण्यांच्या
ज्ञान, अज्ञान या दोहासदी माच कारण आहे, ” रुनुष्याची निद्रावस्था किंवा
जागृतावस्था ही जशी एका जायृतावस्तथनःच समजते, लात्रमाणें प्राणी ज्ञानी
आहे कां अज्ञानी आहे, हें ज्ञानामुळेंच समजते. इश्वर हा ज्ञानमय असट्या-
मुळें, प्राण्याच्या ज्ञानाज्ञानाला आपणच मूळ कारण आहे, असें जे येथे म्हटलें
आहे, त्याचे रहस्य हेच का, ज्ञान हें सवच गोष्टींच्या सुळाशी आहे. प्रबांचु-
जाग्रति. या ऑओवानितर साखरे व भाडगांवकरप्रतींत दिलेली अधिक ओवी,
याच आर्वांचा निवळ अनुवाद करणारी असल्यामुळे, केवळ अधिक स्पष्टीकरणाच्या
मोहाने कोणी तरी ती मागून षुसडून दिशी असावी, भो, ३९९--्या
११७
और्वांपासून पुढील तीन ओव्यांत अज्ञानामुळे आपलें वणेन करतांना वेदांचीही
कशी त्रेधा उडाळी त॑ सांगतात. *' म्हणून हे धनंजया ! मी जसा आहे
तसा मला न जाणतां, वेद मला जाणण्याची खटपट कह लागतांच त्याच्या
तीन शाखा झाल्या. ” भगवंतांचे म्हणण असं की, '“ माझं खरं स्वरूप
न समजताच वेद माझ वणन करूं लागला, तो त्याच्या क्रग्वबेद सामवेद व
यजुर्वेद अशा तीन शाखा झाल्या. ” माझें वर्णन करतांना वेदाच्याच
भाषेत इतकी विसंगतता आळी को, त्यामुळे मूळ वेदा चीच तीन शकले
झालीं, माझं वणन करतांना वेदाच्या एका भागाचा मेळ दुसऱ्याशी नाही
अशी स्थिति झाली, असा भाव. जाणां गेळा--जाणावयाची खटपट कह
लागला. ज्ञालिया शास [-₹खा झाल्या. येथे शाखा म्हणजे तगर, यजुर्वेद
व सामवद असे तीन भाग घ्यावे, किंवा क्रखेदाच्या शाकलशाखा,
बाष्कलशाखा अशा शाखा घ्याव्या. पण पुढील आवींत ' तिन्ही शाखा ? असे
म्हटल्यामुळे, तीन वदांचाःच येथ उद्लख अभिप्रेत आहे असं दिसतं. भओ. ४००-
“८ तथापे वदाच्या या तीन शाखाप्रकारांचा मलाच जाणण्याचा निश्चित
हेतु आह, ज्याप्रमाणें पूववाहिनी व पश्चिमवाहिनी नद्यांना समुद्र हेंच आश्रय
स्थान आहे. ” न्या पूवेवाहिनी असल्या काय, किंवा पश्चिमवाहिनी असल्या
काय, त्या जशा झेवटा समुद्राटोच येउन मिळतात, तद्वत वेदांच्या तोन्ही
शाखांच्या वणेनाला मीच विषय होऊन बसलों आहो. वेदांचे कितीही
प्रकार झाट, तरा त्यांचें पयेवसान शेवटी माझ्या ( परमेश्वराच्या )
वर्णनांतच होते. असा भावाथे त्रिथद्धि- खरोखर, ठी- पयेवसान, या
ओवीच्या उत्तराधाशी समानाथेक पहा- “ यथा नर्दोनां बहवाबुवेगाः
समुद्र मेवाभि बशति तद्वत् /-_ भगवद्गीता,
ओ. ४०१- आणि महशलद्धांताजवळ वेद आपल्या शद्ठांसहद छप्त होतात.
ज्याप्रमाणे सुगंधी वायूच्या लहरी, सुगंधासाहेत आकाशांत टूप्त होतात. ”
५ अद्दं ब्रह्मास्मि, ' किंवा ' 37 तत्तत् ' ह जे महासिद्धांत आहेत, ह्यांच्या
बिवरणाच्या वेळी वेदांना शद अपुरे पडून, त्यांना लपत व्हावें लागतें. वेदांचा
परब्रह्मांच्या स्वरूपञणनाचा प्रयत्न फोल ठरून ते निमपयोगी ठरतात. बर्राल
मंहृ॥सेद्धांत हा. आकाशीप्रमाणें व्यापक असल्यामुळे, तयाचें आकलन बेकन
११८
मुळांच न झाल्यानें, त्यांना मग शाखा फुटून ठुप्त व्हावें लागते, सुगंधी
वायुंलहरी ज्याप्रमाणें सुगंघासह आकाशांत कुठत्या कुठं ठुप्त होऊन जातात,
त्याप्रमाणे वदाचा हा परब्रह्माचे वगन करण्याचा प्रयत्न, महासिद्धातांचे वणेन
करतांना, लाच्यासह फोल ठरतो. परब्रह्माचे वणन करताना वेद, ' नेति
नेतालात्मा ? असें म्हणतात, हे प्रासेद्ष्च आहे. ओं. ४०२-- लाप्रमाणे
सवे वेद जेव्हा “जित हाऊन स्तब्ध होतात, त्यावेळी मीच स्वत: प्रगट होउन
माझ्या स्वरूपाची योग्य ती निश्विति करतो, ” भगवान् म्हणतात, की,
महासिद्धातांच विवरण करता न आल्यामुळें, वेदांना लाज वाटून ते मूकता
स्वीकारतात. अ३॥ स्थितीत आपणच स्वतः प्रकट होऊन, माझ्या परबह्म-
स्वरूपाची प्रतीति मला आणून द्यावी लागते. इंश्वरानींच अवतार घेतल्यावर
मग ल्याच्या स्वरूपाची आळख ६"ण्यास काय वेळ ६ पण वेद जेन्हां लाजून मूकता
स्वीकारत!त, त्याची जव्हा बाबडी वळते, तेव्हा जगाला आपल] स्वरूपाची
प्रतते आणण्यासाठी भगवंतांना अवतार ध्यावा लागता. श्वातिज्ञात-- तिन्ही
वेद. ते म(चे इ०-ज्या स्वरूपाचे वणन करतांना वेद मुके झाले, ते स्वरूप मी
माझ्या अवतारानें स्ष्ट करतो, प्रकटोनिया- प्रगट होऊन, ओ. ४०३--
“८ नंतर बेदासहित सवे जग जेथे लय पावते, ते शद्ध आत्मज्ञानही
जाणणारा मीच हाय. ” जे आत्मज्ञान म्हणज * ब्रह्मसत्य॑ जगन्मिथ्या
हँ ज्ञान झालें असतां, जग व वेदासारख्या सवं वस्तु मिथ्या आहेत
अशी प्रतीति येते, तात्पये जग व वेद यांना खेर अस्तित्वच नाह हें समजतें,
ते आत्मज्ञान अथवा ब्रह्मज्ञ न जाणणारा मीच आहे, असें भगवान् सांगतात,
अर्थात् भगवंताशिवाय त्याचेच ज्ञान दुसऱ्या काणाला असणार १ या ओवीत
व पुढें ' वेदात इृह्वेदविदव चाहम् ' या पदावर व्याख्यान चाललें आहे.
जग खोटं, मिथ्या आहे हं समजलं कीं, ते नष्ट झालंच. कारण मिथ्या वस्तूंना
खर॑ आस्तत्व कुठचे £ पण जगाचा आभास जसा आपल्यावर ( परत्रह्मावर )
केला जातो, तसें जगार्चे खर ज्ञानही आपल्या ठिकार्णांच असते
असें म्हणतांना, भगवान् अज्ञान व ज्ञान दोर्नाही आपल्या ठिकाणी असतात
असेंच प्रतिपादन करतात, यालाच दृष्टांत देतात, आओ. ४०४-- “ ज्याबेत्टी
"निजलेल्माला जागे केलें असतां, ल्यानं स्वप्नांत पाहिलेल्या वस्तु आपल्या-
११९
एरीवाय दुसऱ्या कोणी नव्हत्या, आपणच त्या वस्तू झाला होता, असे
त्याला समजतें, व मग स्वप्नांतळे आपण व जागपणचे आपण ह॒ एकच
ह त्याला 'दिसन येतें ” झापेंतल्या स्वप्नांत आपणच अनक वस्तु झालों
हाता पण तं खाटे अस ज्याप्रमाणे जागा झाल्यानतर त्या माणसाला कळन
यत, तसंच स्वप्नांत अनक वस्तू झालला आयण, व जाग़ृतावस्थताल खरे
आपण, हे दोनो एकच, अशी त्याला जार्णाव होते. म्हण्जे स्वप्नांतील
आभासयुक्त मिथ्याज्ञान हें जसे त्या निद्रितमाणसापासून उत्पन्न झा होतें,
तसेंच . जागेपणार्चे॑ खरं ज्ञानही व्याच्याचाठिकाणी असते. परत्रह्मा-
चचीहा अशीच स्थिति आहे. परब्रह्मावर जगदाभास झाल्यावरचे मिथ्याज्ञान
व परब्रह्माचे स्वस्वरूपाचे केवल ज्ञान, हो दानी परब्रह्माच्या ठिकाणीच
असतात. स्वप्नांतळ आपण व॒जाभेपणीचे आपण, हे जस एकच, तसेंच
जगाचा आरोप कलेले परत्रदह्म व एकमेव असगारं निरुपाधिक परब्रह्म एकच,
असा अथे दळी पावज्ञे -- दिसू लागते. ओ. ४०५- * त्याप्रमाणे
भदबुद्धाविराहेत असगार माझें एकत्व माच जाणत असून, असा वध
होण्यास आत्मस््षद्य जाणणारा माच कारण आह. ” परब्रह्म हें जग'न्या
उगघापासून अलेप्त असल्यानें, त्याच्या ठिकाणी भेद संभवत नाही.
आपल्या एकत्वाची, अभेःत्वाची जाणाव परब्रह्माला आहे. असा एकत्वाच। बोध
किंवा ज्ञान होण्यास परत्रह्मच कारण आहे. दुज्ञेन विण -- भेबुद्धि-
विरहित, उपाधिविरहित. ओ. ४०६--' तर हे वीरा अजुना ! जाळलेल्या
कापराच्या मार्गे ज्याप्रमार्णे त्याची काजळीही राइत नाहीं व अमीही राहत
नाही, ” त्याप्रमाणे आत्मज्ञान होऊन परत्रह्मांत मिळूत गेलेल्याच्या ठिकाणीं
अज्ञान व ज्ञान दोनीही संभवत नाटींत. तो अज्ञानाच्या तसाच ज्ञानाच्याही
पलीकडे गेलला असतो. आ. 8०७- त्याप्रमागें समूळ अज्ञानाचा नाश
करणारे ज्ञानही ज्या वेळेस लय पावते, त्यावळीं त नाहीं असेही म्हणवत नार्ही,
व आहे असेंही म्हणवत नाही. ” परमात्म्याचे खरे ज्ञान होउन ज्ञाता त्यांत सवेस्फी
मिळून गेल्यावर मग तथ ज्ञाता, ज्ञेय व ज्ञान ही त्रिपुटीच नष्ट हाते. अशी
अभिमानत्रिपुटी नष्ट झाल्यावर, मग तेथे ज्ञान नाहींच असें म्हणावे लागतें.
पण जोपयंत ही अभिमानभ्रिपुटी नष्ट होत नाद्दी, तोंपर्यंत तेथ ज्ञान आहेच असं
१२९०
म्हणावे लागतं. म्हणून ' ज्ञान आहे असेंही नाही व नाहीं असेंही नाहीं ' असें
जें वर म्हटलें आहे, ते या अभिमानत्रिपु्टांच्या अनुक्रमें नाशाच्या व अस्ति-
त्वाच्या दृष्टीने म्हटल आहे जे बुडे ज्ञाप-जेव्हां नामशेष हात ज्ञानाचाही
जेव्हां मागमूस राहत नाहीं. पुढील ओवीत हांच परमात्म्याचा केवल स्थाते
सांगतात. भो. ४०८- असें पहा की, आपल्य़ा पत्त्यासह ( आपला पत्ता मागें
न ठेवतां ) जग चोरून आपल्या बरोबर घेऊन गलल्या चोराला कोण हुडक:
णार £ हौ जी ( जग हो गेळं व चोरहो गेल! ही ) स्थाते, तीच माझी
( परमात्म्याची ) केवलावस्था होय, ” जग हें अज्ञान व ल्याची चोरी
करणारें म्हणजे त्याचा नाश करणारें ज्ञान, या दोबींचा मागमुस जेथे लागत
नाहीं ताच परब्रह्माचो छुद्धावस्था होय. ज्ञानाला येथे चोराची दिलेली उपमा
चातुयांची आहे. अज्ञानाला ( जगाला ) चोरून नेणारा ह चोर ( ज्ञान )
फार अट्टल आहे. येथे या ज्ञानरूपी चो'/1नें जगरूपी अज्ञान चोरून
नेल, नष्ट केले, व तं चारून नेतांना, या ज्ञानख्पीं चोराने आपला मागमूसही
ठेवला नाहीं. याचा अथ असा का, ज्ञानाने अज्ञान घालावेलेंव तें ( ज्ञान )
स्वतःही नाहींसें झाळें, जगाच्या मिथ्याभासाला, अज्ञानाला घालवून सतःही
ज्ञानाने नाहींसे होण्याची जी अवस्था, तीच परत्रह्माची छुद्ध किंवा कवलावस्था होय.
ज्या स्थितीत ब्रह्मेक्य झाल्यामुळें ज्ञाता, ज्ञय़, व ज्ञान ही अभिमानत्रिपुटीच
नष्ट होते, तीच ही केवलावस्था होय पुढील ओवीत या श्लोकाच्या विवरणाचा
उपसंहार केला आहे. ओ. ४०९- “' याप्रमाणें केवल्यपद!चा स्वामी जो
श्रीकृष्ण, त्यानें * स्थावर व जंगम पदाथे हे सवे आपगच व्यापले आहेत
असे सांगतांना, आपल्या उपाधिरहित शुद्ध स्वरूपाच्या विवरणांत आपल्या
विवरणाचें पर्येढ्सान केळे. ” रूप करण --सांगगे. ठो केळी -- पर्यवसान
केल, निरुपाहती -उपाधिरहित, शुद्ध अशा स्वरूपांत. या ओवीपासून
४१२ ओवीअखरपयेत संजय किंञा ज्ञानेश्वर यांपैकी कोणीतरी हा अलुन-
श्रीकृष्ण संवादाचा गोडवा जणुकाय पाहूनच वशेन कर्रात आहेत |
ओ. ४१०- “' ज्याप्रमागें आकाशांतला चंद्रोदय क्षीरसमुद्रांत प्रति-
विंबित व्हावा, त्याप्रमाणें श्रीकृष्णांनी केलेला हा आत्मबोध अजुनाच्या हृदयांत
ठसला, ” श्राकृष्णांनीं केलल्या ज्ञानप्रबोधाला चंद्रोदयाची ब॒अजुनाच्या!
१२१
हृदयाला क्षीरसमुद्राची दिलेली उपमा, जितकी हृद्य तितकीच साथे अशी
आहि. यालाच आणखी दष्टात देतात. ओ. ४११- '* किंबा उत्तम गुळ-
गुळीत सिंतीवर जसं तिच्या समोर काढलेलं चित्र प्रतिबिंबित होत, तद्वत
अजुन व श्रीकृष्ण यांमध्यें तो बोध नांदला. ” श्रीकृष्णाने क्षेलेला ता बोध
अजुनांत तसाच प्रतिथिबित झाला, त्याच्या हृदयांत तसाच ठसला. प्रति-
भींती चोखटे- समोरच्या ( 0७]०७1६७ ) उत्तम भीतीवर. यावर
अजुन श्रीकृष्णाला आणखी प्रश्न करणार आहे, याचा प्रस्ताव करतात,
वास्तविक हा मधलाच श्रीकृष्णाजुनपवाद ज्ञानेश्वरांनींच स्वतंत्रपणें कल्पिला
आहे, याला मूळ ग्रीतेत आघार नादी. ओ. ४१०२-- “ कारण जसजसं
परब्रह्माचे स्वरूप समजते, तसतसे गोडाला बळ येतें. म्हणून अनुभावेकांचा
राजा जो अजुन, तो श्राकष्णांना म्हणाला, ” अजुनानें मर्ध्येच श्रीकृष्गाला प्रश्न
कां विचारला, याला हे ज्ञानेश्वरांना कारण दिलें आहे. फार काय आपणहा
जो श्रीकृष्णाजुनसवादाचा नवीन प्रकषेय कालपिला आहे, त्याचें ज्ञानेश्वर जणु
समथ्रेन व करीत आहेत. वबस्तुस्वम(3०”--परखह्मस्वरूप, फावे -- समजतें,
लाभते. गोडिये था3”-रगोडीला बळ चढते गोडी वाढते. गितकं ऐकावं
तितकं अधिक गोड वाटतं. अजुन म्हणाला. ओ. ४१४- “ देवा |! आपण
आपल्या उपबिरहित व्य़ापकरपणाचें जे खरूप प्रसंगाच्या ओघांत सांगितलेंट, ”
वर ओं. ४०९ मध्ये श्रीकृष्णांना आपल्या उपाघिरहित शुद्ध ररूपांत आपल्रा
विवेचनाचें जे पयेवसान केळे, ते इतर विषयविवेचनाच्या ओघांत केलें,
असं आपले स्वरूप सांगगे हा क्रांही त्याच्या विवेचनाचा मुख्य विषय
नव्हता. म्हणून अजुन पुढील आओंबोत म्हणतो की, अशा प्रसंगानुसार
केलेल्या आपव्या उपाधिराहित स्वरूपाच्या विवचनांत थोडा फार कमीपणा
राहिला असण शक्य आहे. तर तें आपलें स्वरूप निखालसपगे सांगा.
व्यापक्पण बोलतां- ६ जड व अजड पदाथ मीच व्यापून राहिलो
आहे. ” असे सांगतांना, निरुषपाथिक- उपाधिरहित, शाद्ध, प्रथंगता<
प्रसंगोपात्त, आ. ४१४- *“ तंच पुनः आणखी एकदा यथासांग मल!
सांता. ” यावर द्वारकानाथ श्रीकृष्ण म्हणाले, “ फारच चांगली गाष्ट
आहे, ” अजुनाची दवी विनंति श्रीकृष्णांनी मान्य केलो, अवेगपणे--
१२२
अव्यगापर्णे र् यथासांग. (छ्रांघणे कीजो-सांगण्याचें करा, सांगा भले कले-
फार वांगली गोष्ट बोललास यापुढोल ओ. ४१५--४२७ मध्ये, श्रीकृष्ण व
अजुन यांमधील, उत्कठ प्रेमाचे ज्ञानेश्वरांनी वणन केलें असून, हा प्रेमाचा
प्रसंगही त्यांनी मध्यंतरी स्वतैत्रपणेंच योजिला आहे. ओ. ४१५५--
“ तर आम्हांला या विषय्रावर एकसारखे बोळत राहण्याची आवड आहे
पण काय करावें ! तसा योग्य ( आधिकारी ) प्रश्न करणाराच मिळत नाहीं
आपल्या निझुपाधिक शुद्ध खरूपावर बोलत राहण्याची आपणास होसच आहे,
असे सांगून श्रक्रष्ण आतांपर्यंत तसा प्रश्न करणारा आपणास मिळाला नस-
त्याचें बोलतात. अजुनाच्या रूपाने आतां तसा अधिकारी प्रश्न करणारा आप-
णास मिळाला, अपेंच त्यानीं येथे ध्वानित केळे आहे. कोडे -- आवडीने
कातुकान, बाला भावड--बालण आवडत, पुखषत-< पुच्छा करणार,
न जोडे-- मिळत नाहीं. तेखे-योग्य अते, विषयानुरूप, श्रीकृष्ण अता
अजुनासारखा प्रश्न करणारा मिळाला म्हणून समाधान व्यक्त करतात.
ओ. ४१६--'' तू आज ज्या अर्था तोंड भरून प्रश्न करण्यास आला आहेस,
त्या अथी माझ्या इच्छित मनोरथाचे तुझ्यारूपाने फळच मळाले आहे. ” श्री-
कृष्णांच म्हणणें असें की, अजुनाच्या प्रश्न विचारण्यास येण्याने, आपल्याला
आपल्य़ा आवडत्या विषय्रावर बोलण्याची संधि थिळन, आपले इच्छित मनो-
रथ पूणे झालें. तांड भरून -- विस्ताराने, स्पष्टपणे. * तोंड भरूत बोलणें
असा वाक्यप्रयोग आजहो आपण वापरतो. भआाजि मनोरथाल इ.--
आज त॑ माझ्या मनारथाला फल प्राप्त झाला आहेत. जोडलासं-- प्राप्त
झाला आहेस. आपगास प्रश्न करूत लांचे उत्तर देतांना, व अशाप्रकार आपल्या
जिव्हाळ्याच्या विषयांवर बोलण्यावी सवि निळतांना आपगास केत्रढा आनंद
होत आहे, ते. श्रोकृष्ण पुढील अंवीत वगन करतात. आं. ४१७--
“. अद्वेतसाक्षात्कारानंतर जें परबह्मसुख भोगायला सांपडत, ल्या
सुखाचा अनुभव घडाविण्यास तू सहाय्यफर्ता झाला आहेस, व अशा-
प्रकारचा प्रश्न करून तूं माझे मलाच सुख देत आहेत. ” म्हणजे परत्रह्माचा
साक्षात्कार होऊन त्यांत मिळून जाण्याच्या मोक्षानें जे खुख मिळतें, त्याच
सुखाच) अनुभव ( माझ्या तुझ्या द्वेत स्थिती तही ) देण्यास दू. मला सहाय्य
१२३
केले आहेस तुझ्या प्रश्नानं मळा ( परमात्म्याला ) आत्मा भेटून जो ऐक्याचा
आनंद होतो, तोच अनुर्भावेण्यास आज मिळाला आहे, त्यामुळे मला स्वात्म-
सुखच लाभले आहे. तुझ्या प्रश्नाने मला अतीव आनंद झाला आहे, असा
भाव. जे-जे सुख अद्वेताने, आत्मापरमात्मेक्यानें मिळते. विरजे --
विरजा > सहाय्यकर्ता, मज्ञ माझे--म'झें मलाच, परमात्म्याला मला
माझच सुख म्हणज आत्मसुख होय. यालाच द्ष्टांत देतात. ओ. ४१८-
“ ज्याप्रमाण॑' आरसा जवळ केल्यानंतर आपल्यालाच आपलें स्वरूप दि
त्याप्रमाणे (त्या आरशाप्रफार्णेंच) तूं संवाद घडवून आणणाऱ्यांचा ( ऐक्य घडवून
आणणाऱ्यांचा ) शिरोमगि आहेस. ” सारांश अता की, आरसा जसा यांत
पाहण्याऱ्याचें आपल्यांत प्रतिथिब पाडून, बिबप्रातबेंबाचा संवाद ( ऐक्य )
दाखवितो, त्याप्रमाणेंच अजुनानें हा प्रश्न कहुन श्रीकृष्णांना त्यांच्याच
आत्म्याच्या ऐक्याचे सुख दिलें. श्रीकृष्णांना आपलाच आत्मा आपण अयुंनांत
पाहत आहो असं वाटून त्याच्याशी असलेल्या मनोमील्नाचें सुख झालें. एकादा
मचुष्य आपल्याशी एकादेल असल्याचें पाहून आपणास जे सुख मिळत, तक्याच
प्रकारच सुख श्रीकृष्णंना झाले. आपणपय़ां-आपगच, आपल्या डोळ्यानं
आपणच दिसतो. संब॥दियां-ऐक्य करणाऱ्यांमध्ये. आरशाचा हा दृष्टांतही येथ
अत्यंत अनुरूप य साथे असाच आहे. पुढ श्रीकृष्ण अत्येत प्रेमानें म्हणतात. ओ.
४१९-' हे मित्रा | तुला एकादे गोष्ट समजली नाह| म्हणून तूं ती विचारावास
व तुझा प्रश्न ऐकून घेउन ( याचे उत्तर न देतांच ) आम्हीं उगीच बसावें, हा
प्रकार कांहा आम्हांला शाभत नाही.” “तूं विचारावंस व आम्ही तुला न सांगावे
हें कांही बरं नव्हे ! कारण तुझ माझ संभघच तसे ऐक्याचे आहेत, ” असं म्हण-
ण्याचा श्राकृष्णंचा आशय आहे. नेणो[नि-न समजल्यामुळे. पारेखोनि-तुझा
प्रश्न ऐकून घेऊन. पाडु-प्रकार. मिरवणं-शोभणे. प्थ-आम्हांला. अजुनाला
आटिंगन दिल्याशेवाय श्रीकृष्णांना राहवलं नाही, हा प्रसंग ज्ञानेश्वरानी स्वप्रतिभेनें
निमाण केला आहे. ओ. ४२०-'' अत म्हणून श्रीकृष्णांनी अजुनाला आर्ठिंगन
दिले, त्याच्याकडे कृपादष्टीने पाहिलें, व पुन; अजुनाशी बोलण्यास त्यानी
प्रा/ंम केला. ” माघोते-पुन; मध्यंतरी या आ/लिंगनाने बोलण्यांत खंड
पडला होता, तें बोलणें पुन; सु€ूं कल, त्राळा। आदारले -तोलण्याचा स्वीकार
११९४
केला, बोलण्यास प्रारंभ केला. आपलें अजुनाशी असगारे ऐक्य श्रीकृष्ण पुढील
ओर्वात व्यक्त करतात, ओ. ४२१- ज्य़ापमाग दोनी आठांतून एकच बोलगे
निघतें, किंवा दानी पायांनी एकच चाले हातें, त्याप्रमाणें तुझे प्रश्न विचारणे, व
माझं त्याला उत्तर देणे, हे एकच होय. ” तुझ्य़ा विचारण्याचा व माझ्या
सांगण्याचा परिपाक एक्राच विवेचनांत होणार आहे. दाहोर्नाही ॥वषयप्रीत-
पादना'च एकच काये होणार आहे. दोन ओठ किंवा दोन पाय जसे परस्परांना
आपापल्या क्रियांत <पक्रारक होतात, ल्याप्रमागे तुझा प्रश्न व माझं उत्तर, हे
विषयविवचनांत परस्परांना उपकारक आहेत. आपले दाघांचे ऐक्य श्रॅकृष्ण
आणखी स्पष्ट करतात, -ओ. ४२९२- “ याप्रमाणें मी व तूं एकच आहो असं
समज. येथे उत्तर देणारा (मी ) व प्रश्न करणारा ( तूं) असे आपग दोघे
एकच आहो. ” पुकाथाशे--दोघांचा समान अथ आहे, दोघांचे ऐक्याच आहे
असें समज. सांधतं पूसत-सांगगारा, उत्तर देणारा व विचारणारा यांच्यांत
भेद नाहींच म्हणून ज्ञानेश्वर पुढील ओवींत श्रीकृष्णाच्या मनाठ्या याराचे वर्णन
करतात. ओ. ४२३-" याप्रनागे प्रमाने भुळठेला श्रोकृष्ग, अगेनाला आलिं-
गन दिल्याच्या स्थितींत तसाच राहिला, मग आपगच भिऊन ( आपल्यार्शांच)
म्हणाला, “ अजुनाशी इतक्रे प्रेम असणे बरें नव्हे ! ” प्रेमानें वेडा झालेल्या
श्रीकृष्णाने अजुनाला आरिंगन देऊन त्याऱ्याशी एअ्य केलं, ब तो तशा
एक्याच्य स्थितीतच थोडा वेळ राहिला. पग नंतर तो एकदम चमकळा, मार्गे
ओ. ४२० मध्यें, त्याने अजुनाला एकदा आठिंगन दिलेच होते, ब आताही
पुनः आलिंगन देऊन अजनाशी जर अद्वेत झाले, तर मग अशा दोघांच्या एक
होण्याने, अद्वेताने, अजुनाच्या प्रमाचा आनंद उपभोगाय-त उरणार तरी काण १
अजुनाचे प्रेमसुख जर आपणास अनुभवावयाचें आहे, तर त्याच्याश अस अद्वेत
होतां उपयोगीं नाहीं, म्हणून, श्रीकृष्णानीं एकदम चमकून जाउन, हें अजुनाशी
इतके झालेले ऐक्य बरे नव्हे असें म्हणून, ते॑कमी केलें ह्वेताने, आपण
व अजुन हे निराळे आहो अशा समजुतीने, जसा परस्परांतील प्रेमलुखाचा
आस्वाद घेतां येतो, तसा आपणगादोघांच्या ऐक्यानें, अद्वेतार्ने तो घेणें अशक्य
आहे असें वाटून श्रीकृष्ण अशा अद्वत घडवून आणणाऱ्या आलिंगनाला भ्याले.
मोह मूलल1--प्रेमानें वेडा झाला, आलगिला--इ० आर्लिंगल्या ठिकाणी
११५
तेसाच थोडा वेळ राहैला. बिहाल!- भ्याला, दोघांतल्या खऱ्या प्रेमाची
माधुरी चाखायची असल, तर तेथे द्वेताचा आश्रय केलाच पाहिज, या तिद्धांत।ला
दृष्टांत दतात. ओ ४२४--" उसाच्या रसाची ढेप झाली तरी त्यात क्षाररूपी
हीग मिसळावाच लागतो, नाहीतर अद्वेपसुखा ची मूळची गाडी नासून जाईल.”
गुळाच्या ढेपचा गोडी वाढवावयाची झाल्यास, ल्यांत जसा क्षारूपी हीण
मिसळावा लागतो, ल्य प्रमर्णे ऐक्याचा, अद्वोताचा खरा आनंद उपभो-
गायचा असेल, तर तेथे ठतरूपी होगे मिसळ च॒ पाहिजे. नाहींतर
मूळची गोडीच नष्ट होईल, कारण सगळेच अद्गेत झाडे, तर केणी
कोणाची गोडी चाखायवी १ युळांत जर क्षार मिसळला नादी, तर
त्याच्या गोडीत लज्जय येगार नादीं, त्याप्रमाज दवेत!न, मिन्नमावानेंव प्रेमाची
खरी गोडी चाखतां येते. डाल-ाढेप, ॥किडाल-दिणवट (वि). लबण-
क्षार, रलखाल-गोडी, थितं-मूळची. ज्ञानध्वरकाढी गूळ राघताना यात क्षार
टाकण्याची पद्ठाते होती असे दिस. सारांश खर ऐक्यसुख भोगायला हेताचा
आश्रय घेग भाग आहे. आ. ४२५-- श्रीकृष्ण म्हणतात, ““ मूळचच
आम्हीं नरनारायग असल्यामळे, माझ्यात व याच्य़ांत ( अज्ञोनात ) वेगळेपगा
नाहीच. पण आता माइनाठकानी आललं हे प्रेमाचं भरतं, माझ्या ठिकायीच
जिरून जाऊ दे.” अजुन नर तर मी नारायग असल्यामु, आम्श दोघांचं ऐक्य
सिद्धच आहे. आतां आणली आरिगन देऊन काढी आमच ऐक्य तिद्ध कण्ण्यचें
कारण नाह, पण कांही असलें, तरी अर्जेनाला आलिंगन देण्याची माझ्या मनानें
जी उचल खाली आहे, ती आतां जागच्याजागींच जिरवली, दाबली, प।दिजि.
बेग-आलिंगन देऊन एकरूप होण्याचा माझा आवग. खीने -वगळे. आ.७२६-
* अश बड़ीनें श्राकृष्ण अजञेनाला म्हणाले, “ हे वीरश्रेष्ठा! तुझा तो प्रश्न तरी
काय आहे ६” आतापर्यंत आर्किंगन देण्याच्या भरात अजुनाने ओ. ४१४ मध्यें
विचारलेला प्रश्न, श्रीकृष्ण विधूनच गेळे ह.ते. आतां त्याना त्याची आठवण
होऊन, असुनाला ते पुनः त्याबद्दळ विचारात आहेत, श्रीदष्णाजुनांच्या प्रश्नाचा,
मध्यंतरी लांच्या आलिंगनाचा ब ल्या प्रश्नाच्या त्यामुळें घडलेल्या विस्नरणाचा
असें सर्वेच प्रसंग येथे ज्ञानेश्वरांना मोठ्या जिव्हाळय,नें, चित्रिळे आहेत.
अजुंनासारख्या शानी. भक्तांचे व - भनपेताचे परस्पर संबंध पणणन करतांना,
र्र्द
ज्ञानश्वरांनी कदाचित भगवंतावराल आपली भक्ति अजुनाच्या रूपानेंच व्यक्त
करण्याची संधि येथे साधून घेतली अपावी, ओ. ४२७- पण अर्जुनाची
देखील तीच अवस्था झाली होती. “ इकडे अजुन जो श्रीकृष्णांत
अगदीं रममाण झाला होता तो पुनः आपल्या भानावर येऊन आपल्या
प्रश्नमालिकचें उत्तर ऐकण्यास तयार झाला, ” श्रीकृष्णाच्या ध्यानांत गढून
गेल्यामुळे, अजुनाला देखील आपल्या प्रश्नांचे विस्मरणच झालें होतें.
श्रीकृष्णांनी स्मरण करून देतांच तोहीं त्यांची उत्तरे ऐकण्यास आतुर झाला,
विरत-- रममाण झालेला. परतोनि माधोता-- पुनरपि भानावर येऊन.
आईकों घांबला- आपल्या प्रश्नांची उत्तरे ऐकण्यास, किंवा आपण विचार-
लेल्या प्रश्नांचं झालं तरी काय हें ऐकण्यास आतुर झाला,
आ. ४२८ -“ तेंव्हा स्द्रीदित वाणीनें अजुन म्हणाला,“ महाराज ! आपलें
उपाधिर हित असे स्वरूप सांगा. ? निरूपाथिक- उपाघिरहित, शद्ध, ओ.
४२५९ - अजुनच्या या बोलण्यावर ते शाहवर श्रीकृष्ण, त्याचेंच विवेचन कर-
ण्यासाठी उपाधीच्या दोन प्रकारांचे वर्गन करतात, छाार्हि--श्वेग धारण कर
णारा श्रीकृष्ण, तैचि इ. अजुनाने विचारलेले शुद्ध स्वरूप सांगण्याच्या दृष्टीने,
दोहि भागा- दोन प्रकारांनी यावर कोणाला जी शेका येण्याचा सभव आहे,
तिचा उल्लेख करतात. ओ. ४२० --'' आपलं उपाधिरहित स्वरूप सांगा
असें विचारल असतां, श्रोकृष्ण प्रथम उपार्थाचेंच कां वणेन करतात अश्नी
हुका जर कोणाला येईल. ” श्रीकृष्णाला अजुंनारने आपल्या उपाधिराहेत शुद्ध
स्वरूपाचं विवरण विचारलें असतां, ते करण्याचे सोडून श्रीकृष्ण उलर
उपाधीरचेच प्रथम वणन कां करू इच्छितात, अश्शी हका कोणी जर उपस्थित
करील, तर त्याला पुढील ओवबींपासून दृष्टांतांनी उत्तर देतात. वाचकांच्या
किंवा श्रोत्यांच्या अश्या शका अगांदेरच अपेक्षून त्यांना श्रीकृष्णांच्या
अधिकारवाणीनें उत्तर देण्याचें धोरण ज्ञानेश्वरांनी प्रस्तुत अध्यायांत मागे
दोन तीन ठिकाणी स्वीकारले आहे, ओं. ४३१-- '“* तर ताकाचा भाग
निराळा काढणे, म्हणजेच लोणी काढगं होय, किंवा चोख सोन्याची शुद्धि
म्हणजे लांतौल हिणकस तोडणें होय, '' शुद्ध ताक पाहिजे असेल, तर त्यांतील
१२७
लोणी एकीकडे काढावें लागतें, किंवा शुद्ध सोने अपेश्षायचें असेल, तर त्यांतील
हिणकस भाग बाजूला काढावा लागतो. ल्याप्रमाणे आपले निरुपाधेक
स्वरूप पहावयाचे अथेल, तर लख्यांताल “ उपाधि ? निराळी काढली पाहिजे,
म्हगजे परभेबराच्या खरूपाला अशुद्दता आगगाऱ्या उपाधीचेच वणेन प्रथम
करणं अवश्य आहे. जग, संसार, अशा उपाधापासून परत्रह्मखरूप निराळे
काढलें पाढदिजे. चोण्णाचिप्रे- चोख सोन्याची कीड-हांग. आणखी
दृष्टांत योजतात.
ओ. ४३२९--- पाण्यावरचे शेवाळ हातानें एकीकडे सारल्यावर मूळचे
स्वच्छ पाणी खालीं असतेच. तसेंच ढग नाहींस झाल्यावर आकाश मूळचे स्वच्छ
असतेच.” त्याप्रमाणें भगवंताचे म्हणणे असें की, मूळच्या निमेल व शुद्ध पर-
ब्रह्मावर जगाच्या उपाधीचें आलेलें आवरण एकाकडे सारले, म्हणजे मुळचे शुद्ध
परब्रह्म दिसण्यास अडचण पडत नाही. यासाठी ही उपांध दूर करून शुद्ध
परब्रह्म पाहण्यासाठी उपाधीचा बिचार अगोदर करणें भाग पडतं बाबुल-
शोवाळ. आईइते-मूळचें. तसेंच ढग नाहींस झाल्यावर नेहमींच असगारे शुद्ध
आकादा स्पष्ट दिसू. लागतें. ओ. ४३३ -- धान्याच्या दाण्यावरील कोड्याचे
आच्छादन काढून टाकून तो त्यापासून वेगळा केलेला दाणा हाती घेण्यास
काय हरकत आहे १ त्याप्रमाणें परब्रह्मावराळ जगाची उपाधि बाजूला काढन टकून
शुद्ध परजह्मस्वरूप पाहायला काय ऱ्रकत आहे £ अशी ही उपाधि बाजूला काढ
ण्यासाठींच तिचें विवेचन प्रथम करण अवश्य आहे असा भाव. यु डाला-अच्छा-
दन. संडनु-सांडून, एकीकडे काढून कणु--घान्याचा दाणा, विरंगुला-हरकत,
अडचण आओ. ३३४-"' लयाप्रमागे परब्रह्मावर आरापित केलेल्या अश! उपाधीचा
तसा विचार करतां, जेथे वट झाला आहे, तेच परत्रह्माचें निरूपाघिक स्वरूप होय,
हें कोणाला न विचारतां निश्चित समजावें. ” परब्रह्मववर आरोपित केलली जगाची
उपाधि एकाकडे काढळी की, राहाल तें शुद्ध परबद्मव होय. हा सिद्धांत भगवंतांनी
वरील नि'निराळ्या दृष्टांतांनं सिद्ध करून दाखविला आहे विवा रितां-विचार
करतां. कोण्ह्याहे--या बाबतींत खात्री करण्यासाठी आगखी कोणाचें मत
घेण्याचें कारण नाह्दी, कारण द्वा सिद्धांत स्पष्टच आहे ओ. ४३'५- “ ज्याप्रमाणे
१९८
एकादी नवोढा स्री आपल्या पर्तांचें नांव न सांगण्यानॅच त्याचे नांव सांगत
असते व अशारितीने ज्या पतीच्या नावाची चर्चा करतां येत नाही, तंच आपल्या
स्तब्धपणानेच ती स्पष्ट करते.” यथे ज्ञानश्वरांनी शब्दार्तात अशा परब्रह्माचे स्वरूप
सांगतांना निल्याच्या कोंब 5 जाब्रनांतील एक काव्यमय दृष्टांत घेतला आहे
नवीनच लग्न झालेली मुलगी आपल्या पतीचे नांव घेण्यास लाजते व अस पाहून
तिच्या भेत्रिगी ' हें तुझ्य़ा पताचिं नांव कां? असे म्हणून अवक नार्वे !तंच्य़ापुढ
म्हणतात. पण ती मुलगी बाकीच्या सवव नांवांना ' हवे नव्हे ' अता नकार दऊन
आपल्या पतीच्या नेमक्या नांवाच्या वेळीं मात्र मुखस्तंभ बनते. या. तेच्या
विशिष्ट नामोव्चाराच्या वेळच्या मूकतेमुळेंच तेच नांव तिच्या पतीचे असल
पाहिजे, अशी खणगांठ तिच्या मेत्रिगी बांधतात अशा या गप्प राहण्यानच जज
ती नव्रोढा मुलगी आपल्या पतीचं नांव नेमके स्पष्ट करते, तद्वत् परत्रह्माच्या
स्वरूपाचा प्रकार आहे. कारण परब्रह्माचे नांव पातिनामाप्रमाणगचच चचच्या पढा-
कडचे असल्यामळे, जगांतल्या प्रत्येक उपाधीचा उच्चार करूज, ती परत्रह्माला
लागत नाही, असा प्रत्येक वेळीं निरास कल्यायंतर शेवटीं हा निरास करण्याचा
क्रम जथे थांबतो, जथे सर्वे उपा्धींची यादी संपून वक््याची वाणी कुंठित होते
तैच परब्रह्माचे निरुपाधिक खवरुप समजावयाचे आहे. “ यतोवाचो निवतत अप्र प्य
मनसा सह ” तेंच परब्रह्मस्वरय होय, न सघणं वारे-- न सांगण्यान, यथ
* वारे ? हा तृतीयिचा प्रत्यय आहे. रूप करी-सां"ते. बोलु निमालेपर्णे-
मूकतन. अचच्यांते -ज्याची चर्चा, चिकित्सा करतां येत नादी अशा
पर्तांच्या नांवास, ओं. ४३६--' दुसरे असें की, ज्याचें ( परद्रह्माचें )
वर्णन करतांच येत नाही, त्याचें वर्णन हें असेंच ( वरच्य़ाप्रमाशे ) करावयाचे
आहे. म्हणुनच लर्ईर्मापति श्रीकृष्णांनी ( निर्पाथिक परब्रह्माचे स्त्ररूप सांग-
तांना ) प्रथम उपाधीचा उल्लेख केला, ” परत्रह्माचें स्वरूप स्पष्ट शब्दांत
निश्चितपणे सांगतां येत नादी. मग तशा वर्गनाचा प्रयत्न करतांना ' त असे
आहि कां, तें तसं आहे कां ? असेंच उपाघियुक्त प्रश्न विचारले जातात व त्यांना
* ते असें-न'ही, त तते नाही,' अशीच शेवटी उत्तर मिठ्ठन, सवे उप चाचा शेवट
झाल्यामु 5, संपल्यामुळे, उपाविराहेत परत्रह्मव मग बाको राहत. म्हणून
उपार्धांची नामावळी जपल्य॥शिवाय परबहमस्वरूपाच्या बगंनाच्मा
१२९
प्रयत्नास हात घालतांच येत नाही, परह्म।चें अगर आम्म्याचें स्वरूप कसे आहे
असें विचारलें असतां, वेदांनींदेखील * नेति नेतीलयात्मा ? असेंच दिलेल उत्तर
प्रसिद्ध आहे, आगखी दरांत देतात. ओ. ४७२७- '“ शुध्द प्रतिपदेची चंद्राची
कोर नेमकी दाखविण्यासाठी, एकाद्या झाडाची फांदी दाखवावी लागते. त्याच
प्रमागे येथे ह! उपाधीची भाषा ( वापरलेली ) आहे. ” शुद्ध प्रतिपदेला चंढ्राची
कोर अस्पष्ट असते. ती आकाशांत नेमको कोठे आहे हे दाखविण्यासाठी, एकाद्या!
झाडाच्या फांदीचा आधार घ्यावा लागतो. अमक्य़ा फांदीस लागून चंद्र आहे, अस
म्हणून निदंश करण्याची चाल आहे. यथे चंद्र दाखविण्यास जसा फांदीवा आधार
घ्यावा लागतो, तसाच परब्रह्माचे निहपाधिक सखखरूप सांगण्य़रास!ठीं उपाधीचा
आश्रय करावा लागला आहे. येथे शाखा ही उपाधि व चंद्र हो उपदित वस्तु.
अशा या प्रकारास * शाखाचंद्रन्याय ' अशो वेदांतांतील परिभाषा आहे. नि इता-
नेमक्री, ओपाधिका बोली -उपाधिसेबेधीची भाषा. यापुढें भगवान् , जे पुरु
पोत्तमस्वरू्य विशद करगार आहेत, तें करण्यापूर्वी त्याच्या उपाधि ज्या क्षर व
अक्षर हे पुरुष, त्यांचे विवेचन त्यांना अगोदर कां करावे लागणार आहे, या-
संबंधीचा प्रस्ताव आतापर्यंत केला, “ पुरुषोत्तमय्रोग ? हा या अध्यायाचा मुख्य
विषय, पग ते झुन्द स्वप विशद करण्यपरापूर्वी, आपगास क्षर व अक्षर यांचा विचार
कां करावा लागत आहे, यांचे कारग वर आतापर्येचच्या वित्रेचनांत भगवंतांनी
दिलं आहे. पुरुषोत्तवसरूप ढे ज्पांच्य़ापासूल अगदी भिन्न आढे, पुरषोतम
ज्यांच्या अतीत आहे, त्या क्षर व अक्षर पुरुषांचे प्रथम खध्पसांगून या
उपाधीपासून सर्वस्वी अलग असगाऱ्या पुरुषोत्तमाचें स्वरू्य, भगवान रोज 2
सांगगार आहेत. याच टप्टीने अजुनाचा मध्यंतरीचा विरुपाधिक स्वरूपक्रथनाचा
प्रश्न लक्षांत घेऊन, श्रीकृष्ण पुढील १६ व्या श्होकापातून क्षराक्षरावचार सुरू
करीत आहेत,
( स्छोक १६) -- “या लोकांत * क्षर? आणि * अक्षर ' हे दोन
पुरुष आहेत, क्षर म्हण्जे सव (नाश त) भूते, व कूटस्थ म्हणजे या सवे भूतांच्या
मळाशी असणारे अव्यक्त असें प्रक्ाततत्त्व, त्यालाच अक्षर अर्थ म्हगतात. ” येथे
क्षर व अक्षर यांना पुरुष म्हगण्यांत, सांख्पांचीच पारेभाषा वापरली आहे. श्रीकृष्ण
यानंतर ओ. ४३१८ पासून अजुनाल' इत्तर देण्याचा प्रारंभ करीत आहेत.
९२५५८
आ. ४३८--मग श्राक्ष्ण म्हणतात. “ हे सव्यसाची अजुंना | या संसाररूपी
नगरांची वस्ती सगळी दोन पुरुषाची लहान आहे.” या संसाररूपी गावांत दोनच
माणसं राहत आहेत. खविय़ां-सगळी, सवथा. दांचो-अल्प, लहान. ओ.
४२९-." ज्याप्रमाणे एवढ्या या आकाशांत दिवस व रात्र ही दोनच नांदतात,
त्याप्रमाणें या संसाररूपी राजघानींत हे दोघेच (दोन पुरुष ) राहतात. ” येथेच
पुढील ओंवीत पुरुषात्तमाचा तिसऱया पुरुषाचा उल्लेख कहुन ठेवतात. वास्तावेक
मूळ श्लोकांत कांहीं तो अभेप्रत नाही, ओ. ४४० -- आणखी एक तिसरा पुरुष
आहे, पण त्याला या दोघांचे नांव देखाल सहन होत नाहीं, कारण जो आल! को
नगरासह त्या दोघांना खाऊन टाकतो, त्यांचा नाश करतो. ” पुरूषोत्तम हा जो
तिसरा पुरुष, त्याचें ज्ञान झालें असतां, सव नामरूपात्मक मिथ्या भूतमात्राचा
( एका पुरुषाचा ) व प्रकृतीचा, मायेचा, अज्ञानाचा ( दुसऱया पुरुषाचा ) निरास
होतो. एकमेव पुरुषोत्तमाचें अथवा परमात्म्याचे ज्ञान झालें असतां, अज्ञान व
त्यानें उत्पन्न झालेला हा जगद।भास नष्ट होतो, असा भावाथे, पुरुषोत्तमाच्या
ज्ञानाचा उदय झाला असतां, संसार,सर्वे प्राणिमात्र, व प्रकृति, (माया) सवे ल्य
पावतात. त'ज्ञा-तिसरा. नांव न लाहे-या तिसर्या पुहषाढा, त्या दोघा पुरु-
षांचे नांव देर्खाल घेतलेले खपत नाही. पुरुषोत्तम हा ज्ञानमय आहे, तर ते दोन
पुरुष ( भूत व प्रकृति ) अज्ञानमय आहेत. मग त्यांचं जमाव कसें ६ ज्ञानाचं
अज्ञानाचा नाश हाणारच. ग्रादासि -€सारासह.
िव्त
ओ. ४४१-'' पण ती गोष्ट तूत राहू दे. अगोदर जे दोन या
संसाररूपी गांवांत राहण्यास आले आहेत, त्यांच्यापत्र्घाचें काय ते ऐक.
परियसो--एऐक. संसाराच्या गांवांत हे जे दोघे पुरुष, क्षर आणि अक्षर
राहण्यास आले आहेत, त्यांच्याबद्दलची गोष्ट ऐक. ओ. ४०२--' त्यापेकी
एक आंधळा, वेडा व पांगळा असा असून, दुसरा सर्वांगर्पीरपूणे आहे. पण
एकाच गांवासुळे ( एकाच गांवांत राहिल्यामुळे ) दाघांची संगत घडली. ” या
दोन पुरुषांपेकी एक जो क्षर, तोच जीव असून, त्यालाच गाढ सुघुप्तीसुळ किता
अज्ञानामुळे, आपल्या मूळ स्वरूपाचा विपर पडतो, व असा विसर त्याला पडला
की, जगाची उत्पात्ते हाई लागते. म्हणून या अज्ञानदरशतील जीचरूपी
ल येथ आंघुळा, वदा व पांगळा, अतएव अगह्याय असें म्हटल आहे.
१३११
दुसरा पुरुष जो अक्षर तीच मूल प्रक्षात असुन, प्रत्येक पदार्थाचा बीज.
भावही तीच होय. ही अबप्था पदार्थाच्या उपा्धींच्या नाशानंतर
येत असल्यामुळे, व ही. एकमेव, एकाजितशी अशी अवस्था असल्यामुळें,
या अवस्थारूपी हा अक्षर पुरुष, सर्वागांती पारिपूण असं थेथं म्हटले
आहे. कोणत्याही पदा्थीची परिगाते अथत्रा पूर्णत। झलल्यानंतर त्या पदार्थाचे जें
बीजांत शिरगे, उदाहरगाथे एकाद्या झाडाची फलांत परिणाते होऊन, त्या फलांत
पुनः बोजोत्पात्ते होते व या बाजात ते झाड अव्यक्तपणे प्रवेश करते, असं दू
प्रत्येक पदार्थांचे आपल्या बी जांत अव्यक्तवर्णे अक्षगें, या स्थितीला व येथे अक्षर पुरुष
अंक नांव दिळें असून, या त्याच्या सवेसाघारण व जोरदार स्वरूपाला, ' सवीगी
परिपूगे अथवा घडघाकट अते म्हटलें आहे. शिव([य जीवाला अथवा आत्म्या-
लाही पुर्ढाल उत्पतीसाठां या प्रकृतीची च अपक्षा असल्यामुळे, जीवाच्या अपेक्षेने
तिला खतंत्र असे कल्पिले आहे. सांख्यांच्या प्रकियेप्रमाश पुरुषाशी प्रकृतीचा
संयोग घडला की, जगदुत्पत्ति होते. पुरुष हा उदार्सांन असून प्रकृतीच सवे लाच्या
कडून हा जगाचा खेळ खेळविते. सांख्यांचा हा पुरुष म्हणजेच वेदांत्यांचा
* जीव * असून, त्यांची ' प्रक्षाते ' म्हगजेच वेदांत्याची ' माया होय, जीवाची
व प्रकृतीची गांठ पडली कीं संसार सुरू हातो, म्हणून या संसाररूपी गांवांत या
क्षर पुरुषांचा ( जाव, जगत् ) व अक्षर पुरुषाचा ( प्रक्राते ) संग घडतो, असं
या ओवीत सांगितळें आहे. या अध्यायाच्या प्रारंभी संसारवृक्षांचे ज॑ वगेन कर-
ण्यांत आलें आहे, त्यांत परजह्माला या वृक्षाचे मूळ काल्पल असून, त्याला मायेच
आळें पडलें कीं, हा वृक्ष वाढतो अंध जे सांगितळे आहे, त्याचें रहस्य हेंच की, पर-
ब्रह्मावर अथवा पुरुषावर मायेचे अथवा प्रकृताच आवरण पडल कां, जगदुत्पाते होते
हें समजावे. प्रकति हा. अज्ञानमनय असल्यामुळे, जीवावर अथवा पुरुषावर तिचा
अमल बसून या मिथ्या जगाचा विस्तार वाढतो, हृंच पुढील आंवीत स्पर शह्वांत
सांगितक॑ आहे. ओ. ४४१- त्या पेकी एकाला क्षर व दुसऱ्याला अक्षर अते
म्हणण्यांत येत असून, या दोघांनीच हा संसार व्यापला आह.” कांदणे.-भरगव्व
भरणें. जीव जगतू , व प्रक्ृति यांच्या संयोगानेंच हा जो स्थावरजंगम पदा-
र्यांचा उप्तात्ते, स्थिती व लय असा सारखा कम चालूं आहे, त्यालाच संसार
अल्ले नांव असून, हा संसार, पुरुष ( जोव ) व प्रकराते (माया) यांच्या
१ऱैर
संसर्गानेंच घडून येतो, या संसाराचे हेच दोन प्रधान घटक आहेत. येथे जीव,
जगतूऱ्क्षर पुरुष व प्रकृतिसअक्षर पुरुष, अशी परिभाषा मांडली आहे.
झो. ४४४--* आतां “ क्षर ' तो कोग, व “* अक्षरा चें लक्षण काय, याचा
सविस्तर अर्थ मी तुला सांगतो. ” येथून ओ, ४४५--४६७ पद्रेतच्य़ा तेर्वास
ओव्यांत “ क्षर ! कशाल! म्हणतात तें सांगतात.
ओ. ४४५-- “तर हे धनुधररा अजुना ! महत् व अहंकार यांच्यापासून
गवताच्या काडीपयेत, जे कांदी लहान व थार, हूलगार् व स्थिर, फार काय़ मन
व बुद्धि यांना समजगार॑ जे ज॑ कांदी अस्षेल.” सांख्यांच्या प्रक्रियेप्रमागे, मूळ
प्रकृतीपासूनच महत् अथवा बुद्धि, तिच्यापासून अहंकार ( अभिमान ) व त्याच्या
पासुनच पुढे एक्रीकड सातिकगुगामुळे पांच बुद्धपद्रेये, पांच कमॅद्रिय व मन अशी
सेंद्रियसृष्टि व दुसरीकडे तामसगुगामुळे पंचतन्नात्रे (शब्द, स्प्शे, रप, रस, गंध)
व त्यापासून पुढें पंच महाभूत (पृथ्चि, आप, तेज, वायु व आक्राश) अशी निरींद्रिय
सृष्टि कशी उप्तन्न होते,ते मागे आपग पाहिलेच. पुन! या संसारवृक्षाला रज'युणाच्या
वार्याने ज्या मनुष्यश्नाख। फुटतात, त्यांनाच पुढें सत्वयुगाच्या प्रकर्षाने त्रह्म-
लोक, शिवलोक अशी फले येतात,तर तमोगगाच्य़ा वाऱ्याने पश्नुपक्ष्यांच्या जीव-
जिवाणूंच्या व तृणाच्या हा हलक्या फांद्या कशा फुटतात, याचें वर्णनही यापूर्वी
आओ. १६१-१६९ व १९०, २०० या ओंव्यांत येऊन गळच आहे. मनुष्याला
त्याच्या सातिक तपश्चर्येने ब्रह्मलोक हें अंतिम फल मिळवितां येते, तर तामसाचरणानें
किंव कुकर्माने त्याला गवताचादी हृलका जन्म निळतो. म्हणून येथे महद।पासून तो
खालीं तृणापयेत, असा या आवींत मागील विवेचनाल। धरूनच उल्लेख केला
आहे. महदापासुन तृणापर्यैत गुणानुसार प्रकृतीचा जो सवे शाखाविस्तार, सवे
स्थावरजंगम, ल्हान थोर, अशा मनाला व बुद्धाींला आकलन होण्यासारख्या सवे
वस्तु, या 'अक्षर' संज्ञेत येतात. हेंच पुढील ओवींत आधिक विस्ताराने सांगितलें
आहे. लागोनि--पासून. पांगोरा-- काडी. वेविहि--प्यंत. ओ. ४४७-
“ जेवढे म्हणून पंचभूतापांसून झालेलं, नांव व रूप मिळालेलं व युणत्रश्रांच्या
टांकसाळींतून बाहेर पडलेले आहे ( ते सव * अक्षर या सैज्ञेंत येतें ) अइं-
कारापासून जी तामस म्हणजे निरींद्रिय सृष्टि निर्माग होते, तीच ही पंचभूतात्मक
सृष्टि होय, अशी पंचभूतात्मक निजीव सृष्टि, नामरूपास्बक' जग, ज्याल्ञ ज्याला
१२३
म्हणून नांव व आकार प्राप्त झाला आहे अद्ञा सव वस्तु, या सव त्रिगुणाच्या टांक-
साळींतूुनच बाहेर पडलेल्य़ा असतात. कारण रजोगुणापासून मनुष्यशाखा, तमो
गुमापासुन जडपदार्थांच्या शाखा, व सत्वगुगापासतून देव, गंधवे, इंदर,
ब्रह्मा व शिव यांच्या शाखा निघतात, असा ह! त्रियुणांचा प्रभाव आहे. सत्व
रज, व तम या गुगानुरूपच जीवाला क्रप्नी आधेक योग्यतेचे जन्म प्राप्त
होतात, म्हणून या त्रिगुणांना टांकसाळ असें संबोधिळ आहे. कामठा पडगे-
टांकसाळींतून बाहेर पडणे. या टांकस ळातून नाणें कसे बाहेर पडतें ते
भांगतात. ओ. ४७८ --या ओवींत भूतांवर नाण्याचे रूपक केलें आहे. “ ज्या
सोन्याने भूताकूर्तांचं नाणे तयार होते, व ज्या कवड्यांनीं काळाशी जुगार
खेळतां येतो. ” भांगारे - सोन्याने. पूर्वी सोन्याचा नागीं पाडत असत.
भूताकूर्तांचें नाणें ज्या सन्याचें झालें आहे, म्हृणजे प्राणिमात्र ज्या पांचभैतितिक
पदार्थाचे झाले आहेत, ते पांचभोतिक पदाथ, व ज्या प्राणिमात्ररूपी कवड्यानीं
काळाशी जुगार खेळला जातो, जे पांचभोतेक प्रागिमात्र जावनांत काळालाही
टक्कर देतात. येथे कबड्यांनीं जुगार खेळण्याचे रूपक योजळें आहे. या सवे
प्राणिमात्रांची * अक्षर ? पुरुषांतच गणना होते 'जु-जुगार. प्रागिमात्रांचे जीबन
हें काळाशी, मृत्यूशी जुगार खेळण्यासारखंच आहे. ज्ञानेश्वरकाली स्रोन्याची
नाणीं पाडण्याच्या टांकताळीं व कवड्यांनां सोंगठ्याच्या पटावर जुगार खेळण्याची
पद्धति रूड होती, अर्ते या रूपकावरून दिसून येते.
आ. ४४९-- “ विपरीत ज्ञानाने जे कांही जाणलं जाते, व ज
प्रातिक्षणीं उत्पक्ण होऊन लयाला जातं. ” ( तें सवे क्षर पुरुषच होय. ) जग हें
विपरीत ज्ञानानेच खरं भासत, व जगांतील प्र येक वस्तु इतकी क्षणिक आहे की, ती
केव्हां उत्पन्न झाली व केव्हां नष्ट झाली हच समजत नाहीं, म्हणून मिथ्याज्ञानाने
खरं वाटणारं जग व त्यांतील प्रत्येक क्षणभंगुर वस्तु, क्षर पुरुषांतच येते. निमते-
ल्याला जाते. ओ. ४५१०- या आवींत जगाचा स्पष्टच उल्लेख केला, आहे.
“ अरे ! भ्रांतिरूपी अरण्य निर्माण करून 1जैथं सृष्टीचा एक भाग पुढें उभा केळा
जातो, फार ५य ! ज्याला जग असें नांव आहे.” परत्रह्मावर मायेच्या किंवा
आभासाच्या उपाधीने निमीण होणारा सष्टांचा जो एक भाग, त्यालाच जग असं
म्हणतात. जगश*्हे भ्रांतिपासुन' अशानापासून उत्पन्न झालें असून, आखिल सष्टीचा
१३४
। एक भाग आहे. ' ब्रह्म सत्ये जगन्मिथ्या ? या ज्ञानानं भ्रांतिरूप जगाचा नाश
होतो, म्हणून त्याला * क्षर पुरुषांतच ' सार्माल केळे आहे. पुढील ओवीत अष्टधा
प्रकृतीचे बनलेलं शरोर अथवा क्षेत्र, हें देखील क्षर पुरुषांतच येतें हें सांगतात.
ओ. ४५१- जं प्रकृति म्हणून आठ प्रकारांत विभक्त झाठेळे सांगितलें, व क्षेत्र
म्हणुन ज्याच्या छत्तिस भागांचे विवेचन केळे (तें शरीर अक्षर पुरुषच होय.)” मूळ
प्रकांत ही महत् , अहकार, मन व पांच भूतांची बनली आहे. मागे गीतेच्या
सातव्या अध्यायांत, “ भूमिरापो$नलो वायु; खं मनो बुद्धिरेवच । अहंकार इतीयं
मे भिन्ञा प्रकृतिरष्टधा ॥ ४ ॥?” अवे अष्टया प्रकृतीचे वर्नन दिलें असून,
पुनः तेराव्या अध्यायांतील, “ नहाभूतान्यदेकारो बुद्धिरव्यक्तेमवच । इंद्रि-
यागि दशैकच पंच चोंद्रेद्रगोचरा: ।। ५॥ इच्छा, द्वेष, सुखं दुखं संघातशे-
तना धरते: । एतत्क्षत्रं समासेन सविकारमुदाह्ृतम् ॥६॥ ” या श्होकांत
५ महाभुत १ अहंकार, १ बुद्धि, १ अव्यक्त ( प्रकृति ), ५ ज्ञानेंद्रिये, ५
कगेद्रिये, 4 मन ३० इंद्रियांचे विषय, १ इच्छा, १ सुख, १द्वेष, १ दुःख, १
वेतना, १ धरते, १ संघात. अश्या एकूण ३६ पदार्थाचे * क्षेत्र ? वर्णन
केळें आहे. प्रकृति ह्दी गीतेत अष्टविध मानली आहे, व ज्ञानेश्वरांनींही ता ७
व्या व प॑वराव्या अध्यायांत अष्टधा मानली आहे. पग सृष्टीच्या उत्पत्तीचा कम
सांगतांना, पैंघराव्या अध्यायांत पैचकर्मेद्रेयाव्यातेरिक्त सांख्यांची १९ तच्वे
घेतलीं आहेत, तर तेराव्या अध्यायांत, क्षेत्राचे वगेन करतांना सांख्यांची
२ तत्त्वे, कर्नेद्रियांचे 4 विषय ब ७ विकार असा ३६ तत्त्वांचा मानव देह
कल्पिला आहे. पुनः याच ३६ तत्त्वांचा क्षेत्रांत समावेश होतो, अ प्रस्तुत
ओवीत पुनः सांगितलें आहे. सारांश अष्टधा प्रकृत्ति व क्षेत्र, ( शरीर ) हॉ क्षर
( नाशवंत ) पुरुषच होत. खतिखे--छत्तिस.
ओ. ४५२-- '“ या माराल गोष्टी किति म्हणून सांगाव्या १ अरे |
आतांच या अध्यांयांत वृक्षाच्या रूपकार्न जं तुला सांगितलें. ” मार्गे ख्व्या व
तेराव्या अध्यायांत, जो प्रकर्तांचा व क्षेत्रक्षत्रज्ञांचा विचार सांगितला, तो
पुनः किती वेळां सांगायचा £ !शेवाय प्रस्तुत अध्यायांत देखील प्रकृतीवर अश्वत्थ
वृक्षाचे रूपक करून तेथें सांख्यांच्या २४ तत्त्वांचा उल्लेख करण्यांत
भाळाच आहे. ( पहा ओ, ५३--१०३ ). हें आठ तत्वांचे किंवा ३६ तत्त्वांचे
१३५
शरीर, क्षरपुरुषांत येतें म्हणून येथें सांगितळे, आता यांत असणारे चेतन्यही
त्यांत येते हे सांगतात, आ. ४'१३-- “ ती अष्टधा प्रकते व ३६ तत्त्वांची
साकार क्षेत्रे ( शरौरे ), आपगास राहण्यास योग्य अशी नगरेंच आहेत, असें
मानून चैतन्यच त्या शरीरानुसार बनलें आहे. ” वर सांगितलेल्या तत्त्वांची बन-
लेली प्रकृति व क्षेत्र ही. सव आपली नगरंच आहेत असे मानून अज्ञानाने,
चैतन्य ( आत्मा ) त्या व्यक्त दारीरांच्या अनुरोधाने वागू लागतें. तें शरीर
आपणच आहो असें त्याला वाटूं लागतें. तात्पये शर्रीर म्हणजेच आपण असे
वाटणारा अज्ञानदरोतळा आत्मा, म्हणजे क्षर पुरुषाचे आणखी एक स्वरूप
होय, असें स्पष्ट करण्याचा येथे आशय आहे. आपणपेयां पृरे-- आपगास
राहण्यास नगरंच जणु, यालाच दृष्टांत देतात. ओ. ४५७--- ज्याप्रमाणें तिह्
विहिरींत पाहतो, व तेथे पडलेले आपलें प्रतिबिंब पाहून संतापती व संतापून
मोठ्या आवशानें तेथे उडी घालता. ” सिंहाला विहिरींत पडलेले आपले प्रतिबिव
पाहून, दुसराच सिंह तथे असल्याचें भासते, त्यावर चाल करण्याच्या उद्देशाने
मोठ्या आवेशाने तो विहिरांत उडी घेतो. वास्तावेक तेथें दुसरा सिंह नसून
तें त्याचंच प्रातिबिब असते. अज्ञानाने अथवा भ्रांतीनें त्याला दुसर्या सिंहाचे
अस्तित्व भासते. चैतन्याला किंवा आत्म्याला देखील असेंच ते व्यक्त शरीर
खर भासते, व॒ आपणास राहण्यास तें नगराप्रमाणें योग्य आहे, असें
कल्पून ती तेथे राहता. शरीर खरे आहे असें मानून त्याच्या अनुरोधाने
आत्म्याने वागण, हं लाचे अज्ञान करिंत्रा आभास होय. सिंद्वाने
आपल्या प्राताबबाच्या ठिकाणी दुसरा सिंह कल्पिगें हें जसं अज्ञान-
मूलक, तसंच चैतन्याने ( आत्माने ) प्रकृति किंवा साकार शरीर खरें मानण
हे अज्ञानमूलक होय. हाच सिंहाच! दृष्टांत ज्ञानेश्वरांना मागे ९ व्या
अध्यायांत, मूख लोक परमात्म्यानेच मानव शरीराचा आश्रय केला आह,
असें मानतात ” अद्या संदर्भात दिला आहे. पहा- “ अथव निघान हें
प्रकटले । ह्मगौनि खर्दिरांगार खोळ भरिले । कां साउली न पांता घातल ।
कुहां सिंह” ॥ १४८ ॥. कुहां-विहिरात. खोभे- क्षोभ, संतापे. समारंभ-
आवेशाने, गर्वाने. घळी -- घाठून घेतो. ओ. ४५५-- “ किंवा
मूळ पाण्यांतच असणाऱ्या आकाशाचेंच पुनः पाण्यांत जसे प्रतिबिंब
अ.
दिसर्ते, तसें मूळचे अंद्वेत असणारे चैतन्य जगाच्या रूपानें अनेक
धारण. करते. ” पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश, या पंचमहाभूतां
पेकी प्रत्येकांत इतरांचा थोडा अंश आहे, या पंचीकरणाच्या तत्त्वास अनुसरून
पाण्यांत आकाशाचा अंश आहेच. अशा रितीने मूळ पाण्यांत असणारे आकार
जेव्हां तळय़रातल्या किंत्रा समुद्राच्या पाण्यांत प्रतिबिंबित होतें, तेव्हां मू>
पाण्याशी अद्वेतत्वार्ने असगारे आकार, पुनः दवेतत्वाने भासते. तसेंच येर
प्रकृतारचें मूळ असणार चेतन्य किंत्रा परब्रह्म, हें आपगापासूनच अज्ञानाने निर्माए
झालेल्या प्रकृति अथवा क्षेत्ररूपी व्यक्त शरारांना खरी कल्पून, तदनुसार वार
लागलंको, त्यांच्या मूळच्या एकत्वाला अनेकत्व आल्याशेवाय राहत नही, मायेच्य
उपाधींनें एकमेव चैतन्य जगदाकार होतांना तें बहुधा होते, अनेकत्व पावते
सळिळे असतचि अखे --पाण्यांत आकार अश ख्पार्ते असतेच होडांने
अंद्वेत असून देर्खाल. द्वेते घेवे- देताकडून घेरले जाते. ओ. ४५६-- “ य
प्रमाणे हे अजुंना ! साकार शररीर हें आपली राहण्याची नगरीच कल्पून, आत्म
तथे विस्मृतीची झोंप घतो. ” आत्म्याला ( चैतन्याला ) आपल्या मूळ अद्वैः
स्वरूपाची विस्मृत्टि झाली व व्यक्त सष्टि ही आपल्या राहण्याची शहरंच आहे
अस तो मानूं लागला की, मग जगदुत्पाति होते. आत्म्याला स्वस्रूप'चा विस
पडणं हें संसाराचे मूळ आहे याबद्दल उल्लेख, मार्ग ओ. ७८ व ८६ मध्यें येऊन
गेलाच आहे. विस्सृतिची नोद- खखरूपाचे, स्वतःच्या एकत्व।चे, विस्म
रण हीच झोंप. यथे ' पुरुष याची व्युत्पात्ते देग्याचा प्रयत्न केला आहे. * पु
शेते इति पुरुषः ) अशी पुरुषाची व्युत्पात्ते आहे. येथे आत्मा हा साकार जगाल
पुर समजून त्यांत विस्मरणाची झोप घेतो, त्याअर्थी तोही पुरुष झाला अं
सूचित केळे आहे. स्वतःचे विस्मरण. पडलेला आत्मा क्षर पुरूषच होय. पः
आत्म्याचं दै ।नेजगे स्त्रप्नांतल्या अंथरुणावर म्हणजे आभासात्मक आहे, हें पुढी
ओवीत स्पष्ट करतात. ओ. ४'१७- '' मग स्वप्नांत एकाद्याने शय्याग्रृह पहावें
व त्यांम तेथे निजावें, ल्याप्रमार्ण आत्म्याला त्या ( जगरूपी अथव शरीररूपी
नगरांत शयन घडते. ” आत्म्याचे, चैतन्याचे हें व्यक्त शरीरांत राहगें, ।
स्वप्नांत तथे राद्ृण्याप्रमा्ण आभासात्मक आहे. त्याला आपल्या खऱ्या स्वरूपाच
विसर पडल्याच्या स्थितींतळा द्दा प्रकार आहे, म्हणून तो खरा नव्हे. लाल
११७
आपल्या एकत्वराची व जगांतील व्यक्त पदार्थ्यांच्य़ा मिथ्यात्वाची जाणीव इली
कीं, त्यानें या अनेक नगरांत केलेल्या शहयनाचा शेवट होऊन, या नामरूपात्मक
दृश्य जगताचाही शेवट होतो. खेजञारू- शस्याग्रह. आत्म्याची स्त्रावेस्मरणाची
अवस्था पुढोळ ओवीत वगेन केठी आहे आओ. ४११८-- “' मग ल्या निद्रेच्या
भरांत मी सुखी मी दुःखी असें म्हणत तो घोरत पडतो, व 'मी, माझे" यांच्या
चितेनें मोल्यान ज्ञोपेंत बरळ लागतो. ” आत्म्याला आपल्या केवळ व एकमेव
स्थितीचे विस्मरण पडून तो ज्यावेळीं जगांताल प्रल्येक्र दर्य पदार्थ खस मानून
त्यांत आपलेपणाने राहूं लागता, त्यावेळीं जगांर्ताल प्रत्येक वस्तुबद्दल त्याला ममत्व,
स्त्राथ उत्पन्न होतो, व मग आमकी वस्तु मिळाली म्हणज सुख, व अमकी
मिळाली नाहीं म्हणजे दःख, अशा अवस्श त्यला भेगाव्या लागतात, याप्रमाणे
आपण पाहतो तें सवे खरेच व आपल्य, भोवलींच्य़ा वस्तु आपल्या सुखदुःखा-
कारतांच आहेत, अशा गाढ अज्ञानांत तो असतांनाच, त्याच्या ठिकाणी मापणाची,
आपण कोंगीतरी अपल्याची, व 'हें मार्झे' अशा ममत्वाची जाणीव उत्पन्न होऊन
तो ती व्यक्त करुं लागता, हे त्याचे म्हणगे वास्तविक झापेत बरळल्या प्रमाणें
असते, कारण आत्मा हा अज्ञ नदशेत, स्वतःच्या विस्मृतींत असतांना ही ममत्वाची
खोटी जागीव त्याला झालळला असत, आपल्या खऱ्या एकमेव स्थितीचा त्याच्या
ठिक्राजी उदय होतांच अथवा आत्मज्ञान प्रगट होतांच, ही त्यांची ममत्वाची जाणीव
अथत्रा सुखदुःखाची कल्पना, त्याच्या विस्मृतिरूप अज्ञा नाबरोबरच नष्ट होणार आहे,
अहंममा चिचेन--मी, माजे या चिंतेने. 3३“लणाप--झोपेंत बरळता. सादु-
शब्द. * अहं, ? * मम ? असे शब्द, आत्म्याला ' ममत्व ? उत्पन्न झाले की, तो
* हा माझा ' हें माझं ' असा खाथं कसा दाखवितो, तें सांगतात. ओ. ४५९-
“ हा माझा बाप, हो आई, मो गोरा, मी कमी, मौ संपन्न, वहा पुत्र हो
पत्नी माझीच ना १” ( असे तो बरळूं लागता. ) अत्म्याला स्वस्वरूपाचा विसर
पडला असतां, जगांतळ आप्तमंबंध, काळा, गोन ही स्वरूप व गरीब श्रमंत
या अवस्था वास्तावेक मिथ्या, क्षगभंगुर व विनाशी असतांना, त्या त्याला
खऱ्या वाटून तो तथ्न ममत्व दाखवू लागतो, जगांतले द्दे सव *माझं
तुझे ? चे प्रकार अज्ञानाचे आहेत, याचे त्या आक्मय्राला विस्मरण पडतं.
पुरत!- संपन्न, खरं ज्ञान तर निराळेच आहे. ते “' का तव कांता कर्ते पुत्र:
११८
सैसारोड्यमंतीव विचित्र: । कस्तव॑ भो वा. कुत आयातस्तत्व चिंतय तदिदं
भ्रात: १--चर्पेटपंजरी-श्रीहकराचार्य, या श्लोकांत सांगितल्याप्रमाणं सवे संसार
मिथ्या असें मानणारेंच आहे. पग आत्मा ज्यावेळीं अज्ञानदशेंत असतो,
त्यावेळीं त्याच्य़ा ठिकाणी नामरूपात्मक जग बद्दलची आपाक्ते दिसून येते, या
अज्ञामांत असतांना त्याची मजल आगखी कोठपर्यंत जाते ते सांगतात.
आओ. ४६०-- * याप्रमागे स्वप्नाला पिठी मारल्यामुळे, संसाराच्या स्वर्गाच्या
रानांत जो सैरावैरा घांवतो, त्या चैतन्याचे हें अजेना | नांव क्षर पुरुष हें आढे. ”
आत्मा अज्ञान दरोंत असतांना अथवा आपल्या स्वरूपाचे त्याला विस्मरण झालं
असतांना, तो या संसारांत अधिकच गुरफटून जातो, मरणोत्तरही आपणास
स्वगासारखे सुखोपभोगाचे लोक मिळावे म्हणून अनेक यज्ञांचेही तो खटाटोप
कडं लागतो. पण हा इहलोकांचा सेसार जसा मिथ्या आहे, तसाच रोभर
यज्ञानी मिळणारा पारलोकिक स्वगेही मोध्हेसुखा च्या अपेक्षेने क्षणिक व अस्थिर
आहे, हें ल्याला अज्ञानामुळे कळत नाहीं. अंनेक यज्ञांच्या पुण्याने स्वग मिळतो
हें खर, पग तें पुण्य क्षोण होतांच पुनः ह्या प्राण्यांना म्त्युलोकांतच पडावं
लागतं ( क्षीगे पुण्ये मत्येळोकं ।विशोति ) या न्याया, स्तगेसुख देखील मिथ्या
व नाशवंत असच आई. आत्मा आपल्या आज्ञानदरातच अशा ऐहिक अथवा
पारलोकिक सुखाच्या पाठीमागें लागतो, व म्हणुनच अश्या अज्ञानदरेंतल्या
आत्म्याला “ क्षर पुरुष ' अते नांव ठेवलें आहे. वेवेतनि स्वप्ता-सतप्राफडून,
अज्ञानांकडून मिठी मारल्याने, अज्ञानाने पडाडल्यामुळें, भवस्वग[चिया
राना-- संसार व स्वगे यांच्या रानांत धांवतो. मनुष्य आतुरतेने शिकारीच्या
पाठीमार्गे जसा जंगलांत इतस्ततः घावतो, तसा ह। अज्ञानी आत्मा, संसारसुख
व स्वगेसुख यांच्यासाठी धावपळ करतो यानंतर ४६१-६६७. ओव्यांत,
6 घरा ' ला आणखी काणतीं नांवे आहेत, तीं सांगतात.
आओ. ४६१--- आतां ' क्षेत्रज्ञ ! या नावांने ज्या दशला संबाधतात
ठिलाच जगांत “ जीव ? अर्ते म्हणतात. ” क्षेत्रज्ञ, जाव, पुर्ष आत्मा, ही
एकाच वस्तूची नांवं आहेत. आओ. ४६२--' आणि आपल्या स्वख्पाच्या
विस्मृतीने जो सव भूतांत संचार करतो, त्या आत्म्यालाही “ क्षर पुरुष?
या. नांत्रानेंच संबोबतात प्रमात्म्याला स्वतःच्या एकत्वाची विस्माते
११९
पडून तो ज्यावेळी प्राताबिबरूपानें आत्मा म्हणून प्रत्येक वस्तूत राहू
लागतो, ल्यावेळींच नामरूपात्टक जगाचा उदय होतो. अशा प्रत्येक
वस्तूत संचार करणाऱ्या व अज्ञा नांत गुरफटलल्या आत्म्याला ' क्षर ?
पुरुष असें म्हगतात, आत्मा हा वास्तावेक अक्षर, आवेनाशी आहे. पण तात्पु.
रत्या अज्ञानाने तो विनाशी जगाचा आश्रय करतो, म्हणून त्या नाशवंत
वस्तुच्या श्वसर्गाने त्यालाही क्षर म्ह॒गण्याची पाळी येते. ओ. ४६३ -८
यथेही पुनः ' पुरुष या शब्दाची व्युत्पात्ति देण्याचा आणखी प्रयत्न केला
आढि. “ जो सवे वस्तूंमध्ये भरून राहिलेला असतो, म्हगून त्याच्यावर
पुरुषतेचा आरोप आला आहे. शिव'य देहरूपी नग"ंत तो निजता, म्हणूनही
त्याला * पुरुष ' हृ नांव प्राप्त झालें आदे. ” येथे पुरुष या शब्दावर थोडी
कोटी केली आहे. वस्तु'स्यिती पुरत[-जे. सर्वे वस्तूंना पुरून उरला
आहे, सर्वाना व्यापून राहिला आहे, म.णून त्याला * पुरुष म्ह॒गतात. शिवाय
स्वतःच्या ॥वस्मरणान ज। शर!ररूव नगतत ।नजत।, ( पुरं शते ) म्हणूनही
यो।गेक अर्थाने त्याला पुरुष “हूगतात. जो अत्ना सत्रे वस्तू पुरता आदे,
प्र्येक स्थावरजगम वस्चूत व्यापलला आहे, व ज। प्रत्यक प्राजतात्राच्या शर!रात
वस वी आत्म्याला आपल्या खऱ्य। स्थिर्ताच विस्वरण थ!ःडा वेळ झाल्या
मुळेच पता प्रत्येकाच्या शरीरांत अशी झाप घेतो. स्याचें हें प्रागिमात्राच्या
शरीरात राहणें आभासात्मक आहे, यांचे विवेचत अनेक बेळां वर
आलेच आहे. ओ. ४६४- “ आगि क्षरपगाचा हा याप्रतागें नसता जे आळ
त्याच्यावर आला, तो त्य! उपाधीने तो युक्त झाला म्हगून. ” खर पाहिल तर
आत्मा कांद्दी क्षर वा नाशवेत नादी पग ते क्षर आहे, असा जो खोटा
प्रवाद त्याच्यावर आला, तो या शरीराच्या, जगाच्या उपाघीनें तो युक्त होतो
म्हणूनच, आत्ना आपल्या अज्ञानदरोत शतराचा आश्चिम्र करूत राहतो, म्हणून
त्या विनाशी शरीराच्या अथव जगाच्या संसर्गाने त्याच्यावर हा खोटा प्रवाद
आला आहे. नाथेला-नसता, मिथ्या आलु-आरोप घे नि- याप्रमाणे,
क्षर अशी सैज्ञा प्राप्त होण्याने उपा बो- - उपाधीने, जगान, संसारानें,
आतला -- युक्त, यालाच दृष्टांत देतात, ओ. ४द५-- “ ज्याप्रमाणे
खळखळणाऱ्या ओढ्यात म्रतिर्निनित झालेला. सद्रही वर उघळलेल दिसतो,
१४०
त्याप्रमाणे, विकारयुक्त उपाधीनींही आत्मा विकारयुक्तव आहे असा भासतो. !
आढ्यांतल्या खळखळणाऱ्या पाण्यांत प्रांतबिबित झालेला चंद्रही तसाच खळ-
खळून वर उधघळल्याप्रमाणे भासतो. वास्ताविक चंद्र वर आकाशांत आहे तशा
आविकृत स्वरूपांत प्रकाशात असलो. लाप्रमाणें आत्मा देखील विकार
पावणाऱ्या बदलत्या सरूपाच्या जगाचा अथवा विनाशी सखढ्पाच्या
शरीराचा आश्रय केल्यामुळें, त्याला दर्खांल विकार म्हणजे उत्पत्ति, स्थिति व
लय, हो बदलती स्थिति स्व्रीकारावी लागते. आत्मा देखाल मूळचा अविकारी,
अविनाशी, ज्याच्यांत कोणताही कवी बदल होणार नाही असाच आहे.
पग बदलल्या, नाशवंत वस्तूंच्या संसर्गाने तोही नाशत्रत आहे,
असा लाव्यवर आराप आला आह. ख्रलाल -- खळखळ वाहणारा
ओढा, उद्न्हे -- उधळत, उसळते, चोद्रिका - चंद्रविबे. विक्रारां
ओपाधिकां-< जगाच्या विकारी, बदलत्या स्वल्पामुळे. ओ. ४६६--
“ किंवा तो खळखळणारा ओढा अंमळ आटल्यावर तथ पडलेल
चंद्राचे प्रातिथिंबही त्याबरोबरच लळप्त होत. त्या प्रमाणे उपाधीचा (जगाचा)
नाश झाल्यावर तो आत्माही दिलत नाद, व अशा रितीने ता आत्मा
उपाधियुक्त आहे. अते भासू. लागते. ” अढा खळाळतो तोपर्यंत
चैद्ररबिव त्यांत दिसत, ओढा आटल्यावर ते नाहींसे होत. यावरून
ओढ्यामुळेंन चंद्र आहे, अं अज्ञानी लोक ज्याप्रमागे म्हगतात, लाप्रमार्गे,
शरीर आहे तोपरयेत त्यां] राहगारा आत्मा दिसतो, व शरीर नाझानतर तो दिसत
नाही असे प हून, अज्ञ लोक रारीरामुळेंच आत्मा आहे अर्थ मानतात वास्तविक
ओढा आटला तरी चंद्र आकाशांत प्रकाशतचच असतो, तद्वत् शरीर पडले तरा
आत्मा अअिनाशित्वाने नांदतच असतो. मोटका- अमळ. खोसे-शोषे.
उपाधिनाश- जगाच्या अथवा शरीराच्या नाशाबराबरच, ओफपाधेकु
फुर- तो उपाधियुक्तच दिसतो, आत्मा हा शरीराच्या उपाधीनेंच युक्त आहे,
अश्ीी समजूत अज्ञ लोक करुन घेतात ओ. ४५९७-" याप्रमाणें उपाधीच्या
योगाने याला ( आत्म्याला ) क्षगिकत्व प्राप्त होतें व अशा फुटकेपणामुळें, याला
* क्षर ! असं नांत मिळतें,”
१४२१
आत्मा क्षणभंगुर, नाशवत अशा रारीराचा अथवा जगाचा आश्रय करतो
म्हणून त्यांच्या फुटकेपगामु ठे, त्यांच्या अशा मोडक्या स्वर्यामुळे, तलालाही
( आत्म्यालाही ) ' क्षर पुरुष, ” नाशवेत पुरुष, असे नांव मिळतें, क्षणिक
वस्तूच्या संसर्गाने आवेनाशी अशा आत्म्यालाही विनाशी असे नांव पडलें.
खाकरपणे--मोडकपगामुळें, विताशी स्वरूपामुळे. पुढील ओवींत * क्षर
पुरुष ) वगनाचा उपवंहार करून, पुढील 'अक्षर' पुरुषाच्या विवेचनाला पुरवात
करतात.
ओ. ४६८-- “ यामागे सत्रे जीववेतन्य हें क्षर पुरुष असें सम-
जावें. यापुढें आतां अक्षर पुरुषाचे वर्गन कह “ ओ.४६२-४९१ या २३ आओव्यांत
अक्षर पुरुषांचे विवेचन केळे आहे. ओ. ४९९-'* तर हे घनजया! अश्वर म्हणून
जो दुसरा पुरुष आठे, तो सवे पतांत मेरु ज्याप्रमार्गे मभ्यस्थ आहे, ल्याप्रमागे
( वर पुरुषात्तम, परब्रह्म व खाली क्षर पुरुष याच्या मध्यें ) मध्यस्थ आहे. ”
मेरूपवेत स्वर्ग, मृत्यु, पाताळ या तीन्ही लोकीं अखंड आहे. पण मत] लो-
कांत त्याचा मघलाच भाग जा आप'।!स दिसता, त्ये इतर परत्रेतांचा तळभाग
सुरु होतो. म्हणून इतर पर्वेतांच्या अपेक्षेने मेखला मध्यस्थ म्हटलं आहे.
या मेरूप्रमाणेंच ' अक्षर पुरुष ' ( अथव कूटस्थ प्रकृति, ) हा, वर संवार-
वृक्षाचे मूळ जे प/त्रह्म व खाली ल्यान्या ज्या भूतसष्टिच्या शाखा अथवा क्षर
पुरुष, यांच्या मध्यभागी आहे. रिवाय परअह्य पासून अक्षर पुरुष अथवा प्रकि
उत्पन्न झाली, व या अक्षरापासुनच क्षर पुरुष ( भूततुष्ट ) उत्पन्न झाली
असल्यानं, संसारवृक्षाच्या वाढीच्या क्रमार्न देखील र्या * अक्षर
पुरुषाला ) मध्यस्थ म्हटलें आहे. अक्षराचे अथवा प्रकृतीचे स्वरूपही असेंच
मध्यस्थ.ला शोभसच आहे. कारण परत्रह्म ज्ञानमय तसा हा ( अक्षर पुरष )
नाही, व इकडे क्षर पुरुष जसा विपरीत ज्ञानमय आहे, तसाही हा नाही, म्हणून
अज्ञाननय अस। हा “ अक्षर पुरुष ? मध्यस्थांतच गणला गेला आहे ' तिथे
अज्ञानदशे केवले । अक्षरु नाव ।' असरा तिद्धांत, पुढे ओ. ४७५ मध्ये मांड«
लाच आहे. ओ ४७० -- “ कारग तो (मेरु) पाथर्व, पाताळ व स्वगे
या तिन्ही होकांत मुळीच विभागला जात नाहीं, तताच जो (अक्षर पुरुष )
ज्ञान व अज्ञान या भागांत मुळींच पडत नाहीं. ” मेव पवत तिल्दी लोकांत
१४२९
अखंड आहे. त्याचा मध्यभाग तेवढ| पृथ्वीवर आपगास दिसतो. स्वगांतळा व
पातळांतला भाग दिसत नाही, त्याप्रमाग॑ हा अक्षर पुरुष देखील वरच्या
परब्रह्माच्य़ा ज्ञानापासून वब खालच्या क्षेर पुरुषाच्या विपर्रांत ज्ञाना-
पासून, अहे मम या बुद्धीपातून आलिप्त आहे. मधला अज्ञानदश्याच ज्याच्या
वाटणीस आढी अहे. ज्ञानाजञानांगगे पडे ना जा- ज्ञान व अन्यथा ज्ञान
यांत जा पडत नाहीं. तर जो ज्ञानशूऱ्य अशा मधल्या स्थितीत आहे. 'ब्रह्म सत्यं
जगन्िमथा जीवा ब्रह्मेव नापरः ' हें ज्ञान होय. तर नामरूपात्मक जग खरं, देह
तोच आत्मा, हें माझं, इत्यदि प्रकार, विपर्रांत ज्ञान होय. या दानी अवस्थाहून
ज्ञानदून्यंतेची जी तिसरी अवस्थ!, तिच्य़ांतच अक्षर पुरुष ( प्रकृति ) पडतो
आ. ४७१-- “' यथाथज्ञानान एक्या पाबायच नार्ही, व॒ अन्यथा ज्ञानाने
( विपरीत ज्ञानाने ) हैतही पावाग्रच नाहीं, अंत आंगचें जे ओतप्रोत अज्ञान
तेंच अक्षराचे स्वरूप होय. ” परत्रह्माच्या यथाथे ज्ञानाने ऐक्य पावे
किंवा त्याच्या विपरीत ज्ञानाने हवेत पावगे, या दानी अवस्थांहून
निराळी अशी जी अज्ञान स्थित अथवा उर सीनता, तंच अक्षर पुरूषाचे
अथवा कूटस्थ प्रकृतीचे स्ररूप होय. देईहि-ाअक्षराच्या अंगचे. निखळ
नेणण--ओतप्रोत अज्ञान, यावर दृष्टांत देता. ओ. ४७२-'' धुरळे-
पणा गेला आहे, पग ज्याचे घटमांडादिक पदाथे झालेले नाहीत, अज्ञा
मातीच्या ओल्या गोळ्याप्रमाणें ज्याची ( ज्या अक्षर पुरुषाची ) मधला
स्थिति असते. ” मिर्जविलत्य़ा मातीचा गोळा घड कोरडा धुरळा नसते व
त्याचे घागर मडकी इ० पदा्थदी केलेले नसतात, अशा मधल्या
स्थितींत तो असतो, तशीच मधली अवस्था अक्षर पुरुषाची अमते. ओ.
४७३---€ किवा समुद्र आटल्यावर तथे लाटाही नसतात व पार्गाही नसते,
त्याप्रमाणें आकाररहित अशी जी स्थिति ( तीच अक्षर पुरुषाची स्थिति होय).”
समुद्रांत किंवा सरोवरांत पाणीच नसल्यावर, तळ उघडा पडलेले जें त्याचें मेदान
त्याला काय आकार असगार ९ अशा आकाररहित मूळ स्थितीलाच अक्षर पुरुष
म्हणतात. ओ. ४७०- “ हे पाथो | जाग्रतावस्था गेली आहे, पग अजून
स्वप्नददेच कांहींच प्रारंभ झालेला नाही. अशा मधल्या निद्रावस्थेप्रमाणे अक्षर
पुरुषाने स्वरूप, समजण्यास अवघड अस समज, ” जागेपण व स्वप्नावस्था
१४१
या दोहॉमर्धांल जी निद्रावस्था, ही ओळखायला मोठीं संकटाचीच असल्या-
मुळे, अशा संमिश्र निद्रावस्थेला ओळखगे हें एक कोंडच, असे मुद्दाम
म्हटलें आह. निद- न्द्रप्रमागे. सांकड निहा'लेज़े- एक कोडेंच अस
समज, ओ.४७५-या ओवीत वरील दृष्टांतावरून सिद्धांत मांडला आहे. “ जगाचा
आभास नाहींसा होणं, व आत्मज्ञानाचा तर उदय नाही, अशी जी मधली केवल
अज्ञानदद्या, ।तलाच “अक्षर' असे म्हणतात.” ही विपर!त ज्ञान व आत्मज्ञान या.
मधील अवस्थ। आहे. विपरीत ज्ञानाने उदय पावले जग, त्या विपरीत
ज्ञानाच्या लापावरोबरच ठुप्त झालें. पण अजून आत्मबोध व्हायचा आहे, यामधाल
जी ज्ञानशून्य स्थिति, तीच “ अक्षर पुरुषा ' ची स्थिति होय. आ. ४५६--
“ सव कलांनीं सोडलेले चंद्राचे स्त्रर्प अमावास्येला जसं दिसतं, तमच अक्ष-
राचे स्वरूप समज, ” आमावरस्येला चंद्राच्या १६ कलांनी त्याला सोडलेलं
असतं. त्यामुळं चंद्र जरी त्यादिवशी दिसळा नाही, तरी तो आकाशात नाही,
असे म्हणवत नाही. अशीच स्थिति अव्यक्त प्रकृतीची असतें. तींच अक्षर
होय. आओ. ४७७-- “ किंत्रा जीवाच्या पाठोमागे ज्या उपाधी लागलल्या
असतात ल्या लप्त झल्यानंतर जीव ज्या अतस्थेत प्रवेश करतो, ( ती. अवस्था
म्हणजे अक्षर होय. ) झाड फलांत पारेगत हाऊंन शेवटो त्याच्या
्बाजांत प्रश करतें, त्याप्रमाणे, त्या बीजांचा अंतर्भाग जर सद्षमदशक येत्रान
पाहिल', तर त्यांत त्याच लहान झाडाची आकृति दिसेल, बीजांत जशी ही
सुप्त वृक्षोत्पादक शक्ति असते, तशीच अक्षरांत ( प्रकृतीत ) ही जीवोत्पादक
अशी अव्यक्त शाक्त असते. कोंगत्याही पदार्थाची बीजावस्था ही ल्या पदार्थाच्या
परिणत वस्थेनंतरच येते. ज्षडाचीच गोष्ट पाहिली, तर झडावी वढ पू
होऊन त्याला फळ येतात व त्यांतच त्या झाडाचे बाजि तयार झाल्यानतर
त्या झाडाच्या पूर्वीच्य़ा पाने, शाखा, इ. उपाधी लुप्त होतात. हाच त्याची
बीजावस्था हाय. खर्वापाधििताखे --. बाजदशेला येण्यापूवीच्य़ा सर्वे
उपाधी. अशा बीजदशेनतर पुनः वृक्षाची त्यांतून उत्यात्त होऊं लागतें. प्राणि-
मात्राचही अशनच आहे.
आओ. ४७८-ज्यच्य़ावर उपा्धींचा पगडा बसला आहे असें आत्मतत्त्व, जेथे
उपाधीसह विराम पावते "या स्थानाल! अव्पक्त असे म्हणतात,” आत्मा ब शार
१३'इ
मिळून प्राणी बनलेला अप्तो. या प्राण्याचा आत्मा व दारीर, त्याच्या बीजांत सुप्त
असतेंच. बाजांतोळल या सुप्त उत्प दनशक्तीसच अव्यक्त प्रकृति असें म्हटलें आहे.
थाकोनि ठाकं- थांबून राहतें अढय़क्त- प्रकृति. परत्रह्माला दखील अव्यक्त
म्हणतात, पण परत्रह्म व प्रकृति यामध्ये न्युंगसगुणाचा भेद आहे. या
आंबीनंतर दिलली माडगांवकर व साखरेप्रतांतील ओवो, मार्ग आलीच आहें.
पहा ओ. ८८, आ. ४७९- “ ज्याचा वबदांतांत ' बीजभाव ? अशा शह्वानें
डौल भिरविला आहे, तेंच त्या अक्षर पुरुषाचे स्थान होय ” परत्रह्माला
आपल्या मूळच्या निर्गुण निराकार स्वरूपाचा मायेमुळे जा विसर पडतो, तोच
संसारवृक्षाचा वर घट्ट झाळेला गडा होय. वेदांतश! सत्रांत यालाच ' बाजभाव' असे
म्हणतात, परब्रह्मावर मायेचा अमल सुरू झाला कीं, ब्रह्माला आपल्या स्वरूपाचा
विसर पडतो व हा विसर म्हणजेच संसाररूपी वृक्षाचें त्री हाय, जावरयंत आपल्या
स्वरूपाचा विसर पडण्याईतपतच ब्रह्माची मजल गेलेली अअते, तोंपथत संसारख्पी
झाड बीजाच्या स्वरूपांत असतें. हाच त्याचा “ बीजभाव ? होय. पहा
मागें ओ. ८७, आहक्को-प्रतिष्ठा, ओऑ. ४८०-- ज्यापासून विपरात
ज्ञान उत्पन्न होउन जागृति व स्वप्न या रूपांनी प्रसार पावते, ब नानाप्रकारच्या
बुद्धीच्या रानांत शिरते. ”' अक्षराची ? मध्यस्थ स्थित वर वगेन केलीच
आहे. ही अवस्था अज्ञानाची व निद्रेची असल्यामुळे, ती ज्ञान
अथवा जाग्राते व विपरातज्ञान अथवा स्वप्न याच्यामधली आहे. या
अवस्थेपासून एक जागृति तरी होइल किंत्रा स्त्रप्न तरी पडेल. अक्षरा-
पासूनच खाली क्षर सृष्टि, विपरीत ज्ञानानच निर्माग होते. अशा
विपर'तज्ञानाने बुद्धीला नानाप्रकारचे संकल्प सुचतात, बुद्धि अनेक
संकल्पांच्या आडरानांत शिरते. ज्थोनि--ज्या अक्षरापासून ओं. ४८१-
“ हृ किरीटि ! जथून जीवात्मा विश्वा ची माडणी करीत स्वतः उठतो, ती जीव-
त्वाची व विश्वत्वाची मिठी ( एक्य ) म्हणजेच अक्षर पुरुष हाय. ” जेथून
जीवात्म्याला मी व माझं, करता जीवत्वांची व विवा ती अर्श' दोत प्रकारची
बुद्धि हाते, तीच अक्षर पुरुषार्च स्थिति हाय. उठी-उठता. मीठी -ऐक्य़ प्रकू-
तीच जीवात्म्यापासून अगर पुरुषापासून जग उत्पन्न करते. पप अशी जगदु-
त्पा्त होतांना, प्रथम * मदत ' ( व्यवस्रायात्मक बुद्धि) ब॒तिच्यानंतर
१४५
त्रिगुणात्मक अहंकार उत्पन्न होतो. अव्यक्त प्रकृतीमध्ये प्रथभ व्यवसायात्मक्
बुद्धि उत्पन्न झाली, तरीं ती अद्याप एकाजनमसीच अपमते. हा *तिचा एकोजन-
सीपणा जाऊन तिला पृथक्रपगा आल्याशिवाय प्रकृतीचे अनेक पदाथे उत्यन्न
होत नाहीत. बुद्धीपासून पुढें उत्पन्न होणाऱ्या पुथकूपगाच्या गुणालाच * अहं-
कार ? असे म्हगतात. या अहंक्रारापासून अथवा मी मीपणापासून भिन्न भिन्न
पदार्थांची प्रतीति होते. हा अहंकार उत्पन्न होण्याच्या वेळची प्रकृति म्हणजेच
येथे अक्षरपुरुष असे म्हटळें आहे. आ. ४८२- दुसर जो क्षर पुष्प तो जगांत
देह धारण करून ज्या जागृति व स्त्रप्रावस्था यांचा उपभाग घेतो, त्या दोनी
अवस्था ज्याच्यापासून ऊप्तन झाल्या, ( तो अक्षर पुरुष होय ).” अक्षर पुरुष
मध्यस्थ असून, निद्रावस्था आथवा ज्ञानशून्यता हें त्यांचें स्वरूप वर वर्णन केलें
आहेच, जीवार्म्याला निद्रावस्प्रयासून एक जागति तरी होईल, किंत्रा स्वप्ना-
वस्था तरी घडेल. या दोनी अवस्थांचा उगम निद्रावस्थेपासूनच आहे, किंवा
ज्ञानशून्यतेपासून एक ज्ञानावस्था किंवा विपरीत ज्ञानावस्था संभवते. म्हणून
निद्रावत्येचे अथवा अज्ञानाचे प्रवोक असा जो अक्षर पुढूष ( प्रक्राते ), तोच
जागते व स्वप्नावस्था यांना उप्तन्न करतो, असें येथें सांगतल आहे,
बियाला-- उत्पन्न कतो. ओ. ४८३ -- “ किंवा ज्या अवस्थेला अत्ता
नाची गाढ निद्रा असे म्हगतात व जिच्यांत ब्रह्मप्राप्त ीचीच तेवढी उणीव
असते. ” या अज्ञानाच्या गाढ निद्रावस्येंत, ज्ञानाच्या जागृतीनें मिळणारी
ब्रह्मप्रा्प्ताच तेवढी नाही. बाकी उत्कटतेच्या बाबतीत ही अज्ञानावस्था व ज्ञाना-
वस्था सारखीच, फकत ज्ञानावस्थेनल्या जागतींत ब्रद्मप्राति हाते, तेवढीच या
अज्ञ'नाच्या गाढावस्थेंत मिळत नाही. हाच दोटीतला फरक, आओ. ४८४७-
“: खराखर हे वीरा |! या गाढ निद्रावस्येयून पुढे खप्न व जागी. या अवस्था
जर निमीग झाल्या नसत्या, तर याच अपस्थेळा ( निद्रावस्थेठा ) अश्मभाव असे
खास म्हगतां आलें असतें. ” गढ निद्रावस्था किंत्रा गाढ अज्ञान ह कांटी
जीवात्म्याची औतम स्थिति नव्हे. हिच्यांतूनच पुढे जीवात्म्याला जाग्रति (ज्ञान)
अथवा स्वप्न ( विपरातज्ञन ) या अमस्था प्राप्त होतात, म्हणजे
अज्ञानाची गाढ निद्रा! काढी तशीच टिकत नाही, उलट ज्ञानाने, जाग़ृतीने मिळ«
णारा ब्रह्ममाव अथव ब्रह्मेकय दा संतिम स्थिति अतून, हिच्या पुढं आणखी कस-
१४९६
हाच बदल संभवत नाहीं. गाढ निद्रावस्थॅत ( अज्ञानदशेंत ) असा जागृति
स्वप्नाचा बदल होण्याचा हा गुण नसता तर तिचा व ज्ञानददतील ब्रह्मेक्याचा
सारखाच गाढपणा पाहून या गाढनिड्रावस्थेंलाच ब्रह्मेक्य असें म्हणतां
आढे असत, पग तशी स्थिति नाहीं हें पुढोल ओवीत दर्शवितात.
ओ. ४८५-- “' पग ज्या माढनिद्रारू्पी आकाह्यांत प्रकृतिपुरुषर्यी
ढग आल्यामुळं, क्षत्रक्षेत्रज्ञांचा स्वप्नाभास निर्माग केला जातो. ”' गाढ अज्ञानांत
झालल्या प्रक्षातिपुरुषसंय्रोगांतून पुढें स्वप्रावस्मा अथवा विपर्रात ज्ञान निर्माण
होऊन पुर्ढे हारोर व जीव यांची उत्पांते होते. गाढ निद्रावस्थेळा ज्नद्ममाव
म्हणतां आळा असता. पग त्या अतस्प्रेतच प्रक्रातिपुरषषाचा संथरोग घडून
विपरीत ज्ञानाने जथे स्थावरजंगमात्मक जग निर्माग होते, तेथ ती स्थिति
कांही ब्रह्मक्यासारखी आतम अशी म्हणतां यावयाची नाही. अज्ञानावस्थेतूनच
पुढे विपरांत ज्ञान नर्माग होऊन जीवशरीरात्मक स्टे निर्माग होत. असा
ज्या अज्ञानदशेत बदल घडतो, ती कितीहा गाढ असली तरी ब्रह्मक्य़ान्या
निर्विकार व निरुपाधिक गाढावस्थेश तिची तुलनाच होणार नाहीं. क्षेत्र-
शरीर. क्षेत्रश्--आत्मा, जीव, ओ ४८६-* हें अतो ! पग खाली
फांद्या असणाऱ्या संसाररूपी व्रुक्षाला या अक्षराचेंच मूळ आहे, ' मागे * उध्वेमूलं
अघः दाख ? असे जं अश्वत्थ वृक्षाचे व)न केळे, त्या संतारूपी वृक्षाचे मूळ
प्रकृतींच आहे याचें विवचन माग कळलच असून, हा प्रफुतीच अक्षर पुरुष
होय हें येथे सांगितलं आहे. परत्रह्माला मायेचे आळ पडले क्री, त्याला स्पस्म-
रूपाचा विसर पढतो., परत्रह्मालळा आपल्या खऱ्या स्मरू्पाचे अज्ञान उत्पन्न
करणारी माया अथवा प्रकृति, हीच या संसारतरूचे मूळ होय. ( पदा. ओ.
८६ ), प्रकृतीच्या मुळापासूनच हा संसारतहु उगम पावतो. आतां या अक्षराला
( प्रकृतीला ) पुरुष असे कां म्हगतात ते सांगतात. आ. ४८७- “ याला
पुरुष अले कां म्हणायचं ६ तर हा मायारूनी नगरात गाढ निद्रा घेतो म्हणून.”
* पुरि शेते इति प्रुषः ? हो पुरुष रद्टाची व्युत्यात्ते, या अक्षराला प्रशतीलाही
लक्षणेने लागू कली आहे. ही अक्षर प्रक्रते दरखील माय रूपी नगरांत गाढ
निजते, म्हणून हिला परुष अनी संज्ञा दिली आहे. प्रकृतीचे ।%वा भक्षराचे स्तरूप
याममाणें गाढ अज्ञातमय़ आहे अलें सांगण्यःचा भावाथे, पहु/डिज्ञे-निजतो
१४७
ओ. ४टट-- '“ आणि विपरीत ज्ञानाचा एक प्रकार असं जे विकारांचे येणे,
जाणें, त्याची जिच्यांत ओळखही नसते, ती गाढ निद्रा म्हणजेच हया अक्षर
पृरुष होय. ” ज्ञानाने प्रबोध हान ब्रह्मेक्य प्राप्त होतें. तर विपररांत
ज्ञानाने स्वप्नावस्प्रा प्राप्त होऊन, नामरूपात्मक जगाची उत्पीत्त होते, याच
अवस्थंत अनेक विकार उप्तन्न होऊन लय पावतात. पदार्थांना उत्पात्त,
स्थिते व ल्य हे विकार याच दरशत प्राप्त होतात तो प्रकार अज्ञानांत
अथवा गाढ सुपुप्तींत नसता. सुषुप्ति ही जाग्रति १ स्वप्न यांमधील अवस्था अस-
ल्याने, येथ कसल्याच विकारांचा संभव नसतो. वारी- येणे. जाणे. नाणजे-
जाणीव नसते. ओ., ४८९- याला अक्षर ( नाश हित ) कां म्हगतात, याचें
कारण देतात. “ म्हणून ज्याला स्ताभाविक्र अस नाश नाहींच, व तो सुद्धां
ज्ञानाशिवाय दुसऱ्या कशानेही होत नाही. ” हा अक्षर पुरुष ज्ञानाशिवाय
दुनर्ऱ्या कशानेही नाश पावत नाही पावला तर तो ज्ञानानेंच नाश पावतो.
हा-- नाश. उणे -- वांचून. हा अक्षर पुरुष म्हणजेच सांख्यांची प्रक्षाति
होय. सांख्यांच्या मताप्रमाग प्रक्ृुते व पुरुष हे दाघेही अक्षर आहेत. पण खरें
पहावयास गेले, तर ज्ञानाने जिचा नाश होतो तिला अक्षर कसे म्ह॒गायचे १
वेदांताच्या दृष्टांत, प्रकृति ( माया ) व पुरुष ( जीव ) यांच्या पढीकडच!।
परमात्मा, तेवढाच अक्षर ( नाशरहित ) आहे गीतेला व ज्ञानेश्वरांना वेदां-
ताचें मत मान्य असलं, तरी प्रकृतीला अक्षर म्हूगतांना सांख्य़ांचीच परि-
भाषा त्यांनी कायम ठेविली आहे. प्रकृति ही अज्ञानमय आहे. हिच्य़ापासुनच
त्रिगुणात्मक जग निर्माण होतें. मागे “ प्रकृतिद्पी संसारवृक्ष आत्मज्ञानाच्या
तरवार्रीनें तोडून टाक ” असें जं सागितलं, तें याच दृष्टीने होय. ( पहा ओ.
२२६ ) प्रक्ाते अथवा संसार खरा आहे हें अज्ञान, “* ब्रह्मच तेवढें
सत्य आहे ? या ज्ञानाने नष्ट होते, असा अथे. स्हणोनिया-- या
अक्षर पुरुषाच्या गाढ निद्रावस्थेत कोगताच विकार उत्पन्न होत
नाही. प्रकृतीची ही आविक्रत स्थिति पाहुनच तिला अक्षर ( नाश-
राहत ) म्हेटळ आहे. आ. ७४९,०- “ म्हणून हा अक्वर आहे, या वेदांतांतील
सिद्धांताची प्रसिद्धि देद्यीभञाषेंत केली आहे. ” वेदांताचाच सिद्धांत आपण मराठी
१४८
भाषेंत मांडला असा ज्ञानेक्वरांचा आशय. डोरु-प्रासेद्वि., देोशि-देशीभाषेंत,
मराठी भाषत.
ओ. ४९१ --“ याप्रमाणें मायचा संथ्रग असणे या लक्षगावरून व जीव हें
ज्याचें काये आहे त्यावरून, त्या चेतन्यालाच अक्षर पुरुष असें समज. ” सारांश
जें चैतन्य मायेच्या उपाधीने जीवात्म्याचे स्वरूप धारण करतें, त्यालाच अक्षर
पुरुष म्हणतात, चेतन्याशिवाय जगांत दुसरें कांही नाहीं. म्हणून या अक्षर
पुरुषाला सुद्धां चतन्य म्हटलें आहे. पण हे चैतन्य परमात्म्य़ासारखे निरुपा-
धिक नसून, मायेच्या अथवा अज्ञानाच्या उपाधीने वेढलेळे आहे. जीवकाय
कारण--- जीव हेच ज्यांचं कार्य आहे यामुळे, जे चैतन्य जीवात्म्यांत पये-
वसित होतें. माय!संगु चि लक्षणे-- मायेशी संतग असणें या लक्षगाने.
चेतन्य-- परमात्मा. एवे मायोपाधियुक्त परमात्म्यालाच येथे अक्षर पुरुष
म्हटलें आढे. पुढिल आनीपातून ' उत्तम पुरष च. ' विषय. सुह॑ होता. आओ.
४९२- “' आतां विपरीत ज्ञानामु>, जीवदश। व प्रिश्चाकार दशा उत्पन्न होऊन
ज्या गाढ अज्ञानतत्त्वांत टप्त होतात. ” पत्जह्माला विपरीत ज्ञान झालें
म्हणजे जगाची उर्त्पात्त ढोत, पग परत्रह्माची जगदुत्यत्तीच्या वेळची स्थिति
स्वप्राची असते. गाढ अज्ञानांत किंवा निद्रेत सवेच विपरीत ज्ञान व
स्वप्नः-वस्था लोपून जाते. गाढनिद्रत जग्राते ( ज्ञात ) ही नाही व स्वप्नही
( वि!रीत ज्ञान ) नाही. ती एक अज्ञानात “गळलेले अवस्था आह, हें पुष्कळ-
वेळां मागे सांगण्यांतत आलेच आहे. आओ. ४९१--“ ते (गाढ)
अज्ञान, ज्ञांतात बुडून गेल्यानतर बव ज्ञान देखल ब्रह्मप्राप्ती ला आपण
साधनांभूत होऊन आपण ( ज्ञान ) नाहीसं झाल्यावर, ज्याप्रमागें अमन लाकूड
जाळून, स्वत: नाडींसा होतो. ” ज्ञानाने अज्ञानाला निळल्यानेतर ज्ञानान
आपणही नाहींसें होगे, हीच परमात्म्याची अर्स्था होय की।तेघतुत-देवाल-
याच्या दारावर ल्यांताल दवतेन मारलल्या राक्षलाचे शिर कोरलळ असते. त्याचं
दशन घेतल्याशिवाय देवदरीन करतां येत नार्ही. पण देवळांत गेल्यावर किर्ति-
मुखाची प्रातिष्ठा कोणी राखीत नाहीं हाच न्याय लक्षांत घेऊन साघनांभूत
वस्तची मागून किंमत न ठेवणें या अथी कोतिमुखत्त करणे अशी म्हण रूढ
झाली, येथे कौतिमुसत्त करणेर् त्र्मम्रार्ताला साधनामूत होऊल ज्ञामाने आपण
१४९
स्वतः नाहीसं होणे, ओ. ४९४- '' लयाप्रमाणें ज्ञानाने अज्ञान नाहीस केल्यावर
व ब्रह्मप्राप्रि करून देऊन आपणही ब्रह्मस्वरूषीं लय पावल्यावर, तेथें ज्ञात्या-
शिवाय जे ज्ञेय उरले, तोच उत्तमपुरुष होय, ” ज्ञात्याचें अज्ञान घालविल्या«
नंतर ज्ञाता जसा ब्रह्मेकय़ पावतो, तसें ते ज्ञानही ( परब्रह्मज्ञान ) परब्रह्मांत
मिळून जातें. या प्रमाणे ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय या अभिमानत्रिपुटींपेकी ज्ञाता
व ज्ञान ज्यांत सामावतात, तें ज्ञेय म्हणजेच तो उत्तमपुरुष होय. वस्तु-
परब्रह्म, जाणणेनविण- जागणाऱ्या विरहित.
( स्हाक १७ )-- “ या दोहोहून उत्तम पुरुष त्तर निराळा आहे,
त्याला परमात्मा असें म्हणतात. तोच अविनाशी इश्वर, त्रेलोक्यांत शिरुन त्याचे
पोषण करतो. ” ओ. ४२९५-' अरे ! तो उत्तम पुरुष, या दोघांहून अगोदरचा
व जो कवळ तिसरा मथिताथे आहे. ” हा उत्तम पुरुष क्षर व अक्षर
या दोन पुरुषांच्या म्हणजे पुरुष ( जीव ) व प्रकृति ( माया ) यांच्या
अगोदरचा व हा अगदी रोवटचा, तिसरा आश्रय आहे. परमात्म्यापासुनच
जीवात्मा व माया ( प्रहाते ) निर्माग झाली असल्यानें, ल्या दोघांहून
तो अगादरचा ठरतो, शिवाय प्राणिमात्रांचें तो अतिम आश्रयस्थान आहे.
सर्वांची पारिसमाप्ति परजह्मांत, उत्तम पुरुषात व्हावयाची असल्यानें, त्याला
वरील क्षर, व अक्षर यांच्या अपेक्षेनें तिवरा निष्कषे म्हटले आहे. निष्क घु-
सिद्धांत, मथिताथं. ओ ४९६ - '' हे अजुना | निद्रा व स्वप्न याहून
बोधाची जाग़ाते जरी भिन्न व श्रेष्ठ आहे. ” निद्रा व खप्न यांमध्ये अनुक्रम
अज्ञान व अन्यथा ज्ञान असतें, तर् या जायृतावस्थेत पूर्ण ज्ञान असतें. म्हणून ही
अवस्था त्या दोघाहून जशी भिन्न व श्रष्ट आहे, त्याप्रमार्गेच अक्षर व क्षर पुरु-
षाहून हा तिसरा पुरुषांत्तम श्रेष्ठ आहे, अपे सांगण्याचा आशय. या पुरुषोत्तमांत
क्षरांच विपरीत ज्ञानही नाही व अक्षरावें अज्ञानही नाहीं. त॑र तेथें संपूण
ज्ञान भरलेल आहे. बहू -- श्रष्ठ. यालाच दृष्टांत देतात.
वि
ओ. ४९७-- “ किंवा सूर्यकिरण व मृगजळ आणि सूयमडल
यांच्यांत जसं फार अंतर असते, त्याप्रमाणें हा उत्तम पुरुष ( क्षर
र] क ळी १1 € ७
व अक्षर पुरुषांहून ) वेगळा आहे. ” सुर्यमंडलापासूनच सुयाकेरणांची
बोते
भे
र |
उत्पत्ति होऊन, पुढें. त्यांच्यापासूलच खृगजळा'च्या आभाखाची! निर्मित':हयोते, -
१५०७
सूर्यमंडळ याप्रमाणें त्याच्या किरणांच्या ( अज्ञानाच्या ) व त्यापातून उत्पन्न
सूर
झालेल्या सृगजळाच्या ( विपरीत ज्ञाताच्या ) पासून दूर व वेगळे
असते. व्याचप्रमाणें या परमात्म्यापासून उत्पन्न झालेल्या अक्षर
पुरुषांहून ( मायेहून ) व क्षर पुरुषाहून ( जग'हून ) तो स्वत; वेगळा, ज्ञान मय
आहे. अफाडु-फार अंतर, ओ. ४९८-' किंत्रा काष्टातच असगारा अभि व्या
काष्टाहून जस! वेगळा असता, तसा हा ( उत्तम पुष ) क्षर व अक्षराहून
वगळा आहे. ” काष्टाकाष्टांच्या घ्षेगानें उत्पन्न हो>ारा अभि ल्या काष्टांतच
अंतभूत असतो. पग,तो त्या काष्टाहून अगदी भिन्न असतो. कारण तो
त्यांनाच पुन: जाळायला तयार असते. तसाच क्षर व अक्षर पुरुषांत अथवा
जग व प्रकृतीत अन्भूत असणारा हा परमात्मा, त्यांच्याहून वेगळा आहे. करण
याच्या ज्ञातान ला क्षराक्षरांच विपरात ज्ञान व अज्ञान नाहोसं होत. पर्या-
यानें तो या दोघांनाही नष्ट करता, आत्मज्ञानानें जगाचे विपरीत ज्ञान व
मार्येचें अज्ञान पार निघून जाते, अथा भाव काष्टात अभे अपतो, यावद्दल
प्रमाण, पद्ा--- “ शमीनिवाभ्येतरलीातपावकाम् ”। स्घुवंर ३ आ. ४९९-
6 प्रलयकाली आपली मर्यादा ओलांडून सव लहात मोठ्या नद्यांना एक
करणारा समुद्राचा जो पूर्गपगा होतो. १ ( तसाच या पुरषोत्ताचा पूर्णपगा
आहे. ) प्रलय़ कालीं समुद्राचे पाजी इतर्के पसरत कॉ, तेथे समद्राचा पूवीचा
किनारा तर लुप्त होतोच, पग सवे लहान मोठ्या नद्य'चा तेथे पता लागत नांही.
सरवेत्र एकच जलमय स्थिति हाते. त्याममार्ग बरह्मेकयराच्या वेळी ज्ञान,
अज्ञान, विपरीत ज्ञान, लढदान, थोर इत्यादि सवे भेद नष्ट होऊन,
तेथें पृणेत्व येते, ब्रह्मक््याची हो स्थिति याप्रमाग एकपध आहे.
ओ. ५१००- ““ तद्वत् स्त्रप्नही नाहीं व निद्राहो नाडी, जाग्रतीची तर
गोष्टच नाहीं, ज्याप्रमाणे प्रलय तजाने दिवस व रात्र ही लप्त होऊन जावी. ”
अशी अज्ञान, विपरीतज्ञान व ज्ञान ही सवेच जेथे लपत झाली आहत, अशी
परमात्म्यक्या ची ही केवल स्थिति येरे वर्गन केळी आहे, प्रलय़रक्रालच्या प्रखर
तेजांत दिवस व रात्र यांतील भर जसा लुप्त होतो, तसा परमाकम्यराच्या
ऐक्यांत सवे जागतिक भेद नष्ट होऊन, एकच पूरत्वाचा जेथ अनुभव मिळतो
तो स्थिति, यथे वणन केली आहे. अशो पृणेत्वाची सिरयिति किती भव्य व
१५१
कत्पनातीत असते, तें सूचित करण्यासाठी येथे प्रल्यकालच्या समुद्रावी व तेजाची,
त्याला उपमा दिळी आहे. गलिळी -- गळली, लुप्त जाली. ओ. ५९०१-०7
“मग आपण नाहीं अब्ररा दुसरेही नाही, असगे अयत्रा नसे हेंही जेथें समजत
नाही, व अनुभवडी घाबरून जेथे नष्ट होतो. ” परत्रह्माची निद्देद्र, केवल
स्थितीच येथे वणन केली आहे. पःत्रह्म'च्य़ा ठिकागी मी, तू. हे भेद,
होगे जाणें या स्थिति, या नष्ट होऊन, अनुभव घेगारा व ज्याचा अनुभव
घ्याबयाचा ते ( परब्रह्म ) एक होऊन गेल्यानंतर अनुभव घेण्याची
क्रियाही जेथ नष्ट हे ते. सारांश जथे ज्ञाता, ज्ञेय व ज्ञान हो अभिमान
त्रिपुटी नष्ट होऊन केवळ ऐकय़ाचीच स्प्राते राहते ती, अथच काहीसे परत्र
ह्यांचे वर्णन पुढील ओवीत केलें आहे. अनुभो निबुंमे - अतुभव जेथ
घाब*तो. अनुभ घोंच जेथ थांबते. ओ ५०२- “ असे जे कांही आहे,
तेंच तो उत्तम पुगष अने समज, ज्य़ाला इहलाडांत परमात्मा अर्सहि म्हण-
तात. ” ऐक्लेखे- वर सांगितल्याप्रमार्ण कांहींच ज्याचें वर्गन करतां येईल अस.
परत्रह्मांचें वर्गेन शाद्वांत करतां येत नाही, पग करावयाचें झाल्यास वर
केल्याप्रमाणे कांहींसा प्रयत्न करता येईल.
आ. ५०३-- " पग हे बोठगे ( परमात्याचें हें वर केलेले वर्गन )
परमात्म्यांत न मिळण्यापूर्वीच्या जीवदरत, हे. पांडुघुता ! असल्य़ावेळ'च आहे.
बुडण्याची गोष्ट ज्याप्रमागे तीरावरून करावयाची असते ल्याप्रमागे.
परमात्मा अमा आहे तसा आहे हें वगैन, त्यांत मिळण्य़रापूर्वीच्य़ा म्हणजे
प्राणी जीवदशेत निराळा असता त्यायेळचें आहे. कारण जीव परमात्म्य़ांत मिळून
एक झाल्यावर, तेथे मग वरगन करणारा निराळा असा राहणार कसाई
* नदींत बुडे * हा शब्दप्रयोग नदीच्या तारात्रर तो मनुष्य आहे तोपर्यत
बोलता यईल, तो न्दत बुडाल्य़ानंतर मग ही बुडण्प!ची भाषा कोग बाळगणार ९
तसच हा परनात्मवशैनाचा प्रकार आहे वेदांनी देखील परबह्याचें वगेन करतांना
विवेकाच्या कांठावर उभे राहूनच अलगपगे ते कळ आहे, हें पुढील ओवीत
सांगतात. ओ. ५०४- ' त्याप्रमाण हे किर्टी ! जिचारूपा काठावर उमे
केलेल्या वेदाकडूनच पलीकडच्या व॒ अलीकडच्या ( तीराच्या ) गोष्टी बोलणे
घडे, ” वेद हे आत्मानात्मविवाराच्या काढावर अल्ग उभे आहेत. ते
१५२
कांहीं परब्रह्मांत मिळून एक झालें नाहींत. त्यांनी कांड्री परमद्मांत बुडी घेत.
लेळी नाही, व ल्य!नी जोपर्यत अशी बडी बेतली नादी, तोपथेतच पर
ब्रह्माच्या अलीकडे अमक आहे, पलीकडे तमुक आहे, अशी भाषा त्यांना
वापरतां आली आहे. ल्यांनी परत्र्मांत बुडी घेतली असती, तेही जर बह्मेक्प-
पावले अपते, तर असे वगेन कावयास ते तरी कुठले उरले असते£ पारा
बाराचिय[-अलीकडच्या व पलीकडच्या ( तीराच्या ), यापुढे पुरुषोत्तम
म्हणजे मीच असें भगवान् सांगतात.
( स्होक१८ ) -- “ ज्या अर्था मी क्षराच्याही पळीकडचा व अक्षरा
हुनहि उत्तम आहे. त्या अर्थी लोकांमध्यें व वेदामध्ये पुरुषोत्तम या नांवानें
प्रसिद्ध आहे. ” क्षर म्हणजे नाशवंत जगापासून तर आपग पलीकडच आहोच,
पण अक्षर, म्हणजे अव्यय अशा करस्थ प्रकतीहूनही आपण कसे श्रष्ठ आहो
तेंच या शहोकांत श्रीकृष्ण व्रिवेवन करतात. ओ.. ५०५-- “ म्हणून
क्षर व अक्षर हे दोनी पुरुष ( अलीकडचे आहेत ) असे पाहून ज्या
आटोक्याबाद्देरच्या आत्मरूपाला * पर ' अनेंम्हृगतात. ” वरच्याच ओवीत 'वेद
पारावाराच्या गोष्टी करतात ? अले म्हटल आढे. क्षर व अक्षर हे दानी पुरुष
अलीकडचे आहेत. ल्यांच्यापलीकडे ५ आत्मरूप? परब्रह्य असल्य़ामुळे, त्याला
“पर? पर्लाकडचा म्हणतात. “ अनावर हें विशषग ' आत्नरूप ) याकडे ध्याब्र्रया च.
आमच्या आटोक्य़ाबहेरच्या अशा आत्मख्याला, अनावर-- आटोक्या
बाहेरचा, परमात्मा हा पलीकडचा असल्याने, ल्याला अतावर म्हटलें आदे.
ओ. "५१०६-- “ अजुना |! अशाप्रकारे परमात्मा या शाद्वाते ' पुरुषोत्तम
सुंचेत केला जातो असें तू. समज. ” वार्६-- ह तृतीग्रेचा प्रथय आहे.
* वरमात्मा ) हा रद अव्यक्त पज्रह्मालळ! लावला जातो, पग ल्यानेच क्षर
व अक्षर या दुसऱ्या देन पुरुषाहूतन आणखी श्रेष्ठ अतणारा पुरुष ध्वनित
केला जातो. पुरुषांचीच ही पारेभाषा वापरून त्याला पुहषोत्तम अक्ते म्हटल
आहे. यापुढें ओ. ५०७---५३० पयेत प्रुघोत्तमाचेंच वगन आले आहे. हें सवं
वगेन उर्पानषदांतील वगंनाच्या घतीवर अपुन, अव्यक्त परत्रह्माचेंच आहे
आ. "५५०७--€' येरवी न बोलण्यानंच ज्याचे वणन होते, न जाणण्यानेच
जे जाणले जाते व॒कांदी नसण्यानेंच ज्याचें अस्तित्त आहे, अश्ली जी वसतु
१९१
आहे. ” पुरुषात्तमाचें अथवा परत्रह्माचें वणन शब्दांनी करतांच येत नाही,
वर्णन करतांना वाचा खुटतेच., म्हणून कांहींच वर्णन न करणे, मूकता
स्वकिरणे, हें ज्याचें बर्णन होय. नोणिवां जाणणे-कोणत्याही ऐहिक ज्ञानाने
अथवा 'विज्ञानाने जे जाणतां येंत नाही, म्हणजे ज्ञानाचा अभाव, ज्ञानाची गति
कुंठित होणें, हेंच ज्याचें ज्ञान, न होउनि हाणे--जगांतील कोणत्याही ज्ञात
पदाथौपैकी कोणताही पदार्थ न होणें, हच ज्याचें आस्तित्व. परमात्मा हा
जगांतल्या कोणत्याच वस्तूसारखा नाहीं, असें ज्याचे निरुपम आस्तत्व,
सारांश जं दाब्दातीत, विज्ञानातींत, व दृर्य पदार्थातात आहे. ज्याचें
स्वरूप फक्त प्रर्तातानेंच कळावयाचें आहे, असा हा पुरुषोत्तम आहे. ओ ५०८-
“ जर्थ ' सोह ' अता भावही नाहींसा होतो, जेथें प्रवचनाचीच वाचा स्तब्ध
होते, व जेथे द्रष्ठ्यासह दश्य नाहींसे होते. ” खो ते हि ज्या अवस्थेत
* तो मी आहे. ? असा भेदच उरत नाहीं, अश्ी जी ब्रह्मेक््याची अवस्था,
खांघणेचि इ०- ज्याच्यासंबधी कसलंच विवरण करतां न आल्यामुळें, विते-
चचनाची भाषाच थांबते, वर * न बोलगेन बोलणें , असे म्हटलव आहे.
दृष्टत्वाले- दृष्टा व दृश्य, हे भेदही जेथे नष्ट झाळे आहेत, पाहणारा व जे
पहावयाचे ते परबह्म, हें जेथे एकच आहेत, तेथे कोण कोणाला पाहणार १
अशी ही अभिमानत्रिपुटी नष्ट झालेली, ऐक्याची अवस्था आहे. पण अशी
ही परमात्मक्याची पुरुषोत्तमावस्था आपणास जर कोणत्याच इंद्रियानी जाणतां
येत नाह्दी, तर तिचें आस्तत्व तरी खरे क्षे मानायचे, हें पटविण्यासाठी
ज्ञान्वरमहाराज पुढील दोन ओव्यांत दृष्टांत देतात, ओ. ५०९- “ आतां
सूयोबब व त्याचें पाण्यांत पडणारे प्रतिबिंब, यांच्यामधील प्रभा जरी आपणास
कोणत्याही साधनाने प्राप्त झाली नाही, तरी तिचें मध्यंतरी अस्तित्वच नाही,
असें म्हणतांच यावयाचे नाहीं, ” सूये व त्याचें प्रतिबिंब पाण्यांत पडलेले
आपण पाहतो, पण त्या दोघांना जोडणारी प्रभा ( प्रकाशकिरण ) आपणास
डोळ्यांनी |देसत नाही, पग म्हणून ती नाहीं असें म्हणतां येणार नाहीं, तिचें
आस्तित्व जसें अनुभवाने आपणांस ग्रहीत घरले पाहिजे, तसें प्राणमात्रांच्या
शरर्रारांताल आत्मा व परमात्मा ( उत्तम पुरुष ) यांचा कांर्हांच संबंध नाहीं
क
असं म्हणतां याबयाचं नाही. परमात्मा ब भात्मा हे बिंबप्रातीबेंबरूपाने
१५४
आर्तेत्वात असल्यानें, त्यांमधाल संबंध इशरियप्राह्म नसले, तरी ते अनुभवांनें
गृहीत घरळेच पाहिजेत, लाभा जाएचे ना<- आपल्याला जरी प्राप्त
झाली नाहीं, आपल्या डोळ्यांना जरी दिसली नाही, यालाच, पुनः
दुसर! दृष्टांत देता. आओ. "५१०-- “ किंवा नाक व फूल यांच्या
मर्ध्यंतरांची जी द्रात्ते ( वासाची भावना ) असते, ती दिसली नाहीं,
म्हणून ती नाहींच असें म्हणतां येत नाही, ” नाकाला फुलाचा वास येतो,
पण तो वास आपणास दिसत नाहीं, म्हणून त्या वासाचं आस्तित्वच नाहीं,
असं कसें म्हणतां येईल १ तो वास आपणास जसा अनुभवाने समजतो,
तसा आत्मा व परमात्मा यांचा संबंध अनुभवार्नेच जाणावयाचा आहे. वृत्ति-
( वासाची ) भावना. ही अव्यक्तरूपाने तेथे असतेच. माहझारिला ठाई -
मध्यंतरी, नाक व फूल यांच्या मध्यंतरी, यावरून आिद्धांत मांडतात. ओं.
"१११-' त्याप्रमाणे दृष्टा व दृश्य हीं नष्ट झाल्यावर मग * काय पाहायचं ? असं
जर कोणी म्हगेल, तर (त्याला उत्तर हच की), ज्याचें रूप अनुभवानेंच पहा. ”
दृष्टा (आत्मा) व दृश्य ( परमात्मा) हे एक झाल्यावर, कोणी कोणाला
पाहायचं, ब॒ मग पाहायचं तरी काय, अशी जर कोणी दका घेईल,
तर त्याला उत्तर असं कॉ, वरील फुलाचा वास जसा अनुभवार्ने जाणतां
येतो, तता हा आत्मा-परमात्मा यांतील बिंबप्रतिबिबभाव, अनुभवानेंच
जाणून घ्यायचा आहे. पुरुषोत्तमाचेंच आणखी वणेन करतात. ओं. ५१२-
“ प्रकारोत करण्यास योग्य असणाऱ्या वस्तृशिवाय जो प्रकाशक आहे, सत्ता
करण्यास योग्य असगार््या वस्तूशेवाय जो सत्ताधीश आहे, व सव आकाश
आपणच ज्याने व्यापून टाकलें आहे. ” प्रकाइय- प्रकारोत करण्यास योग्य,
ध्रकादा- प्रकाशित करणारा. हइशितव्य- सत्ता चार्लीवण्यास योग्य. इ7-
सत्ता चालविणारा, सत्ताधीश, अबकारदा- आकाश, पोकळी, सूर्यासारखा
जो एकमेव प्रकाशक व सत्ताधारी असून जेवढी म्हणून पोकळी, किंवा माकळी
जागा आहे, तेवढी ज्याने वस्ती करून भरून टाकली आहे. वल्षविण-
व्यापणें, सूर्याला प्रकारेत करण्यास योग्य असरे जग तरी आहे. पग पुरुषो-
त्तमाला त्से कांही नसून तो एकमेव आहे. कारण पुरुषोत्तमाच्या यथाथे
ज्ञानानं सवे प्रकादप व हशितव्य अशा! मिथ्य़ा बस्तु लय पावतात, असा
१५५
हा पुरुषोत्तम, स्वयंप्रकाशी, सवसत्तार्धांहा व सदेव्यापक असा आहे.
ओ. '११३-- ' जो स्वतःच्या नादानें ऐकता * येण्यासारखा नाद आहे,
जो स्वतःच्या गोडीनंच चाखता येण्यासारखा स्वाद आहे, ब जो स्वतःच्या
आनंदानेच उपभोगण्याचा आनंद आहे. ” ज्या परमात्म्याचा नाद, गोडी,
व॒ आनंद उपभोगण्यास दुसऱ्या कोणत्याही वस्तूची अपेक्षा नाही, त्याचा
नाद, स्वाद व आनंद, हे त्याचाच अनुभव घेऊन जाणावयाचे आहेत
असा अथे, परमात्म्याचे हे गुण त्याच्याच प्रतीतिशिेवाय समजणार नाहीत,
ओ. ५१४-- “ जें म्हणजे सुखांत आणखी सुख ॥र्मसळलं, तेजाला
आणखी तेज प्राप्त झालं, व शन्यही शरन्य़ांत मिळाल, ” उत्तम पुरुष अथवा
परमात्मा म्हणजे सर्व सुखाचं निधान, स्व तेजाची परमावधि, व सर्वे पोकळी
सामावून घेणारे आकाळ्याच, घटाकाश व मठाकाश हे लुप्त झाल्यावर
ज्या प्रमाणें मोठ्या आकाशांत सामावतात, ह्याप्रमाणे सर्वांना सामावून
घेणार, हृ परमात्मतत्व आहे. तुकारामाचे “ सवे सुखाचे आगर ? असा
हा पुरुषोत्तम आहे. शुन्य- पोकळी, आका तात्पये पुरुषोत्तम अथवा
परब्रह्म हे, सुखाचें निधान, परमतेजस्वी व सवेैव्यापक असे आहे. ओ. ५१५-
“ तो पुरुषोत्तम म्हणजे पूर्णत्वाचा शेवट असून, विश्रांति व विश्रांतीचे स्थान
दोनी जेथे टुप्त झालीं आहेत. ” ज्याच्या ठिकाणी पूणत्वाचा शेवट झालेला
आहे, पूण्ता अगदी शिगेला पोचली आहे, व विश्रांति व विश्रांतीचे
स्थान अशी दानी ज्याच्यांत एक झाली आहेत. तात्पये जो सवेप-
रिपूर्णे व सवोधेश्रामधाम आहे. “ ३० पूर्णनद: पूरगोमेदं पूर्णात्पूर्ण-
मदुच्यते ” असें जें उपनिषदांत वर्णन आहे, तें या परबह्माचेच होय.
विश्राम-- विश्रांतिस्थान, आ. ५१५--“ जो आकाशालाही व्यापून आणखी
उरला आहे, ज्यानें ऱ्हासाला पुरते ग्रासून टाकले आहे, व जो बहुतापासून
बहुतप्र्कारानें दूर आहे. ” परमात्मा हा आकाशापंक्षांही व्यापक, नाशालाही
गिळून टाकणारा व सर्वापासून अनेक प्रकारानं दूर आहे. सारांश तो सर्वे-
व्यापक अव्यय व दूर आहे. ” बहजु-- दूर. परब्रह्म हे झान्यांना जवळ तर
अज्ञानी लोकांना दूर आहे. पहा-- तदेजत्तन्नेजत्तदूदूरे तदु अतिके-ईश्ावास्यो-
पार्बषत, थडुते पाडे- अनेक प्रकारांनी, ओ. ५१७-' पण शिंपली आपण
१५६
स्वतः रुपं नसतांनाही अज्ञानी लोकांना आपण ख्य असल्याची प्रतीत दाखविते. :
सूयाच्या किरणांनी वाळवंटांत शिंपली, रुप्याप्रमाणे वरवर पाहणाऱ्यांना भासते.
पण ती कांहीं खरी रूपें नसते. लयाप्रमाणे परब्रह्मदेखील अज्ञानी लोकांना आपण
जग असल्याचा भ्रम उत्पन्न करतें, पण वास्तावैक तें कांहीं जग नसते. दिंप-
ल्यावर जसा रूप्याचा आभास उत्पन्न होतो, तसाच परत्रह्मावर जगाचा आभास
अज्ञान्यांना होता. परमात्म्याच्या ठिकाणीं नानात्व व नामरूपात्मकत्व जं दिसतें
त॑ अज्ञानी लोकांना होय, हे सिद्ध करण्यासाठी आणखी दृष्टांत देतात. आओ.
०५१८-८6 किंवा सोनें आपलें अस्तित्व कायम ठेऊनच अनेक अलंकारांचे
आकार धारण करत. त्याप्रमाणे आपण स्वतः विश्व न होताच जो विश्व धारण
कवरतो.” सोनें ज्यावेळीं अनेक अलंकारांचे आकार धारण करतें, त्यावेळी तें कांहीं
ते बहुविध अलंकार होत नाहीं. तें सोन्च असते, पण अनेक अलंकारांना
आश्रय देतें. तद्वत परब्रह्म देखील आपण स्वत: विश्व न होता, नामरूपात्मक जगाला
आश्रयस्थान होतें. अलेकारदसे-अलकारांच्या ददोला, अलंकारांच्या स्थितीला.
आओ. ५१९--- “ फार काय ! पाणी ब लाटा यांच्यांत ज्याप्रमाणें भिन्नपणा
नसतो, ल्याप्रमाणे, जगाला आपल्या सत्तेने जो प्रकाशित करतो. ” पाण्यापासून
लाटा उत्पन्न होतात ह्या केवळ आभास आहे, लाटा या केवळ पाण्याच्या संत्तेनं
निमोण होतात, त्याप्रमाणें जग हें केवळ परत्रह्माचा आभास असून तें त्याच्याच
सत्तेने निमोण झालें आहे. खिनानेपण -- वेगळेपण. सत्ताप्रक्राथु--
आपल्या सत्तेने प्रकाशित करणारा, ओ. ५२०- “ हे वीरश्रेष्ठा ! हा आपल्या
संकोचाला अथवा विस्ताराला आपणच कारण होतो. पाण्यांत प्रतिब्बॉंबित
झालेला चंद्र जसा मूठभर होतो त्याप्रमाणे, ” आपण जगाएवढें विस्तुत व्हाव-
याचें, कां प्राण्याच्या लहान शराराएवढ व्हयावयार्चे, हें परमात्माच ठरवितो.
सारांदा आपणावर व्यष्टिस्वरू्पाचा आभास अथवा समटस्वरूपाचा आभास
उत्पन्न करायचा, हें त्याच्यावरच अवलंबून आहे. आकाशांतला एवढा
मोठा चंद्र पाण्यांत प्रतिबिंबित झाला कीं, जसा सुष्िम्राह्यम भासतो,
तसाच पुरुषोत्तमही विश्वरूप अथवा प्राणिरूप भासतो. सारांश जलांत
चंद्र मूठभर दिसला, तरी वर आकाशांत तो मोठा आहे, त्याप्रमाणे
पुरुषोत्तमा्रे व्यष्टि अववा समटटिप धारण केलें, तरी तो ल्यांच्याटृरम कॅवढा
'१९७
तरी मोठा आहे, असा भाव रूप--- कारण. खझूठ-- मूठभर, सुरिप्राह्य,
आं. ५२१ - “ लाप्रमागें विश्व असलं कीं तो असतो, व विश्वाचा लोप झाला
कीं तो कोठे तरी जातो, असें नाहीं. ज्याप्रमाणें रात्रीच्या वेळीं व दिवसाच्या वेळी
सूर्यात कांहीं फरक पडत नाहीं?” जगावर परमात्म्याचे आस्तत्व अवलंबून नाही,
जग असले कीं तो आहे, व नसलं कीं ता नाहीं, अश्या अन्वयरव्यातिरेक पद्ध-
तोनें परमात्म्याचे अस्तित्व सिद्ध करतां येगार.नाहीं, विश्व असलें काय किंवा नसले
काय, तो निर्विकारपणे कायम आहे. सूर्यात रात्रीं व दिवसा जसा फरक पडत
नाही, तसा परमात्म्यांत कसलाच फरक पडत नाहीं. ओ. '१२२-"व्याप्रमाणें जो
कोणामुळे कसल्याही तऱ्हेने खर्ची पडत नाहीं, व ज्याचं सांकडं ज्याचं त्यालाच
असतं, ” परत्रह्म दुसऱ्या कोणत्याही वस्तूमूळे कमी अधिक होत नाहीं. ते
अव्यय असून स्वतःची स्वतःलाच अडचण उप्तन्न करतें. आपण सैकीोच
पावावयाचें असल्यास आपणच तें तसं कह शकतें. दुसर्याची त्याला
किंमपीहि अपेक्षा नाहीं. तात्पये त॑ अव्यय व स्वतंत्र आहे असा भाव.
वोचे न पड-ज्यांत कांहीं कमतर होत नाहीं. खांकडे-संकट, संकोच.
ओ. ५२३-- “ हे धनजया ! जो आपणच आपगाला प्रकाशित करतो, फार
कास सांगावे, ज्याच्या "ठिकाणी द्वेत नाहींच. ” अशाप्रकारे पुरुषोत्तम हा
स्वंयप्रकाशी असून एकमेव आहे. तव्याला जाणायचं असेल, तर त्याचंच
ज्ञान करून घेतलं पाहिजे, इतर दुसर्या साधनानीं त्याचें ज्ञान होणार नाहीं.
कारण तो आपणच आपणाला प्रकाशित करणारा आहे. ओ. ५२४--
“ अरे | तो मी नेरुपाधिक व क्षर व अक्षर पुरुषाहुन श्रष्ठ असा
एकमेव आहे, म्हणून वेद व लोव्ह मशा ' पुरुषोतम ' असें म्हणतात. ”
"ने छपाधिक- उपाधिराहेत. जगाच्या उपार्धापातून वेगळा,
( स्होक १९ )--' याप्रमाणें मी पुरुषोत्तम हें मोहवश न होतां जो
जाणतो, तो सववज्ञ होत्साता सवेभावानें हे भारता ! मलाच भजतो. ” ओ.
५२५१-' पण हें असो ! ज्यांच्या अंतःकरगांत ज्ञानरवाचा उदय झाला
आहे, तोच हे धनंजया ! पुरुषोत्तम अश्या मशा जाणतो. शञानामित्रे
पाहाळेथां-- शानरूपी सूर्यात प्रभात कलो असता, शनसू्ने उगवला असता, .
२५८
शात --“ तह्मसलं, जगन्मिथ्या जीवो ब्रह्मेव नापरः ' या ज्ञानाचा
ज्याच्यांत उदय झाला, त्यालाच पुरुषोत्तमाचें स्वरूप समजेल. ओ. "२६-
६ ज्याप्रमाणें जागे झाल्यावर स्वप्न नाहींस होतें, त्याप्रमाणे ज्ञानाचा उदय
झाल्यावर भासमान होणारे त्रिभुवन व्यथ होतें, ” परब्रह्म तेवढेच सत्य आहे
हें ज्ञान बाणल्यावर, सवं जग मिथ्या आहें हें उमगते. फुरते-- स्फुणणार,
भासमान होणारं, वबा3”- फोल, मिथ्या. आओ. "१५१२७-- “ किंवा माळ
हातांत घेतली म्हणजे सर्पाभासाचा त्लास चुकतो. त्याप्रमाणे माझ्या ( पुरुषो-
त्तमाच्या ) ज्ञानामुळे जो विपर्रातज्ञानाचा अंगीकार कर्रांत नाही.” लांबून माळ
सापासारखी दिसते. पण ती हातांतच घेतल्यावर मग सवं भ्रम नष्ट ददोऊन
तो त्रास जसा चुकतो, तसेंच पुरुघोत्तमाच्या स्वरूपाचे यथाथ ज्ञान ज्याला
झाले आहे, तो मिथ्या जग खरं मानीत नाही. कांटाळा - त्रास. टवाल-
मिथ्या जग. नांगवण- न सांपडणे. ओ. '१२८- '“ अलंकार हें सोनेच
आहे हें जो जाणतो, तो त्याचें अलंकारत्व व्यथे मानतो. त्याप्रगाणें ज्याने मला
( पुरुषोत्तमाला ) जाणले, त्यानें सव भेद ट्राकलाच, ” अलंकारांत सवे सोनेंच
भरलें आहे. हें उमगल्यावर, मग अमका अलंकार तमका अलंकार ही नावें व्यथे
होत. त्याप्रमाणं ज्याला आत्मापरमात्म्याच्या एक्याचं ज्ञान झाल, त्याच्यांतली, द्दा
माझा, हा परका ही भेदवुद्वे नष्ट होते. बाळणे--टाकगे. ओ. ५२९-
“, मग माच सश्चिदानंद व स्वतःसेद्ध आहे व आपण स्वतः सकट कोठेच भेद-
नाही असं समजून जो मला परमात्म्याला जाणतो. ” परब्रह्माचे स्वरूप सत्
1चिलू व आनदमय आहे. सवत्न सविदानंदस्वरूप परब्रह्म मरळ आहे, व परर
मात्मा हा स्वतःसेद्ध, स्वतत्न आहे, भेद अता कोठेच नाही, अशी वृत्ते
ज्याची बाणली आहे, ल्याला परमात्म्याचे खरे ज्ञान झालें. भेद॒ नेणोने-भेद
नाहीं असें समजून. आपणेर्नांस- आपणासकट, आपण धरून. ओ. ५३०-
*“ त्याचप्रमाणे ज्याअर्थी त्याला कांहीं द्वैत उरलेच नाहीं, त्याअर्थी लाने
सवे जाणले, हे म्हणणेच कमी, अल्प आहे. ” त्याला जर द्वेत उरळ नाही,
त्याचे जर परत्रह्माशीं ऐक्य झाले, तर त्याला जाणायला उरले तरी कोग १
आणि तेथे जाणायला जर कोणीच उरले नाही, तर मग त्याने सवे जाणलं हें
स्हूणणे कणाीपणाचें माही काय ६ जेथे जाणणाराच जर परक्रह्मांत ऐक्य पावला,
१५९
तर परब्रझ्माला जाणायला पुनः तेथे कोण उरणार १ म्हणून वरीळ ओर्वांत
६ जाणे ' असें जं म्हटलें आहे तें व्यर्थ आहे.
ओ. '२३१--या ओवीषासून ५१६ आओवीपयैत, ज्ञानी भक्तच आपली
भाक्ते करण्यास योग्य आहे, असें भगबान् सांगतात. “ म्हृणून हे अजुना !
माझ्या भक्तिला तोच योग्य आहे. आकाशाला आलेंगन द्यायला जसं आका-
शच योग्य त्याप्रमाणे, ” भगवंतांचे म्हणणे असे कॉ, आपल्यासारख्या सर्वे-
व्यापकांची भाक्त करण्याध भक्तही तसाच व्यापक अंतःकरणाचा, ब्रह्मक्य
पावलेला, समदष्टि झालेलाच पाहिजे. आकाशाला आलिंगन देण्यास
तसें विस्तृत आकाशच असावें लागतें लहानाने भाठ्याला कसं आलिंगन
घायचं १ या दृष्टांतावरून येथ ब्रह्मांत मिळून जाण्याची आत्मनिवेदनाची भक्तीच
सांगितळी आहे. नवविधाभक्तापैकी हो शेवटची आहे. ओ. ५१३२--क्षीरसा-
गराला क्षीरसागराचे गुण अंगीं असणाऱ्यानेंच मेजवानी करावी, किंवा
ज्याप्रमाणें अस्त होऊनच अम्तांत मिसळावें लागतें. ” ज्याच्यांत मिसळाव-
याचें आहे, तेंच झाल्याशिवाय योग्य मिलाफ होणार नाहीं, क्षीरसमुद्रांत मिस-
ळायचें झाल्यास क्षीरसागराचे दुग्धत्व व अथांगत्व अंगी आणायला पाहिजे.
त्याप्रमाणें पुरुघोत्तमाची भाक्ते करावयाचा, तर भक्ताने आपणह तसंच
झालं पाहिजे. परशुणे-- मेजवानी,
ओ, "५९३३- साडेपंधरा दराच्या चोख सान्यांत मिसळायचें असल्यास
ज्याप्रमाणे तसेंच साडे पंधरा दराचे चोख सोनेंच पाहिजे, त्याप्रमाणे भक्त मीच
झाल्यानें माझी भाक्ते होऊं शकेल, ” चोख सोन्यांत आणखी सोनें मिसळायचें
असल्यास, तसंच चोख सोनें पाहिजे, ( तेथे अशुद्ध, किढाळ असलेलं सोनं
जसं उपयोगी नाहीं, ) म्हणजे योग्य मिळणी होते, तद्वत् , भगवान् म्हणतात
की, “ भक्त माझ्याशी एकरूप झाला तरच माझी आत्मानवेदनपर भक्ति
होऊ शकेल. ” खाडपन्हर- साडे पंधरा रुपय तोळ्याचें चोख सोने. ज्ञाने-
श्वरकाली चोख सोन्याचा साडेपंधरा व सोळा असा दर होता, पहा-“ कां
मीनळेनि कॉडालें । वानिभेदासि ए सोले । ”- ज्ञानेश्वरी १५३०९. ओ.
५३४- “ हवे पहा | कॉ, गंगा जर समुद्राहून वेगळी असती, तर ती
१६०
दरसाल पुन, पुनः त्याला मिळण्यास कां. आली असती १ म्हणून
भक्त जर मी ( पुरुषोत्तम ) झाला नाही, तर तेथे मिलाफ होईल
काय १” गंगा ज्याअर्थी समुद्रांला जाऊन दरसाल मिळते, एकदा मिळून
पुनः मिळण्यास येते, त्या अर्था ती समुद्राशी एकरूपच झालेली आहे, त्या प्रमाणे
भक्ताने मीच झाल्याखेरील त्याचें माझे मीलन होणार नाहीं, असा भगवं-
तांचा आशय. केसेन फिर माधघोति- पुनः कां आली असती १ समुद्राला
गंगा दर वर्षा मिळते, तशी ती कां मिळाली असती १ ती त्याच्याशी एकरूप
अहि म्हणुनव, भक्ति- (तू) भक्ताने, ओ. ५३५- “ याप्रमाणे सवे प्रकारें
लाटा जश समुदा्शी एकरूप अततात, तशी माझी ज्याने भक्ति केली असं
पहा, ” समुद्राच्या लाटा त्याच्याशी जश्या एकहूप झालेल्या असतात, तसा
भक्तही भगवंताशी एकरूपच झालेला असला पाहिजे, असा भगवंताशी ऐक्य
पावलेला भक्त भागवंताचे अथवा परत्रह्माचे ऐक्यज्ञान झालेलाच असगार.
अशी ही ज्ञानीभक्ताची भूमिका विशद केली आहे. ऐेख्षेया लागे-अशारितीनें,
माझ्याशी एकहूप होऊन, ओ. ५३६- “ सूर्ये आणि त्याची प्रभा यांच्यात
ज्या प्रेमामुळे ऐक्य असत, तसाच प्रकार त्यांच्या ( त्या ज्ञानी भक्ताच्या )
भक्तांचा मानतां येतो. ” सूयांची प्रभा जशी त्याला कधीही सोडून जात
नाही, त्याच्याशी नित्य एकरूप असते, त्याप्रमाणें भक्ताने देख'ल पुरुषो-
त्तमाशी अथवा भगवंताशी अश्याच अनन्यभक्तीनें ऐक्य पावलें पाहिजे, असा
भगवंतांच्या म्हण्याचा आशय आहे. जेणे लोभे- ज्या प्रेमाने, मानु
लाभे- मानतां येतो. यानंतर या अध्यायाच्या शेवटच्या होकांत आतां.
पयेत केलेल्या क्षराक्षर पुरुषाच्या व पुरुषोत्तमाच्य़ा स्वरूपाच्या ज्ञानाची फल-
दरुति देण्यांत आली आहे.
( स्होक २० )-“ हे निष्पाप भारता ! असें हें अत्यंत युह्यशास्र
मी तुला सांगितले, हँ जाणल्य़रात मनुष्य बुद्धिवान् व कृतकृ॒य होतो. ”
बुद्धिमान होणें होच या पुरुषोत्तम स्वरूपाच्या ज्ञानाची फलश्रवति आहे. ओ.
५३७--” याप्रमाणें गीतेच्या विवेचनाला आरभ केल्यापासून, सवेशाखांचें
सारच व दशोपनिषदूरूपी दहा पाकळय़ांच्या कमलाचा सुवासच. *' ( आम्हीं
एकीकडे काढला आहे, ) हं पुरुषोत्तमज्ञान म्हणजे आजपर्यंतच्या विवेचनाचें
१६१
सारच असून, सवे शास्त्रांच्या अभ्यासानेही हेंच प्राप्त होते. दशोपनिषदांतील
वेदांतविचाराचा मधरिताथेही हाच आहे. खर्वशास्त्रेकळभ्य- सवे शास्ांच्या
अभ्यासाने मिळणारे, उपनिषदां दशशद लाचे-उर्पनिषद्रुयी दहा पाकळ्यांच्या
कमलाचा ( सुगंध ), ईश, केन, कठ, प्रश्न, सुड, मांडुक्य, तित्तिर,
ऐतरेय, छांदोग्य व बृहदारण्यक अशा दहा उपनिषदे आहेत. या उर्पनिषदि-
चारांतील वेदांतशासत्राचा गाभा म्हणजेच हें पुरुषोत्तमयागज्ञान होय, असं
येथें सूचित केलें आहे, खोर*य-- सुवास.
ओं. "५३८- “' ह ( पुरुषोत्तमयोगाचें ज्ञान ) व्यासांच्या बुद्धिरूप हाताने
आम्ही वेदाचे नवनीत मंथन करून आयते काढलेले सार आहे. ” व्यासांनी
ब्रह्माचे म्हणजे उपनिषदांचे मंथन करून जें ह पुरुषोत्तमज्ञानरूपी लोगी काढलें,
त्यांतेनच आम्ही हे आयतं सार काढलं आहे, असं ज्ञानेश्वर सांगतात.
व्यासांनी दकश्शोपनिषदांचें मंथन करून भगवद्वीतेच्या द्वारा जे ह पुरुषात्तमाचे
स्वरूप वणन केलं, त्याचाच सारांश येथें आयताच मराठीतून आपण देत
आहो, असा ज्ञानेश्वरांचा भावाथे. ब्रह्माचांने नवनीते- उपनिषदांच्या
लोण्यांतून, व्यासुभ्रक्षेचाने द्दात--व्यासांची बुद्धि, ताच लोणी काढणारा
हात, वेदांची व्यवस्था लावली म्हणूनच व्यास हें नांव त्यांना पडल, हे प्रास.
दधच आहे. मथुनि- मंथन करून, घुसळून. यानंतर श्रीमद्भूगवद्रीतेची महति,
तिच्यावर केलेल्या लक्ष्मीच्या रूपकाने वणन करतात, ओ. ५३९-- " जी
ज्ञानामृतानें भरलली गंगा, जी आनंदरूपी चंद्राची सतरावी कला, व जी
विचाररूपी क्षीरसमुद्रांतून निघालेली नवी लक्ष्मांच जणु. ” ( अशी ही गीता )
ज्ञानासृताचा इ०- आपल्या निमेल ज्ञानाने सर्वांना पावन करणारी, गीता
ही एक भागीरथीच आहे, आनेक्चाद्रची इ०- ब्रह्मनंदरूपी चंद्राची
गीता ही सतरावी कला होय, आकाशांतील चंद्राला १६ च कला असतात. पण
या ब्रह्मानंदरूपी चंद्राला १७ म्हणजे १ कळा अधिकच आहे, अशी कल्पना
आहे. कोमुदीहुनही ज्या ब्रह्मानदाचा आनंद अधिक आहे, अर्से या कलाधिक्यानें
सूचित केलें आहे. असा ब्रह्मानंद ज्या गीतेतील तत्त्वज्ञानाने मिळतो, तिलाच या
आनंदचंद्राची १७ वी कला असे साथेतेने म्हटलें आहे. विचार क्षीराणे
खची इ०- बित्ाररूपी क्षीरसमुद्रांतत निघाळेली नंबरी हक्ष्मी म्हणजेच
- रैद्रे
ही गौता., नुळ लक्ष्मी देवदाभवांमौ केलेल्या समुद्रमथर्नांतून निघाली, भगवद्वीत
हा. आत्मानात्मविचाराच्या क्षीरसमुद्रांतीन निघालेली दुसरी लक्ष्मीच जए
पूर्वी एकदा समुद्रमथन हाऊन लक्ष्मीचा अवतार झाला. आता विचार
समुद्राचे पुनरपि मंथन होऊन, ग्ीतारूपी नवीन लक्ष्मांचा अवतार झाल
आहे. ओ. ५४०--- “ म्हणून आपल्या पदरूपी वणीनें व अथरू'
जीवप्राणाने, माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाशी एकरूप होणें ती जाणत नाहीं.
भगवान् म्हणतात काँ, मूळ लक्ष्मीने जशी लांनाच माळ घातली, तशीच ६₹
गीतारूपी नवी लक्ष्मी देखील पद ( चरण ), वणे ( अंगकांति ), जीव
प्राण हे सवेस्वी मलाच वाहून माझीच होईल. पद, वणे, हे रद्द शिष्ट अस्
ते एकदा गोतेकडे व पुनः लक्ष्मीकडे लावावयाचे आहेत हो 3” नेणे- ₹
लक्ष्मी माझ्याशिवाय ( पुरुषोत्तमाशेवाय ) दुसरं कांही होणं जाणत नार्ह
ती माझ्याशीच शाद्ठरः व अ्थेशः एकरूप होणार, गतिवर केलेलं, समुः
मंथनांतून निघालेल्या लक्ष्मीचे हे रूपक, आणखी पुढें चाढं करतात. ओ
"११४१- “ क्षर व अक्षर हे पुरुष तिच्या (्गातारूपी लक्ष्मीच्या ) पुढे झाले
पण ते निवळ पुरुष आहेत म्हणून तिने बाजूला सारले, मग मला पुरु
भ्रेष्ठालाच तिनें आपलें सववस्व दिलं. ” विचारसागरांतून ही गीतालक्ष्मी जेन
बाहेर पडली, तेव्हां क्षर व अक्षर हे दोन पुरुष तिला वरण्यासाठीं सामे
आल, समुद्रमथनांतून निघालेल्या लक्ष्मीला वरण्यास जसे अनेक देवदानव पु
झाळे, त्याप्रमाए*च या क्षराक्षरांनां आतां केलें. पण ते नुसते पुरुष आहत अ
पाहून, तिनें माझ्यासारख्या पुरुषंभ्रष्ठाला वरलं, असा भगवंतांचा युक्तिवाः
तात्पर्य गीतेत क्षराक्षरविचार प्रथम आला असला, तरी मागून केलेल्या पुर
घोत्तमयोगाचेंच महत्व तेथें विशेष आहे. पुरुषत्बे वालिले-नुसते साघे पुर
म्हणून बाजूला सारळ, त्यांचा तिनें स्वीकार केला नाही. भो. ५४२-“म्हण
जी गीता तू नुक्तीच ऐकलीस, ती माझ्यामुळेच पतित्रता झाली आहे. “ पूर्वीच
'देवदानवांच्या समुद्रमेथनांतून निघालेल्या लक्ष्मीने मलाच ( विष्णूळाच, परम
त्म्यालाच ) वरले व आता या विचाराणेवांतून निघालेल्या गौतारु
लक्ष्मीनेंही मलाच ( पुरुषोत्तमालाच ) वरले आहि. म्हणून ही गीतारूपी ७६
माझ्यामुळेंच पतित्रता या पदाला पात्र झाली आहे. ” माझें आगि गीतेचे न
१६४
अभिन्न आहे असा भाव. येथे गीतेवर केलेलें लक्ष्मांचें हें रूपक, केवळ १५ व्या
अध्यायालाच अनुलक्षून नसून सर्व भगवद्रीतेलाच लागू आहे, हें लक्षांत ठेवलें
पाहिजे. पण अशा प्रकारचें गीतामहात्म्यवणन प्रस्तुत १५ व्या अध्यायाच्या
उपसंहारांतच कां आलें, यांचे कारण एवढेच दिसतें की, भगवर्द्रातेंतील ज्ञानाच्या
विवेचनाची परिसमाप्ति * पुरुषोत्तमयीगानें ? १५ व्या अध्यायांतच झाल्याने,
प्रातिपाय विषयांच्या दृष्टीने १५ वा अध्याय हा भगवद्रीतेचा शेवटच म्हणावयास
हरकत नाहीं, व अश्या या विषयदृष्ट्या शेवटचा म्हणून गगलेल्या अध्यायांत
मग सवच गीताग्रेथाची महति गाण्याची साधि, ज्ञानेश्वरांनी साधून घेतली असावी,
ओं. "५४३-- खरोखर हें ( गीताशास्त्र ) छब्दानं सांगावयाचे
शास्त्र नसून, संसार जिंकायचे हें शस्र आहे. हा. अक्षरे ( ग्रातेचे लहोक
म्हणजे आत्म्याचा साक्षात् अवतार घडविणारा मंत्रच होय. ” ग्तितील
आत्मज्ञान हें शब्दानें सांगून समजण्यासारखं नाही, ते रवतःच्या अनुभवानच
जाणलं पाहिजे, शिवाय गीतेच्या आत्मसाक्षात्कार घडविणाऱ्या तत्त्वज्ञानाने
संसार मिथ्या आहे हे पटल्यामुळः, संसार जिकण्याच, संसाराच्या फेर्यांतून
सुटण्याचं तें एक शास्त्रच आहे, असं ठरतं. यज्ञांत एकाद्या देवतेला आवाहन
करतांना मंत्र म्हटला का, तो विशिष्ट देवता जशा साक्षात् अवतरते, ला्रमाणें
या गीतेतील अक्षरं म्हणजे परमात्म्याला आवाहन करून लाचा साक्षात्
अवतार घर्डावणारे मैत्रच आहेत, वोदिक मंत्रांत जसे हें देवतेला प्रत्यक्ष
आणण्याचे सामथ्ये आहे, तसेंच गोतेच्या रोब्दांतही साक्षात् परमात्म्याचे
दर्शन घडविण्याचें सामथ्ये आहे, असा भाव. ज्या गातेत पुरुषोत्तमाचा योग
घडविला जाता, तिचे सामथ्ये काय वणन करावें ! ज्ञॉणिते-- जिंकणारे.
आओ. ५४४-- “ पण अजुना ! तुला हें शास्र सांगितलें, लाची अशी
गोष्ट झाली कीं, तूं आज माझ्यापासून माझं गुप्त धन हिरावून घेतलंस, ”
भगवान् म्हणतात, हं र्गाताशास्त्र माझ्याजवळ गुप्त ठेव्यापमाणे हाते, ते आतां-
पर्यंत कोणालाही माहित नव्हतें. पग तूं तें आज आत्मसात केलेस. माझ्या-
पासून नेलेस, आपण एकादी गुप्त गोष्ट दुसऱ्यास सांगितली असतां, आपल्या-
जवळचा आपला ठेवा नाहींसा झाल्याबद्दल जी थोडी हुरहुर आपणास लागते,
तश्याच प्रकारची हुरहूर श्राक'णांना लागलेली आदे, अजुनाला हे शात
१६४
सांगतांना आनंदाची तक्ीच थाडी असंतोषाची संमिश्र भावना, श्रीकृष्ण
अनुभवीत आहेत. गॉप्य धन-- य॒प्त ठेवण्यास योग्य असे ( ्गाताशात्र )
काढलं-- दूर केळे. आ. ५४५-- “ चेतन्यशभु असा जो मी
( श्रीकृष्ण ), त्या माझ्या डोक्यांत ( गीताखूपी ) जो ठेवा होता, तो
काढणारा तू. आस्थेचा सांठा असा गॉतम क्रषि झालास, ” येथे एका
पौराणिक आख्यायिकेचे रूपक केलें आहे, दकराच्या जटेंतील गंगा जशी गोत-
माने काढून आणली, तशीच चैतन्यरूपी दोकर असे जे श्रीकृष्ण, त्यांच्या डोक्यां-
तील गीतारूपी गंगा, अजुनरूपी गोतमानें मोठ्या आस्थेने काढून घेतली.
' माझ्याजवळील गीताशास्त्र तू. मोठ्या आस्थेने आपलसे' केलंस असा श्रीकृष्णांचा
भाव, चेतन्यश्षाभुचां-- परमात्मारूपी शेक, अशा श्रीकृष्णांच्या,
गातसु--- गंगा ही शंकरांच्या जटेत नित्य असल्यानें पा्वेतीला तिचा
हेवा वाटला व तिला शंकरांच्या जटेपासून दूर करण्याबद्दल तिनं
गणपतीला सांगितलें. गणपतीनं कांहीं ब्राह्मणांच्या संमतीने एक युक्ति योजली,
मायेची एक गाय वरून त्यांनी गातम क्ररषींकडे त्यांना त्रास देण्यास पाठविली,
व गौतमक्रषीनीं तिचा त्रास चुकविण्यासाठी तिच्यावर एक दर्भ टाकतांच ती
सत झाली, या गोंहत्येच्या पापापासून मुक्त होण्यासाठी, गणपतीच्या सांगण्या-
वरून गौतमांनीं शंकरांच्या जरेतील गंगेची मागणी करून ती मिळविली.
अश्या रिर्ताने शंकरापासून गंगेस दूर करण्यास गोतम कारणीभूत झाला.
गातमाने आणलेल्या या गंगसच गोदावरी म्हणतात. श्रीकृष्णांचे म्हणणें
असे कीं, गौतम जसा शॉंकरांच्या जटेपासून गंगेला एर्काकडे काढण्यास कारण
झाला, तत्ता अलुन्दी आपल्यापासून आपे गीताशास््र वेगळे करण्यास कारण
झाला आहे. निक्षेपु- ठेवा ( गोतारूपी युप्त धन ) आस्थानिधि--
आस्थेचा सांठा. अजुनाला येंथ्रे आस्थेचा सांठा म्हटले आहे, कारण त्यानें
अतीव आस्थेने गाताशात्र ऐकले, पुर्ढाल दोन ओव्यांत आपणाकडून
अजुनानें गोताशास्र मोठ्या कोशल्याने व सहज आत्मसात केलें, हें दोन
दृष्टांतांनी सुचवितात, ओ. ५४६--“ आपल्या स्वच्छपणानें आपल्या समोरील
वस्तूची परीक्षा करणाऱ्या आरद्ाचीच पद्धाते हे धनंजया ! तूं माझ्या
बाबतींत स्वाकारलीस, ” श्रीकृष्णांचे म्हणणं असें को, आरसा जसा आपल्या
१६५
स्वच्छ अशा पृष्टभागावर समोरील वस्तूचे हुबेहूब प्रातिरबिंब पाडून घेऊन
तिची परीक्षा करतो, त्याप्रमाणें अजुनानेंह्यी आपल्या अंत:करणांत आपल्या
( श्रीकृष्णांच्या ) गाताशास्राचे प्रतिबिंब हृदयांत पाडून घेऊन आपल्या
ज्ञानाची जणु झडतीच घेतली. अजुनाच्या मनांत श्रीकृष्णांचे गीताशास्र
जसेच्या तसें बिंबल्यामुळें, श्रीकृष्णाच्या ज्ञानाचा अजुनानें जणु पडताळाच घेतला,
श्रीकृष्णाचे गीताशास्र अजुनाच्या हृदयांत जसेच्या तसं ठसलें असा भाव,
चोखचडिवां-- स्वच्छपणाने. ओं. "१७७-- '' किंवा समुद्र जवा चंद्रता-
रागणांसहित सवे आकादहम आपल्यांत प्रतिर्बिबित करून घेतो, तसंच व
गीतेसह मला आपल्या अंतःकरणांत सामावून घेतलें. आहेस, ” अजुंनाने
श्रीकृष्णांना त्यांच्या गीताशास्ञासहित किती साकल्याने आत्मसात केलें, श्री.
कृष्णाशी व त्यांच्या गीतेशीं त्यांच किती उत्कटतेने मनोमीलन झालें, ते वररील
नभ - समुद्राच्या दृष्टांताने फारच रम्यतेन सूचित झालें आहे. खुदलां-
घातलेंस. ओं. '५४८- हे उत्तम योध्या ! ज्या अथी तू त्राविध पापापासून मुक्त
झाला आहेस, त्याअ्थ| गीतेसह माझें तू आश्रयस्थान झाला आहददेस, ” श्रीकृष्णां-
चें म्हणणें असें की, अजुन गीताश्रवणापूर्वी त्रिविध पापापासुन सुक्त होऊन
दाची चित्तशुद्धि झाली होती, म्हणुनच तो गीतेचा उपदेश प्रहण करण्यास
आधिकारी झाला, व श्रीकृष्णाशीं, परत्रह्माशी त्याचें ऐक्य झालं, चित्तथुद्धी-
दिवाय असे आत्मज्ञान ठसत नाही, असा आदाय. ्राविघ
मळकटा-- कायिक, वाचिक व मानसिक पाप. बसेठा- आश्रयस्थान,
पहा “ किं परमधाम प्रकट । हें विद्यांचें मूलपीठ । शास््रजातां वसेठ । अशे-
षांचा ॥ ३० ॥ ”-ज्ञानेव्वरी, अ. १, ओ. ५७४९- “ पण फार काय सांगावें !
माझी ज्ञानलठा अक्षी ही गीता जो जाणतो, तो मोहापासून सुक्त होता. ”
गीता हं आत्मानात्मविचाराचें विवेचन करणारे शास्त्र असल्यानें, याच्या परि-
शीलनानें नित्यानिल्यवस्ताविवेक अंगी बाणून, प्राणी सव मोहापासून अथवा
भ्रममूलक समजुतीपासून मुक्त होतो. गीताशात्त ऐकून अजुनाला देखील शरी-
राचे विनाशी स्वरूप व आम्म्याचें अमरत्व कळून चुकले, म्हणूनच “ नष्ट
मोहः स्मततिलब्या? अशी उक्ति शेवटीं त्याच्या तोंडून बाहेर पडली,
उन्मेखलता-- ज्ञानलता, आत्मज्ञानाचा विस्तार करणारी वल्ली, ओ ५५०-
१६६
“ हे पांडुसुता ! अम्रताच्या नर्दीचें सेवन केल्यावर, ती रोग घालवून योग्य ते
अमरपण जशीं देऊन टाकते. ” अस्हताच्या नदीचे पाणी म्हणजे अम्रतच सेवन
केल्यावर रोग जाऊन अमरपण मिळण्यास काय उत्तीर ? देडाने घलि- देऊन
टाकते. अमरपण देणें हा तिचा धमेच आहे. ओ. "१५१--- “ त्याप्रमाणे गीता
पूर्णपणें समजल्यावर, मोह जातो यांत आश्चये तें काय ६ पण येथें ( गीता सम-
जल्यावर ) आत्मज्ञानाने आपणालाच गिळले जातें. ” गीतेचे तत्त्वज्ञान अंगी
बाणल्यावर मोह गेला तर त्यांत आश्चये नाही. पण त्याहूनही विशेष म्हणजे
गीता समजल्यावर आत्मज्ञान होऊन, साधक आसतमस्वरूपा्शी ऐक्य पावतो.
त्यांचें परमात्म्याशी मीलन घडते, साधक निराळा असा राहतच नाहीं,
ओ. ५५२- ज्या आत्मज्ञानाच्या ठिकाणी आपलें जीवित समर्पण करून
कमं ज्ञानाचे उतराई होऊन ल्याला जाते.” आत्मज्ञानाची पेदवी अशी वा, तेथे
कर्माचे काये संपून, कमे ज्ञानांत विलीन होतें. कर्माची परिसमाप्रि ज्ञानांतच
होते. ज्ञानानंतर कर्माचे कमत्व म्हणज ल्यांताल फलाशा नष्ट होते. ज्ञानानंतर
कमे, हे निष्कामकम होतें. जीविता पाईं- आपळें जीवित खर्ची घाढून.
उतराई -- ज्ञानाला उपकारबद्ध होऊन. ओं. ५५३-- ।' हे वारविलासा
अजुंना ! हरवलेळा वस्तु दाखवून दिली म्हणजे, जिनसाचचा माग काढणं
जसे संपत, तद्वत ज्ञानांन कमेरूपी मंदिराला कळस चढतो, ” वस्तू
सांपडला कॉ, ती हुडकणं थांबत, लाप्रमाणे परब्रह्माचे ज्ञान झालं
की, कमेमार्गाची इतिश्री होते. आत्मज्ञान हिच कममार्गाची
फलरराति होय. बळघे- चढे. ओ. ५५३ व ५५४ या ओव्यांत मूळ
*्होकांतील “ कृतकृत्यश्च ? या. पदाचे स्पष्टीकरण केळे आहे. ओ. "१५४-
6 म्हणून ज्ञानी पुरुषाचं कमे करण थांबतं ” असं अनाथांचा सखा ( श्रीकृष्ण )
म्हणाला. ” ज्ञानी पुरुषांना कमे करण्याची जरूरी नाहीं. कारण आत्मज्ञाना-
मुळें त्यांची फलाह्या नष्ट झालेली असते. ज्ञानी पुरुषाची शरीरपोषणाथे कर्म
चालली, तरी चित्तशुद्धीसाठी त्याने कमे करणें आवश्यक नाहीं. करुं सरले-
करणें संपले, आओ. ५५५- श्रीहृ'णाच्या मुखांतून पडणाऱ्या अस्रतानें अजुन-
रूपी पात्र जा भरून आओसंडतं आहे, तों इकड व्यासकृपेनं ते संजयाला
प्राप्त होत होत. ” श्रीकृष्णमुखांतून बाहेर पडणाऱ्या गीताम्रतांनं अजुनाचं
१६७
हृदय इतकं भरळे की, ते॑ अमृत बाहेर ओसंडून वाहू लागल, व
हें अशारीतीने वासडून वाहळेल॑गातामृत व्यासांच्या हारा संजयाला प्राप्त
झालं, संजयानें तेंच र्गातामृत ष्वतराष्ट्राला पाजलं, तात्पये श्रीकृष्णापासून
अजुन, व्यास, संजय अशा क्रमांन गीता धूनराष्ट्रापर्यंत आली. ओ. ५५६-
“ ताने ( संजयानें ) धतराष्ट्राला ( ते कृष्णवदनामृत ) पिण्याधार्ठी
दिले, म्हणून ल्याला ( धृतराष्ट्राला ) त्याचा अंतकाल जड गेला नाहीं, ”
घुतराष्ट्रानं श्रीमद्वूगवदूर्गाता श्रवण केळी व 1तेच्यांतील आत्मज्ञान लाच्या
कानावरून गेलें, म्हणून धृतराष्ट्राला देंवटी मोक्ष मिळाला. “ अंतकाले च
मामेव स्मरन्सुक्त्वा कलेवरम् । ” अज्षीच त्याची स्थिति झाली, भारी- जड,
पहा- “ पडतां जड भारी । दासें आठवावा हरी ।- तुकाराम, जौवितांतु-
अंतकाळ, आओ. "१५७-- “ यर्द्यापे ( भूृतराष्ट्रासारख्या ) अनधिकारी
माणसाला र्गाताश्रवण कष्टाने घडलं, तरी शेवटी लाला श्रेष्ठ प॑क्ति
लाभली, ” संजयाच्या मुखानं र्गातेचे श्रवण करतांना भृतराष्ट्राला
अडचण भासली, त्याला त्रास वाटला. कारण तें श्रवग करण्याची
त्याची पात्रता नव्हती. तथापि अशा आत्मज्ञानश्रवणास अपात्र असणाऱ्या
माणसाने मोठ्या कष्टाने गीता ऐकढी, तरी शेवटीं ती ल्याला श्रेष्ठ पंक्तिप्
बसावेण्यास कारण झाली, मोक्षाला गेलेल्या. लोकांच्या मालिकेत पृतराष्ट्राला
शेवटीं स्थान मिळाले, अवखरि-- अडचणीनें. खेखि- शेवटी, अतवाली,
उजिरी पांति- श्रेष्ठ पाक्ति. कष्टाने पुण्य घडले, तरी अंती त॑ फलदायी होत
असा भाव. यालाच दृष्टांत देतात. ओ. ५५८--- “ द्राक्षीच्या वेलाला दूध
घालतांना तें फुकट गेलं असं वाटते. पण दोवटीं फलपाकाच्या वेळीं ते दुप्पट
झालेलं जसं दिसत, ” द्राक्षाच्या वेलाला दुधाचे खत घालतात,
तें दूध कोणाला प्रथम व्यथे गेले असें वाटते. पण तो द्राक्षाचा
वेळ त्यामुळें फोफावून शेवटीं ज्यावेळी त्याला द्राक्षाचे अनेक
घोस लागतात, त्यावेळीं त्या दुधाचा दुप्पट मोबदला आल्याप्रमाणे
वाटते. फलपार्कि दुणाबले- फलपाकानें दुप्पट झालें. आओ. ५५९-
“ € त्याचप्रमाणें हररांच्या मुखांतून आलेलीं अक्षरं संजयानें ( धृतराष्ट्राला )
मोठ्या आदराने सांगितळीं, द्यामुळे तो आंधळा ( धृतराष्ट्र ) कालांतराने दुखी
१६्ट
झाला. ” दुधाच्या खताने कालांतराने जसा ल्या वेलीला द्राक्षांचा बेहर
येतो, तसाच धृतराष्ठू गीताश्रवणानंतर कांहीं काळानें मोक्ष मिळून सुखी
झाला. हरिबकत्री ची -श्रीकृष्णमुखांताल, आखरं- अक्षरे, गीताक्षर, अव-
खरे- कांही कालाने. सुख्थिया- सुखी. यापुढें ज्ञानेधर नहर्माप्रमाणें प्रस्तुत
म्रैथलखनप्रसंगींची आपली विनयाची भूमिका स्पष्ट करतात. आओ. ५६०-
“ तींच ( हरिवकत्नीची अक्षर ) माझ्या ओबडधोबड ज्ञानाप्रमाणे, मराठी
शष्टांत मी समजली न समजली तक्षीं सांगितळी, ” 'ज्ञानेश्वर आपल्या' ज्ञानाला
ओबडधोबड असे विनयानें म्हणतात. पण वास्तविक तें किती सूक्ष्म आहे, हें
आपण पाहिलच. शिवाय श्राकृष्णांची ही भगवद्रीता आपणास ' खमजली तशी
आपण सांगितली, असं म्हणण्यांतहदी ज्ञानेश्वरांचा विनयच आहे. ्गातेचा कांही
भाग त्यांना समजला व कांही भाग त्यांना समजण्यापळीकडचा होता अस
निदान त्यांच्या या विस्तृत व सोदाहरण विवेचनावरून वाटत नाही, विन्यास
पदरचनेनें, भाषेने. ठे ठोमसखे उत्म -- मोठ्याधान्या ज्ञानाने, ज्ञानेव्वर
यापुढें आपल्या रसिक श्रोत्यांना अनुलक्षून दृष्टांत देतात. ओ. ५६१--
“« सेवंतीचे बाह्य स्वरूप पाहतां, अरासक माणसाला त्यांत कांहीं विशेष वाटत
नाही, पण ज्यानीं तिचा सुगंध लुटला ते भोंगेच ( तिचें मद्दत्व ) जाणतात. ”
वर वर पाहणाऱ्यांना आपला ग्रंथ जरी ओंबडधांबेड म्हणून आवडला नाही,
तरी त्याच्या अंतरंगाचे सोंदर्य समजणाऱ्या रसिक वाचकांना व श्रोत्यांना तो
खास आवडेल, असा विश्वास ज्ञानेश्वरांना येथें सूचित केला आहे. सेवं्ताचें खर
भोक्ते जसे भंग, तसे आपल्या ग्रंथाचे खरे भोक्ते रसिक श्रोते, असें रसिकांना येथें
त्यांनी आवाहन केले आहे. पण प्रंथांतल्या न्यूनतची जबाबदारी ज्ञानेश्वर
नेहमीच आपल्यावर घेतात.
ओ. ५६२-- याप्रमाणें माझ्या रचनतीळ परिपूगे असा सिद्धांत
आपण स्वीकारावा व जं ज उर्णे असल, ते तें मजकडे द्यावे, कारण न समजणे
हा बालकाचा सहज धर्मच आहे. ” ज्ञानेश्वर आपल्याकडे बालकाची भूमिका
घेऊन असें सांगतात कॉ, आपल्या प्रथांत जे अचूक, दोषरहित असे सिद्धांत
असतील, ते रसिकांनी घ्यावे, व जे जे म्हणून आपल्या प्रंथांत न्यून
' असेल त्याची जबाबदारी / आपल्यावर टाकावी, कारण ज्ञानी भोल्यांच्या
११९
अपेक्षेने आपल्यासारख्या लहानाचा न समजणे हा धमेच आहे.
ज्ञानेश्वरांना असाच विनय पहिल्या अध्यायांतही व्यक्त केला आहे. पहा
“ तऱ्ही न्यून ते पुरतं । अधिक ही सरतें । कहूनि घेय़ावें हें तुमते । विन
विळे मिया ॥ ८० ॥- प्रथामाध्याय-ज्ञानेश्वरी. प्रभेय-सिद्धांत. रूप-स्वभाव.
आओ. ५६४-- पण ( आपलं बालक ) अज्ञानी अलं, तरी ल्याला पाहून
आहबापांचा आनंद कोठेच मावत नाहींसा होऊन, त्याचं ते कौतुक करतात. ”
आईबाप आपल्या मुलाच्या बोबड्या शद्ठांचे कोतुक करतात. अधिकारी श्रोत्या-
नोंही तश्याच वात्सल्याच्या दृष्टीन॑ आपल्या रचनेकडे पहावं, अशी ज्ञानेश्वर
येथेही अपेक्षा करतात. पहा.- “ जेसा स्वभावो भायेबापांचा । अपत्य बोले
जऱ्हीं बोबडिया वाचा । तऱही आधेकाधिक तेयांचा । संतोखु चि आथि”
॥ ६४ ॥- प्रथमाच्याय- ज्ञानेश्वरी. याशिवाय संतश्रोत्यांना मोठेपणा देऊन त्यांच्या
सहानुभूतीची ते अपेक्षा करतातच. आ. '"१६४- “ त्याप्रमाणें तुम्ही संत
(श्रोते) माश्लें माहेर घर असून, तुमची गांठ पडली कीं, मी असाच लडिवाळपणा
करतो, हा लडिवाळपणाच या प्रंथाच्यां रूपानें तुम्ही मानून ध्यावा, ” आपले
श्रोते हे माहेरच्या माणसांप्रमार्णेच जिव्हाळ्याचे असून, आपली ग्रंथरचना नह
मींच तें कोडकोतुकानें ऐकतात, अशी कृतज्ञता ज्ञानेश्वरांनी व्यक्त केळी आहे,
पहा- '* आतां देइजे अवधान । तुम्ही बोलविलां मी बोलेन । जस चष्टे तुत्रा
धीन | दार्यंत्र ॥ ८१॥। प्रथमाध्याय-_ज्ञानेश्वरी. लाडेजे -लाहावतो. व्याजे-
निमित्तानं, शेवटीं निव्रृत्तिनांथांच्या ठिकाणीं आपलीं ही वाढमयश्रेवा रुजु
होवो अशी इच्छा ज्ञानेश्वर प्रकट करतात,
ओ. ५६५- '' आतां विश्वात्मक असे जे माझे गुरु निवृत्तिनाथ, ते ही
माझी वाक््यरूपी पूजा ऐकोत ( घेवोत ), ” आपण केलेलें गीताव्याख्यान
आपल्या गुरूनीं ऐकलें म्हणजे आपण कृताथे झालो, अशा शाद्वांत ज्ञानेश्वरांनी
शेवटीं आपल्या गुरूंना नमनच कले आहि. वास्तावेक निवृत्तिनाथ ज्ञानेश्वरांच्या
श्रोतुवृंदांत होतेच. पण गुरु या नात्यानें येथें त्यांचा स्वतंत्र उल्लेख त्यांनी केला
आहे. विश्व[त्मक- परमात्मस्वरूप. * विश्वचि माझें घर ? अश्ी वृत्ति झालेले
चाक्यवूज़ञा- गीताप्रवचनांने घडलली वाढमयपूजा,
य क क
२१७०
कठिण शाब्दांचा कोश
ञ आगारी-- अंकुर, शेंडा,
अगारं- अंकुर, आगिठी-- आगटी.
अभ्रवणें- टोकाची पानें. आंगवसला साठ़तून,
आंगिक -- आंगच्या.
आरटणे-- निकाल करणें.
आडठुळण-- घट्ट होणे,
आडफाटण- आडव्या फुटणे,
आडवें- अर्यें.
आणियांचं- अग्रांचे.
आधे - खाली.
अनावर- आटोक्याबाहर,
अपंग - स्वीकारणे,
अफाडु - फार अंतर.
अबोट--- अखंडित लेप.
अभिचार- जारणमारण, र झर
अध्ये- देवावर सोडण्यासाठी गंध, । आतण-- व्यापण_ 2.
पुष्प व अक्षता यांसह ओंज- | आतुडण--- सापडण, पाप हाण.
ळीत घेतलेले पाणी. आशथिला- संपन्न.
अवबधघी- मर्यादा.
अवसा(र॑-- अडचणीने,
अवेगपरणणे- यथासांग,
अव्यभिचार- एकनिष्ठा,
अंशुमाळी- सूय.
अखार ण- पसरणे.
आसलपण- अस्तित्व,
असखोसे-- पुष्कळ, फार.
आडदणाश -- अहारोत्र,
झा
आइती-- लांब,
भाकरणण-- ऐकणे.
आगाळिक-- अधिक,
आन्दोळणे -- कॉपेत होणें,
आपजणे- उत्पन्न होणें,
आपणपे- आपणापासून
आपेते- वश
आर- अकुर,
आरवसख--- अंकुर.
आल्ु-- आळ, आरोप.
आल्ुकी- खोटी.
आएवडणे- वाटणे,
आहाचवद्दाच -- वरवर.
उ
उखा-- प्रातःकाल.
डाख्षि- मिथ्या, खाटा,
१७१
उस्थिविस्थि-- तकवितके.
डार्जैरी- विस्तार, उदय.
उज्ू-- सरळ.
उंचपडे-- थोड्या उंचावर
उंचावणं--उंच होणे.
उठणॅ--चाळून जाणे,
डाद्विज--भूमीपासून उत्पन्न झालेले.
उन्मेख- ज्ञान.
उपराति- उफराटी
उपलबिण--सविस्तर सांगणे,
उबगणे - कंटाळणें,
उमटणे- भासमान होगे.
उमपा --अमूप, असंख्य.
उमसिजण- सांगतां येणे.
उमाले--अंकुर.
उलंडण - उलथणे,
उससखणे - प्रकट होणे,
न
क्र - तारकापुंज,
प
एकवद - एकदम.
एकलोतें - एकुलतं एक,
एकसलखरा- एकदम.
आओ
ऑओंगरणं- वाढणे,
ओझी लपरणे-> भाराने.
मझपाखेरा- उजळा, झकाकी,
च
च... $ शश
ओवांडण- उलरणं,
पोखणण- झोपेत बरळणं,
क
कंद- नामैस्थान.
कडवसां-अधारांत.
€९प--बह्मदेवाचा दिवस.
काटाळा- त्रास.
कारद्मर- स्फटिक,
कावरुखे- झाडावरचे बांडगूळ.
काबर- भ्रमात्मक,
काह्ााणी- गोष्ट.
कौडाल- हिणकस धातु.
कारु- निश्वितपणान.
कौर्तिसुख्ध - देवाच्या दारावर यां.
तील देवतेनें मारलेल्या
राक्षसाचे कोरलेले तोंड
कुजरी - हत्तीण.
कुथाकुर्थ|- खटपट,
कुरोंडी- आवाळणी.
कुखरी कोशल्याने,
कुहां- विहरांत.
कोडं- आवडीने,
कांदाकोदी- दाटीने.
कादणे - भरणे.
कॉभेजणें - अंकुरित होणें,
य्घ
खनुवाले -. कठिण,
१७२९
खळाल - खळखळ वाहणारा ओढा.
छखवळणें -- उत्ताजेत होणें.
छाखरे जणें - उत्पन्न होणे.
श्या -- तरवार,
खांबे - अंकुर,
छालावणे - खाली जाणें.
खेंब .-- आलिंगन,
स्थोखरपर्णे - मोड केपणामुळे,
खोटी - गोळा,
1
गॅवसिणे - आच्छादणे,
गाढिका - दढता.
शावारे - अज्ञानी लोक.
खुपणे- गुंतणे.
घ
घणावणें-दढ होणे,
घुमणे- शब्द करणें.
'थडी- घडी,
च
वडउर- चतुर,
यांदिणा--चांदण्यांत,
चेवविणें--जागे करण,
खेयो- जागति,
चोख दटिवा- स्वच्छपणाने.
चाखडु-- शड,
चोपासि--चार बाजूस,
खौफळणे-- चोरंग करणे,
ज़
जगडंवर--विशधविस्तार
जारज--गभाोदयापासून झालेले,
जिंकणे --प्रगति करणें.
ञणणिते - जिंकणारे.
जीवे -मन लावून.
जु - जुगार,
जुबाडे - सुदाय.
:|
झनें - कदाचित्.
झडाववड।ट - सोसाठ्याचा वारा.
झडाडणें- झडझड आवाजानें वाहणे
झाडिाते - लवकर.
-श
टक -- टोके, अम्रभाग.
टवाळ -- खोर्टे.
टांची - अल्प.
ठ
ठसेठोमखे -- मोठ्याधाठ्या,
व
डगरु - प्रतिठ्धे,
डांमा - काठ्या,
डाल - ढेप.
डालुका - डाहाळ्या.
डाले 7 डाहाळ्या.
डाषहारणें - प्रसिद्धस येणे,
डिंब - भाझति, मुर्ति,
डिद - भ॑ंडर.
डोणी - नाव.
ढ
ढालेढाले - हळूहळू .
त
तपन - सूर्य,
तळबुड - खालचे बुंधे.
तांडी -- समुदाय.
तिवना -_ तीन पानी.
तुरंबणे -- हुंगणे.
सोयबरं -- पाण्याच्या संसर्गाने.
त्रि्चाद्धि- खरोखर.
2]
थावणं -- बळावणें, स्थिरावणें,
थिलर--> डबके.
थेकुले-< कमी, अल्प,
शथोरवणे- मोठी पार्ने.
थोरांडे-- मोठे.
वद
दरकुटा- दरी.
दृले-- म्यान,
दांग-<< अरण्य,
दीपन- तीव्र भूक.
दुकलु-- दुष्काळ.
दूखर[-- दुपदरी हार.
देव्ह डी-- मोठ.
दोखे-- कारणे,
१७३
दूराति--उुवास.
> |
घांधघा-- धंदा.
चुमाडु-> उमाळी.
न
नांगवणे- न सांपडणे.
नाडलणे- न स्पर्शेणे,
नातुडणे-- न सांपडण.
नाथिला --नसता, मिथ्या.
नावेक-> क्षणभर,
निकवड्य[- निष्कांचन,
निखल'-- शड.
निद सुर- झोपेंवले.
नि्थि- अतीराय वेगाने भ्रमण,
निमणै- नारा पावणे,
निर्वाह. स्थिति.
निरबाधे- अमयीद,
निबाळणे-स्वच्छ करणे,
निरुते-- निश्चित,
निवाडु-- निणय.
निलणे-- घासग.
निष्टकणें- आरोप करणे,
निक्षेपु-- ठेवा,
नौकी[- चांगली,
नुधवणे- न उचलणे,
नुरो घणे-- निषेध करणे.
नेघदिजणे- प्रासळून णले,
नेपुर- पॅमण,
* |
पडणे- होणे,
परगुण- मेजवानी,
परजणे- धारण करण,
परभार- दुसऱ्याचा घात करणारे,
पाउवा-- पादुका,
परिबारु- स्वप्नांत दिसणारे पदार्थ,
परी- प्रकार.
परोते- पलीकडे,
पश्हा- पलीकडे.
पलाय- प्रसाद,
पडुडर्ण- निजे.
पागण- पसरण,
पांगोरा- काडी.
पांजरणें- आच्छादरणे,
पाटाचे- अधिकाराचे.
पाडु-- प्रकार,
पार्हेजण- बहरणं,
पॉला- अज्ञानी, वेडा,
पुडु ती -पुढे.
पूसते-- विचारणारा.
'येळण- पुढें ढकलणे,
चेलोबेलिं-वाढीनं.
'घेखणं-- प्रवेश करणे.
पोडाळण.. भाळिंगरणे,
१७४
फ़
फाटणे -पसरणे,
फावणें-लाभणे,
फुड - स्पष्ट.
फुरण--स्फुरणे.
फेडणं-घालविणे,
फोक-लहान डाहाळ्या.
ब
बडबा- कोलाहल.
बंबाळ-लखलखाट.
बर ब->शोभा.
बलिया-र-बळकट,
बल्बचेन--सेराट उगवणाऱ्या
प्रमाण
बडुवखल-अतिरय.
बाबु--शेवाळ,
बांबल--आधिक्य,
बाबलजणें-विस्तार पावणे.
बाहळ-विस्तार,
बुक्षावणे - समभून सांगणे,
बुडखुलळं-शुष्क काष्टे,
बंच-पानांतळी पान,
बेचळ--जुंबाड,
बेखका-बेठक,
बोभाणे--हाका मारणे,
भं
भरोवरी-सामम्रा,
गवता-
भबंडिणे-चक्राकार फिरविणे.
भांगार-सोनें.
भारी-जड.
भिगोरी-भोंवरा,
भीतरु-आंतला भाग.
म
माणिज--अंडज.
मलकडट-पाप.
महद्दामारा-झपाट्यानं.
माघोते-पुनः
मांडणे -- विस्तार करणे.
मांडल - पेंटी
मां दोडे-- समुदाय.
मारित - मारणारा.
माठिठया -- मालिका,
मिरविण - शोभगें.
सुद॒ल -- सुख्यत्वकरून,
सुल्ह्दारी--बोलावण्यास जाणारा.
स्यृग तष्णका- म्टगजळ.
"7 भे
यावा- प्राप्ति.
येरी मोहरा--उलय्या बाजूने.
. क
रद्मिज्ञाल-किरणसमूह
रखोये--अन्न.
राणिवब--राज्य.
१७५
रिगावा-शिरकाव,
रिचवप--वर्षाव करणें.
रुंधण-व्यापणं.
रूळणं-मळणें.
रूपणें--बोचर्ण, खोचणे,
लल
लगबांगे-झपाठ्याचा वेग.
लाहातलाहात-लसलशीत.
लुलल्डुलितें--कोमल.
ळोटणें --तोडणें.
ळोडु--जोर.
व
वरिण्या -पावसाळा.
वरिपाड--प्रप्ति.
वखेठा--आश्रयस्थान.
बहिलपण-त्वरेने.
वळ घणे-आश्रय करणे,
वाउळ-पाउलं,
वाजणे-वाहणे.
वानणें-वर्णन करणें.
वायल--कावळा,
बारा -उत्साद
बा रा-- येणं जाणं.
वादह दुल्हें--अपूव.
वाहुटळ--लहान वादळ.
ब!ळणें-- वजे करणे.
विआळल-- सप,
विखार- सप.
विचारणॅ-- विचार करणे,
विटंकु-- दक्ष,
विरषणं॑.- उबग उत्पन्न करणे.
विद्रघ-- भाजलेली,
विरजा- सहाय्यकता,
विरगुला-- हरकत.
विसवरणं-- विश्रांति.
घश्थिक.- विच.
बेटाळणें -- गुंडाळणे.
बेलाडी -- विस्तार.
वेलुुपालो-- वेल व पल्लव.
खेपही-- पर्यंत.
बेन्दहावणे-- विस्तृतपणाने,
घाज़- चांगुलपणाने,
घोथंब[-- आश्रय.
बोळगणं- सेवा करणे.
व्यामोहता-> भ्रम.
1
इातमरघु- शभर यज्ञ करणारा.
इाबदधळल- हिरवा गार,
शाब्दी- ख्याति.
खव
खंत्रकु- पुण्यसंचय करणारा,
सणाणणें- तीइग होणे,
खततिकं- खरेपणानें
१७६
सत्राण-> जोराची,
खमारभ-- आवेश
खमसूठ-- मुठभर.
खमोहर-- समोर.
खारास- बरोबर.
खवांब-- सुशोभित,
खवियां-- सगळी,
खविवळे-- सविस्तर.
सापखेडं- कळसूत्री बाहुलं,
सांचणे- प्रज्यालेत होणे,
खाचाोकारा-- खरा.
खाजेपणें-- संदर रितीने.
सांजाले-- सांजवेळ.
साडेपन्हर- साडेपंधरा दराचें सोनें.
खानाव-- लहानपण,
खारणे- चुकवि्णे.
खारा[क-- चांगल्या,
खसासन- नियम.
साखीनण-- प्रफाश्न्त होणे,
छिनानेपण- वेगळेपण,
खीनसाल-- नाशवंत.
स्ुुणे-- कुत्र,
खुरत- स्रीपुरुषसेबध,
स्ठुरफुरे- भरपूर.
खुदहावे-- आत्हादकारक,
खूद्ण-- टाकणें, घार्लण.
सणें- घालणं,
१७७
सॅम- आपणहून, हेवावे-- शोभेनें,
खरा. आजूकजूना, हात बक्णे-- हस्तगत करणे,
द हान-- निद्वयाथेक अव्यय,
हरल- खढे. हशिघषर्णे-- थंड होणे.
हृद्धुवट-- हलका. होडा- पेजेने.
श्प््ट
परिशेष्ट
या आवृर्तीतील पाठभेदांत आलेली सांकेतिक अक्षरं.
राज़-राजवाडप्रत.
मा-माडगांकरप्रत,
खा-साखरेप्रत.
ज्ञानेश्वरीच्या भाषेस लागू पडणारे माषाशास्त्राचे
सामान्य नियम
(१) यकारांत व हकारांत विरहित अकारांत नामें अथवा विशेषर्णे उकारांत
होतात. उदा, पारेवारु, निमेघु, सेवट.
(२) ष किंवा क्ष्तच्या ऐवजी ख येते. उदा, उन्मेख, खव, रु ख,
(३) क्र चा अ, इ दिवा उ होती, उज, दिठी, हिये.
(४) शब्दांच्या आरंभीं ड॑ नसतां, त्यांचें ड होते. उदा. आडदरु. तसंच क चें
ग, व घ चे झ होतें. उदा. मुयाते ( साक्ते ), माजे (मध्य )
(५) जोडाक्षराकरतां साधे अक्षर येतें, व असं होतांना जोडाक्षरामागाल वण दोघ
होतो. उदा. साचें ( सत्य ), आगि (अभि), दोठी (दृष्टि), नीद (निद्रा)
(६) ज्या दोन व्यंजनाचे जाडाक्षर हातें, त्यांपकाँं एकांत किंवा दानींत मर्ध्येच
स्वर् येऊन मिळता, उदा. वरिषा (वर्षा) कवातिक ( कांतुक)
(७) कित्येक शब्दांतील पहिला, मधल। किंवा शेवटचा वण ठुप्त होतो, उदा,
पांता (पाहतां), उधे ( ऊध्य ), विशी (विषयी)
(८) कांही शब्दांच्या पाहिल्या, मधल्या किवा शेवटच्या अक्षरांत हृ येऊन
मिळतो, अगर ल्याबद्दल हृ येतो, उदा. सांधिजेल ( सागिजेल ), गहिर
( गभीर ), वेव्हि (वरि ).
(९) ज्या शह्वांच्या शेवटी * अय ' अ्षेल, त्याबद्दल ओं होतो. उदा, वेगातिसो,
(१०) ळ बद्दल ल येतें. उदा. वोलखे, झुलका, बुवुले
(११) कांदीं शद्वांत म॒ च्या जागीं ब आलेले असतं. उदा. कोवळिये (कोमल),
अवंख्रे ( अमावस्या ) तर, किल्लेकांत य॒ बददल ब येतं.
प्रास्ताविक
पृष्ठ ओळ अशुद्ध
८ २९ विषप्रातिपादनाला
१५ ८५ भ्याल्याच्य़ा
१७ १४ झोपल्या
२४ १० दोन
मूळ साहता
१६ १३ हा
"1_.. 1) तिंपी *
र्ट ७ नळघळ
४० १२ सुखदुःसख्पिं
). 89२ १७9 ह्यमणोनि
ड्ट १ कोईइंबिकल्याचें
५० ४ रचनेचिया
५८० ७५ ३२३१६
५७ १३ & 'त्बालला
५८ १ 'पलौनि
५९ ९ अनरिट€
६३ १ ने
७३ ३ अन्वयाथत्व
७९ ८६ इंशितर्व्ये
शुद्धिपत्र
-3.७>$
विषयप्रतिपादनाला
भ्याल्याच्या
आपल्या
दर्शन,
द्व [ जेप्क
सि पी ञे€
वळघले
सुखदु्विरूपिं
हझणीौनि
कोहंविकल्पाच
रसनेचिया
२२६
चालता.
"वेहौनि
अझनारिसे
तं
अन्या थंत्वे
ड् शि«ळव्य विण
पृदपाठ
पृष्ट ओवी राजवाडे पाठ
१३४३ & ८२९ लगदू श्रमाचे
टीपा स्पष्टीकरण
पृछ आळ झअथ्रद्ध
4 टॅ ऱ्ह्वह्दो
33 रेई॑ कांकर्
८६ २६ उपसिनेल
९० ४ विबरोनि
«२१ टॉ डल्हाख
९३ १४३ 'वाखटु
१३१० २८ लढा येथ
१४१ ५ मोडकपणार्न
१६० ५ झाल्थाखेरीळ
33 १२ भागबताचें
माडगांवकर, साखरेपाठ
लगदभ्नाचे
-2 ७.
<ह्वाडी
कांवरू्वे
उमंसिजल
विवरौनि
उल्हासि
प्वोख ट॒
क्तराढा येथे
मोडकेफ्मांन
झाल्याखेरीज
भगवंताचे
>
* ८०.४७ .४ ह ७0. ४७.४७ ७७ ४७ “0५ “1 ८१ ५४ ७४ 2१५ ४५.९ /7९ ४१ ९ /% /५ »”२ »« ५२ ४२ /* “/"% *"४५ /* ४५ ५४ ४" “* /% /९ ९ /९ »”२ ४१ »/7 ५ ५ / /२ /१९ /५ ९ /”९ £२../९७ /*९ ४४. /0७_/७ ०७ ४७ १७ १७ ७ अ
दा. ता. भोघे-प्रकाशन ज इतर काहो पुस्तके
२-८ ४४४.” ४. ७८९४-८४ ४.४ ४७० ४०५१-५४-४९. ९.४ २.४ ० ४७०९०५५.” ९.८ ०/ १५2९५२८ 22२८ ०८/२ २. ८ ४८४ ४. ४५-५० ४०८४-४४.” २५९४४९ ४४%. ४.” ७.५ ४.४ ९,” २.४
कादंबऱ्या
२.५७
हद तीक जय २० 0 0
दोळत
काशर्मरी गुलाज
जादूगार
यओटकर्पार
उन्माद
गुसत प्रायाश्वत्त
दोलत. (संक्षिस )
सुखाचा शोध
रिकामा देव्हारा
दिव्यचक्षु
आंघळा न्याय
अंघारांतली वबांट
जळतं रहस्य
मावळता चंद्र
बेसूर संगीत
ताँबडो माती
प्रांतभिड
चीघांच्या चार तऱ्हा
विभावरी
शिवशाहीचा झुभ शकून
मुच कुंद दरी
मॉळरानींत
प्रा, ना. सी. फडके
११ ११
शश ३.
"त ११
१9 | शि
१५ ...
११ १).
वि. स. खांडेकर
99 भड
कू. रत्नप्रभा रणांदवे
वि. वा. पत्की
ब्रा, म. ब्रोरकर
शि १)
११ ५)
कुमुदिनी प्रमावळकर
बा. सी. मर्ढेकर
दि. चि. देशपांडे
रविंद्रनाथ टागोर
वि, वा. इडप
११ ११
वि. ल. बर्वे
गीता साने
स्कूर च कॉलेज घुकस्टॉल, कोल्हापूर.
70१५७०५११५ ०५९७७५१ ७” ४४ ७
*,४५५_/.>%_ »९_ ५.५ /५_/९ 2९», /*९ "९ »५ /९ /२ »”* /'१./९ /५ »९९ 0 “७ / »१ /४ ७४ ९४.५१ ५१% “४./२ “9 »/9 / ९ ५५ /”%./०५./”*% १ ,/* ,“४६ _/*५_./९५ ,/”%_/*७ /€१ ९, »” १९ “९ ,»/% ७,७१६ ./०४ ७१% ८४०१७० ४”
२०.५४१// '%५. “४८ ./” ४५. /७ ४७ ४” ४४.४७ ४७.८४ ४८४७४५४४४७, /७ १/७५॥
दा. ना- मोघे-प्रकाशन ब इतर कांहीं पुस्तकें
सिवशाहा'्ची पहांट
मार्च बालपण
झोपी गलेला देश
समरांगण
माझी कोरीव हेणी
सती
गोराहर
पिशाच्च प्रेम
महात्मा कीं मोहात्मा
विद्युत्प्रकाश
पाकळ्या
दिव्यावरती अंघेर
कांबळी किरणे
परिस आणि लोखंड
फरारी
विश्रांति
नवी वसाइत
पूर्वा
तरंग
,१२ ./१../”% ./””७ ./””.//..//" २,
कादंबऱ्या
वि. वा. हडप
प्रक्झिम गरॉकॉ
डंगेनिव्ह
म. भा, भासळ
सो. शांताबाई नाशिककर
सान गुरुजी
प. स. देसाई
११ ११
वि. वि. दीक्षित
लघुकथा
वि, स. खांडेकर
११ न प ११
अनंत काणेकर
दिनकर द. पाटील
शे. गो. गोखले
राजरत्न वा. वि. जोशी
प्रो, भा. म. गोरे
प्रो, भा. म. गोरे
वि, द...चिंदरकर
य. गो. जोशी
प्रो, फडके यांच्या गोष्टी-भाग १ ला
स्कूल व कॉलिज बुकस्टॉल, कोल्हापूर.
4
१2
“८० १५४४१७४१४४ ७९ १८८४४१७ ९६/९७/०१७४ ९८४ ४.४९ ४९५५ ४ २८५/९../१५.४ ५_/५_५१५ १५.१९ ४५.४ ५ »0९.४%४' »१५.४% ४०
दा. ना. मोघे-प्रकाइन व इतर कांहीं पुत््तकें
->0४-०८"* “४ “*</ ४ “%* “ह ८४ ५०५ ८१ 79 /४%* “७ “४५ “0७ “00 0 “च २२ > ४८ /४ “४०
नाटकें ब नाटिका
उसना नवरा,” ; ना. घॉ. ताम्हनकर
विदुषी ९... >)...
मंगळागौर वी ग
तोतया नाटककार प्रो. ना. सी. फडके
संज्ञीवन १9 99
बडावाची देवी वर व
गीता-विजय गो. रा, साने
नोट कुणाची ! [च. आ. मुंडल
काव्य
विद्याखा कुसुमाग्रज
संतार 1. सजीवना मराठे
जीवन-प्रभा द. दा. पॅडस
गुंजन सो. उषा सुलाखे
शझिव'चारित्रप्रदीप वि, ना. पुराणिक
नवघारां संपादित
संस्कृत
द्विविभातेचारतम् रा. वि. गोखळे
पुष्पोद्यानम् मा. १ हत गी
त.. भा ु र १9१ व.)
बलिदानम् वा. आ. ढाटकरशाश्त्ी
स्कूल व कॉलेज बुकस्टॉल, कोल्हापूर.
१ ,३
» १२ आ.
१ २.
१ ,,
द् आ.
१ २,
१० आ.
र
८ आ.
२ २८
ऱ्ग
५६८८९७० “0०७७०0५ “१.०७”. /”६.
«२५५४५ /€/% “*% ”/४ “0
दा. ना. मोघे-प्रकाइात ब इतर कांहीं पुस्तकें
बालबाड्यय
जादूची कुपी प्रा, भा. म गोरे
सोशिक सुञीला व द
चांदणी, | राम वा. शबडं
ताजी फुले जी
माणिक-मोती ह आ
मिठाई र.
रान छान गाणी प्रो, वि. म, कुलकर्णी
पेशाचा पाऊस देवळ व जोशी
नावडत्या लोककथा भा. १ ् व
सुस्वमावी शभ रा द गरज
कस्तुरकी का, गो, नाईक
सुमने का. द. सबनास
प!ढ्याचे खेळ बि. कृ. नरूरकर
सात्यांची शिकार ह भा. वाघोलाडर
अल्यामिनम् डॉ. घा. मा कानिटकर
गलाहिओ पु. का ओक
कालमापन ब्रा श्री, काल्ह्टकर
वर्श्वो क गीत द. गो, दस्नूरकर
अर्वाचीन भारतीयाच्या कंथा शे. दा. चितळे
यूरो स्चे आधारत्तभ गो. अ. मोडक
मोठ्या लोकाच्या छोट्या गोष्टी शं, म" गोंधळेकर
जगाताल
मुलांन्या मोजा प ज
खपाजचे लोकनाथक
"७ १.११” ४५८७१५ ऐकल क्ट १.५ ४.”
त. १)
स्कूल धे कॉलेज बुकस्टॉल, कोल्हापूर,
१
स 28). -4
५ 0 ७9
७०,
(९ (२९. 80. /” ७८ 6 “ती. ०. ,७. /७ «<<. 0 ७
क शट
»“%७ 6 /९. ७) .$७)
7
२
$$
"२५/४/४-/ “५” “२-०
२.५ २”. ४०१० ४७ ४७५ ४. ४७.” ४४४ *-४-//१-/” २०४-५ *-४% ५४ ५ १. २.५ २.४ २. ७०४ ७” ४८४४ ७४४४ क. ७ 'आकरीच्य
ट
|
र
|
|
;
|
>
12१८१०९७११ ४/१००९ ४००११७ ९४०१. ४096600,/../१. ७०९५ ,४५९४७..& ३.४ १८४ ७७०२८४४०२७ ७४ १७ ७७